मराठी Motivation

मराठी Motivation

प्रेरणादायी विचारांचा झरा

नियमित वाचन करण्याचे हे लाभ तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या वाचनाचे महत्व | Importance of Reading 

वाचनाचे महत्व

मित्रांनो असं म्हटलं  जातं की  “ The Person who dont read, has no advantage over the person who can’t read.” म्हणजेच जो व्यक्ती वाचन करीत नाही तो वाचता न येणाऱ्या अशिक्षित माणसासारखाच आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या संधी गमावत असतो. 

आजपर्यंत या ना त्या मार्गाने आपण बुद्धिवादी, तत्वज्ञ आणि इतर महान व्यक्तिमत्वे यांच्यामार्फत वाचनाचे महत्व ऐकतच आलो आहोत. आज मी या पोस्ट च्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या जीवनात वाचनाचे महत्व काय आहे ? वाचनाचे फायदे काय आहेत? या साऱ्यांचा पुनरुच्चार करणार आहे. कारण मानवी मनाचा स्वभाव आहे ते वाईटाकडे लवकर वळतं मात्र चांगल्या गोष्टी त्याला पुन्हा पुन्हा सांगाव्या लागतात. 

मानवी जीवनात वाचनाचे महत्व जाणून घेताना आपण अगदी वस्तुनिष्ठपद्धतीने आपल्याला वाचनातून काय काय फायदे मिळतात ते आधी पाहुयात.  

Table of Contents

वाचनाचे महत्व | Importance of Reading   

ज्ञान संपादनासाठी    .

दैनंदिन जीवनात वाचनाचा होणारा सर्वात मोठा फायदा म्हणजे ज्ञान संपादन होय. आज इंटरनेटच्या युगात आपल्या विविध सोशल मीडियाद्वारे लोक ज्ञान पाजळताना दिसत असली तरी अजूनही ज्ञान मिळवण्यासाठी ग्रंथांना आणि वाचनाला पर्याय झालेला नाही. आणि तो होणारही नाही. 

आज कुठलाही विषय असूद्यात त्याबद्दल पुस्तके उपलब्ध आहेत. अगदी भाजी बनवण्यापासून ते विमान बनवण्यापर्यंतच्या जवळ जवळ सगळ्याच विषयांवर आपल्याला पुस्तक पाहायला मिळते. कुठल्याही विषयाची अगदी मुळातून माहिती घेण्यासाठी पुस्तकासारखा दुसरा पर्याय नाही. हा! त्यांचे वाचन करण्यासाठी वेळ देणेही महत्त्वाचे आहे. 

आता आपल्या मनात येईल की  जे पुस्तकात आहे ते तर आम्ही युट्युब आणि इतर सोशल मीडिया वरून शिकू शकतो. मात्र खरी गम्मत म्हणजे सोशल मीडियावर ज्ञानदान करण्याच्या नावाखाली लोक फक्त फॉलोवर गोळा करण्यासाठी बसलेले असतात. त्यांना प्रसिद्धी हवी असते तेव्हा त्यासाठी ते जे लोकांना एकाच आहे त्याबद्दल वरवरची थोडी माहिती गोळा करून बोलत असतात. 

मात्र पुस्तकाचं तसं  नसतं. एक पुस्तक लिहिण्यागोदर बऱ्याच लेखकांनी त्यांच्या क्षेत्रात आयुष्याची कितीतरी वर्षे घालवलेली असतात.अथवा निदान त्यांच्या क्षेत्रात ते अव्वल तरी असतात. फक्त लोकांना माहिती हवी म्हणून कुठूनही गोळा करून ते माहिती समोर देत नाहीत तर त्यांच्या अनुभवच एक प्रकारे ते पुस्तक रूपाने आपल्याला देत असतात.  म्हणून ज्ञान मिळवण्यासाठी पुस्तकाला आणि ओघानेच वाचनाला तेवढाच उपयुक्त ठरणार दुसरा पर्याय नाहीच. 

एलोन मस्क यांना एका पत्रकाराने “तुम्ही रॉकेट बनवणे कुठे शिकलात?” असा प्रश्न केला असता त्याने उत्तर दिले की  “ मी बरीच पुस्तके वाचलीत.”म्हणजे तुम्ही अगदी अनभिज्ञ असणाऱ्या क्षेत्रावरही  हुकूमत गाजवू शकता जर तुमचे वाचन दांडगे असेल तर. 

  • भगतसिंग यांची माहिती  
  • अग्निपंख पुस्तक pdf  

मेंदूला व्यायाम 

Reading is to the mind what exercise is to the body                                                       – Joseph Addison  

सतराव्या शतकातील इंग्रजी लेखक जोसेफ एडिसन यांनी म्हटल्याप्रमाणे ज्याप्रकारे व्यायाम शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी उपयुक्त असतो, त्याचप्रमाणे वाचनाने मेंदू सुदृढ राहतो. वाचन हा एक प्रकारे मेंदूचा व्यायामच आहे. बर वाचनाने मेंदूमध्ये असे काय बदल होतात मग? हा प्रश्न आपल्याला पडेलच. 

वाचनाचा आपल्या मेंदूवर काय परिणाम होतो याबद्दल मानवी मनाला सुरुवातीपासूनच कुतुहूल राहिलेले आहे. हा परिणाम पाहण्यासाठी बऱ्याच  वेगवेगळे प्रयोग करून पाहिलेत. संशोधनांनी हे सिद्ध केलं आहे कि वाचन मेंदूतील जाळ्यांना उद्दीपित करते  त्यांना बळकट बनवते. 

एका प्रयोगामध्ये संशोधकांनी काही लोकांना एक कादंबरी वाचायला दिली. आणि ती वाचत असतांना त्यांच्या मेंदूच्या प्रतिक्रियांचे निरीक्षण केले. कादंबरी मध्ये जेव्हा एका विशिष्ट क्षणाला ताण निर्माण होत होता त्यावेळी मेंदूची त्याला प्रतिक्रियाही तेवढीच बळकट मिळत होती. थोडक्यात बोलायचे झाल्यास वाचनाने मेंदू असे काही विकर स्रवत होता जे त्याने खऱ्या परिस्थितीत स्रवले असते. 

आपला मेंदू use it or lose it तत्वावर कार्य करतो. आठवणी, अभ्यास काही असो त्यांचा पुनर्वापर झाला नाही, त्यांना उजाळा दिल्या गेला नाही की  ते सार आपल्या स्मृतीतून नष्ट होत. म्हणून मण्डूला नियमित व्यायाम देणं गरजेचं आहे. 

एकाग्रतेत वाढ होते. 

नियमित वाचनाचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे वाचनाने एकाग्रता वाढते. आज सोशल मिडीआयने बरबटलेल्या या जगात आपल्या एकाग्रतेचा कालावधी कमी कमी होत चालला आहे. १५-३० सेकंदांचे विडिओ पाहून पाहून एखाद्या गोष्टीवर आपले मन केंद्रित करण्याची शक्तीही १५- ३० सेकंदाचीच उरात आहे आता. 

एकावेळी अनेक काम करीत जगण्याची आपल्याला लागत असलेली सवयसुद्धा आपली केंद्रित होऊन काम करण्याची शक्ती नष्ट करीत आहे.हे असे असतांना आपल्याला फक्त वाचनच वाचवू शकते. नियमित वाचन करणे आणि ध्यान करणे या एकमेकींना पूरकच गोष्टी आहेत. 

ज्यावेळी आपण एखादे पुस्तक वाचत असतो त्यावेळी आपण त्यातील मुख्य विषय नेहमी डोक्यात दहरुन समोर जात असतो. वाचन चालू असतांना पुस्तकाच्या मुख्य विषयाशी निगडित गोष्टींसाठी आपली शोधयात्रा सुरु असते. आपण पूर्णतः सजग असतो. हि सजगता एक प्रकारे ध्यानधारणाचं आहे. 

एखादी कादंबरी वाचतांनासुद्धा तेच घडते. एरवी काही क्षण एका ठिकाणी थांबणारे आपले मन एखाद्या कादंबरीच्या कथानकात ते काही गुंतून जाते की  वेळ कसा निघून गेला हे आपल्याला काळात नाही.

आणि वाचलेलं बरच काही लक्षातही असतं. मृत्युंजय बाबत तर हि बाब मला वैयक्तिकरित्या जाणवलेली आहे. मला अजूनही आठवते की  सहसा १० -१५ मिनिटे एका ठिकाणी न बसणारा मी जवळ जवळ सलग ४-५ तास खुर्चीला चिकटून बसलो होतो. 

संवाद कौशल्यात वृद्धी 

ज्यावेळी आपण वाचन करतो त्यावेळी नवे शब्द , नव्या संकल्पना आपल्या डोक्यात रुजू होतात. हे नव्याने आपल्या डोक्यात निर्माण झालेले विचार आपल्याला कुठल्याही परिस्थितीत स्वतःला योग्यरीत्या प्रदर्शित करण्यास मदत करतात. 

आपले संवाद कौशल्य सुधारण्यास वाचन कसे मदत करते याचा आपण एखाद्या व्यक्तीच्या उदाहरणावरून अभ्यास करू. कल्पना करा की  तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला गेलात आणि तेथे सगळे अनोळखी आहेत. मात्र संवाद हि मानवी मनाची भूक आहे. ती भागवण्यासाठी लोक एकत्र येतीलच. मग लाख असो कि नसो. 

आता साधारणतः लोकांच्या बोलण्याचा विषय असतो सध्याची परिस्थिती. देशात काय चाललंय, जगात काय चाललंय? यावरच सहसा चर्चा रंगतात. मग अश्या ठिकाणी जर तुमचे वाचन भरपूर नसेल, तुमच्याकडे माहिती नसेल तर आपण आपोआपच समूहामध्ये फक्त एखाद्या मूकपत्राची भूमिका घेऊन ऐकत राहतो. 

त्याच ठिकाणी जर आपण वृत्तपत्रे, पुस्तके, मासिके अश्या वेगवेगळ्या गोष्टींतून जगाची, आजूबाजूची माहिती ठेवली तर आपल्या मनाला ना पटणाऱ्या मुद्द्यांचा प्रतिवाद आपण करू शकतो.सोबतच आपली मते मांडून काही मित्रही कमावू शकतो. कारण अश्या ठिकाणी first  impression  is  last  impression  असते.  

मानवाच्या सांसारिक जीवनातही वाचनाचे खूप महत्व आहे. एक चांगला वाचक मानसिकरीत्या आधीच प्रत्येक संकातून पार झालेला असतो. कुठल्या बाबीला कसे हाताळावे याची त्याला पुसत का असेना पण कल्पना आलेली असते. 

संशयातून संसार उद्ध्वस्त होता होता वाचवणाऱ्या नायकाविषयी एखादी कथा कादंबरी आधीच वाचली असणारा व्यक्ती स्वतःच्या जीवनातही त्या कथेतील सूत्रे आजमावून पाहतोच.निदान त्याला असल्या समस्येपासून दूर कसे राहायचे हे तरी कळलेलं असते.

किंवा अश्यावेळी स्वतःच्या मनाला कसे सांभाळायचे, जोडीदारावर काय परिणाम होऊ शकतो याची जाणीव त्याला असते. त्यामुळे त्याचा संसार थोडाबहुत तरी सुरक्षित असतो. 

स्त्रीवादी साहित्याची ओळख असणारा माणूस आपल्या पत्नीला कमी लेखनार नाही.त्याला सध्याच्या परिस्थितीची जाणीव आणि जगात चालू असणाऱ्या चळवळीची माहिती असतांना तसे करण्यासाठी त्याचे मानाचं ग्वाही देणार नाही.  

  • गाजलेल्या मराठी कादंबरी pdf 
  • वपु काळे यांची प्रेरणादायी वाक्ये 

मनोरंजनाच्या क्षेत्रात वाचनाचे महत्व तर अनन्यसाधारण आहे. आज मनोरंजनासाठी अगणित साधने उपलब्ध असली तरी वाचनासारखा दुसरा उपयुक्त प्रकार नाही. कितीतरी चित्रपट मुळात अगोदर कादंबरी स्वरूपात प्रकाशित झालेले आहेत.

त्यामध्ये जगप्रसिद्ध असणारी हॅरी पॉटर ची पुस्तके तर फार गाजलीत. मारवेल द्वारे निर्मित विज्ञानकथा या मुळात आधी कॉमिक्स च्या स्वरूपात प्रकाशित झाल्या. 

कथा, कादंबरी, काव्य आपल्याला एका वेगळ्याच दुनियेचा फटका मारून आणते. प्रवासवर्णने आपल्याला घरबसल्या जगाची सैर घडवून देतात. प्र के अत्रेंसारखे लेखक त्यांच्या विनोदातून सोज्वळ निरागस आणि निखळ असा आनंद मिळवून देतात. मनोरंजनाच्या नावाखाली जाहिराती विकल्या जात असतांना वाचनच आपल्ले निखळ मनोरंजन करू शकते. 

मित्रांनो आज आपण वाचनाचे महत्व | Importance of Reading  या पोस्ट च्या माध्यमातून मानवी जीवनात वाचनाचे महत्व काय आहे? नियमित वाचनाचे फायदे काय आहेत? वाचन केल्याने आपल्या जीवनात काय आमूलाग्र बदल होऊ शकतात याबद्दल थोडक्यात माहिती घेतली. 

पाहतो म्हटले तर वाचनाचे महत्व | Importance of Reading हि पोस्ट आपल्याला आणखी माहितीपूर्ण बनावट आली असती. मात्र वाचनाने ज्यांच्या जीवनाची दिशा आणि दशा बदलली त्यातल्या काही महान व्यक्तिमत्वांविषयीआपण एक वेगळी पोस्ट नंतर पाहणारा आहोच तर याक्षणी वाचनाचे महत्व आणि त्यातून मिळणारे फायदे एवढ्यावरच थांबावे लागेल. 

मंडळी वाचनाचे महत्व | Importance of Reading  हि पोस्ट तुम्हाला कशी वाटली? या पोस्ट मध्ये दिलेल्या मतांशी तुम्ही सहमत आहेत का?  तुमच्या जीवनात पुस्तकांनी, वाचनाने काही बदल घडवला का? असल्यास तुमचा संतांचा अनुभव आम्हाला नक्की कळवा. आम्ही येणाऱ्या पोस्ट मध्ये त्याचा समावेश करू जेणेकरून इतर वाचक वर्गासाठी तो उपयुक्त ठरेल. 

आणि हो वाचनाचे महत्व | Importance of Reading    या पोस्ट मध्ये तुम्हाला काही सुधारणा सुचवायचे असतील तर नक्की सुचवा. हि पोस्ट अधिक  उपयुक्त बनवण्यासाठी तुमची मदत आवश्यक आहेच. 

2 thoughts on “नियमित वाचन करण्याचे हे लाभ तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या वाचनाचे महत्व | Importance of Reading ”

nice imformation…

thanks tumhi khup importance mahiti share keli ahe

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Marathi Essay on वाचनाचे महत्त्व

Looking for Essay in Marathi on Importance of reading? If Yes, here we are ready with this page for standard Class 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 for our Marathi medium students. Here in this page we have given Marathi Essay on वाचनाचे महत्त्व in handwritten format.

वाचनाचे महत्त्व मराठी निबंध | Importance of Reading Essay in Marathi

For more Marathi essay you can follow this link ⇒   Click Here

Leave a Reply Cancel reply

We have a strong team of experienced teachers who are here to solve all your exam preparation doubts, sikkim scert class 4 evs chapter 11 our homes solution, the garden party class 11 long questions for semester 2, the first war of independence class 10 mcq, factors promoting growth of nationalism, foundation of the indian national congress class 10 mcq for icse board students.

All In One Marathi Blog

पुस्तके वाचण्याचे फायदे

पुस्तके वाचण्याचे फायदे | Benefits of Reading in Marathi

वाचन करणे ही एक सवय आहे जी आपल्याला एक चांगली व्यक्ती बनवू शकते. वाचनामुळे आपल्याला ज्ञान आणि प्रेरणा मिळते. वाचन आपल्याला स्मार्ट बनवते. चांगल्या आणि यशस्वी जीवनासाठी अनेक महान लोक वाचण्याचा सल्ला देतांना तुम्ही पाहिले असेल .

वाचनाच्या सवयीमुळे आपले जीवन यशस्वी होऊ शकते असा त्यांचा विश्वास असून याची अनेक उदाहरणे आहेत. वाचनामुळे आपल्या मनात नवीन विचार आणि कल्पना येतात ज्यामुळे आपल्याला पुढे जाण्यासाठी योग्य निर्णय घेण्यास मदत होते.

हा लेख वाचल्यानंतर तुम्हाला आपल्या जीवनात वाचनाचे महत्त्व आणि फायदे कळतील, तसेच कोणती पुस्तके तुम्ही वाचली पाहिजे याबाबदल देखील आम्ही माहिती देणार आहोत.

पुस्तके वाचण्याचे फायदे – Benefits of Reading in Marathi

सध्या लोक सोशल मीडिया आणि इंटरनेटमध्ये इतके व्यस्त आहे की पुस्तक वाचण्याचा विचार क्वचितच कोणी करत असेल. हे स्पष्ट केले जाऊ शकते की लोक पुस्तके वाचण्याचे सर्व फायदे विसरले आहेत. प्रत्येकाला वेगाने शिकायचे आहे आणि हुशार बनायचे आहे.

इलेक्‍ट्रॉनिक युगापूर्वी वाचन महत्त्वाचे का आहे, याची आठवण कोणाला करून द्यावी लागत नसे. दैनंदिन वाचन हा एक विधी होता जो ज्ञान मिळवू इच्छिणाऱ्या जवळजवळ प्रत्येक व्यक्तीने स्वीकारला होता.

तत्त्ववेत्त्यांपासून ते खगोलशास्त्रज्ञांपर्यंत, प्रत्येकजण त्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी पुस्तके वाचण्यावर खूप अवलंबून होता. पण जसजसा काळ बदलत गेला तसतसे लोकांना इतर गोष्टींमध्ये करमणूक मिळाली. काहीजण त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यात व्यस्त असताना, इतरांनी फक्त वाचण्याची पर्वा केली नाही.

नियमित वाचनाचे अनेक फायदे आहेत.तुम्हाला हुशार बनवण्यापासून ते तुमचे वाचन आणि लेखन कौशल्ये सुधारण्यासाठी!

तर चला पाहूया पुस्तके वाचण्याचे फायदे

तुमच्या मेंदूवर वाचनाचा परिणाम –

जेव्हा तुम्ही दररोज वाचता तेव्हा तुम्ही तुमची मानसिक क्रिया उत्तेजित करता. वाचनाचे फायदे समजून घेण्यासाठी अनेक अभ्यास केले गेले आहेत.

वाचनामुळे मेंदूला चालना मिळते आणि ते सक्रिय राहते, ज्यामुळे त्याची शक्ती आणि क्षमता टिकून राहते.

आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला निरोगी राहण्यासाठी व्यायामाची गरज असते आणि तीच गोष्ट आपल्या मेंदूलाही लागू पडते. वाचनामुळे मेंदूचा नियमित व्यायाम होतो आणि तो निरोगी राहतो.

तणाव कमी करण्यासाठी वाचन –

तुमचं मन वळवण्यासाठी तुम्ही काही केल्याशिवाय रोजच्या चिंता तुम्हाला त्रास देत राहतील.

यात वाचन तुम्ही मदत करू शकते, जेव्हा तुम्ही एक उत्तम कथा वाचता, तेव्हा तुमचा सर्व ताण दूर होतो आणि तुम्हाला आराम मिळतो

मनोरंजनाचे माध्यम

पुस्तके हे माहितीसह मनोरंजनाचे उत्तम माध्यम आहे. टीव्ही, रेडिओ आणि याही पलीकडे मनोरंजन हे पुस्तकांच्या दुनियेत अगदी अनोख्या स्वरूपात येते.

तणाव कमी होतो

2009 मध्ये, संशोधकांच्या एका गटाने युनायटेड स्टेट्समध्ये आरोग्य विज्ञान कार्यक्रमांची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तणावाच्या पातळीवर योग, विनोद आणि वाचन यांचे परिणाम मोजले.

अभ्यासात असे दिसून आले आहे की 30 मिनिटांच्या वाचनाने रक्तदाब, हृदय गती आणि मानसिक त्रासाची भावना योग आणि विनोदाप्रमाणेच प्रभावीपणे कमी होते.

कदाचित तुम्हाला दीर्घकाळ जगण्यास मदत होईल

अभ्यासाने असा निष्कर्ष निघाला आहे की जे लोक दर आठवड्याला 3 1/2 तासांपेक्षा जास्त वाचतात ते अजिबात वाचत नसलेल्या लोकांपेक्षा 23 टक्के जास्त जगतात.

फोकस आणि एकाग्रता सुधारते

तंत्रज्ञानाने केलेल्या सर्वात वाईट गोष्टींपैकी एक म्हणजे आपल्याला आळशी बनवते. जवळपास सर्व काही सहज उपलब्ध आहे. आपण समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा किंवा कोणतीही सुधारणा घडवून आणण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न क्वचितच करतो.

वाचन करताना लक्ष आणि एकाग्रतेची गमावलेली शक्ती परत मिळवता येते. आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपली उत्पादकता कमी होते असे तुम्हाला वाटत असेल तर दररोज वाचनाची निरोगी सवय लावा.

सुमारे 20 ते 30 मिनिटे वाचनात व्यस्त राहणे तुमच्या मेंदूसाठी चांगले असू शकते. हे तुम्हाला चांगले लक्ष केंद्रित करण्यात आणि एकाग्रतेमध्ये मदत करू शकते. ज्यांना अजूनही लक्ष केंद्रित करणे किंवा योग्यरित्या लक्ष केंद्रित करणे कठीण वाटते त्यांच्यासाठी पुस्तक वाचणे हा सल्ला अगदी योग्य ठरेल

उत्तम लेखन कौशल्य

जर तुम्ही अधिक वाचले तर साहजिकच तुमचे लेखन कौशल्य चांगले होईल. तुमचे शब्दसंग्रह आणि उच्चार नियमितपणे वाचल्याने सुधारत असल्याने, ते तुम्हाला चांगले लेखक बनवते.

आम्ही फक्त काल्पनिक कथा, पुस्तके, कादंबरी इत्यादी लिहिण्याबद्दल बोलत नाही. रोजच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात काही लिहितानाही नियमित वाचनाने तुमचे लेखन कौशल्य सुधारले असते.

तुम्ही जितके जास्त वाचाल तितके तुमचे लेखन कौशल्य अधिक चांगले होईल. तुम्ही लेखनाच्या विविध पैलूंवर लक्ष केंद्रित कराल ज्यामुळे तुम्हाला इतरांपेक्षा अधिक प्रभावीपणे लिहिता येईल.

Communication skill वाढते –

प्रभावीपणे संवाद साधण्याची क्षमता हे जीवनातील महत्त्वाचे कौशल्य आहे.

खरं तर, एका अभ्यासात असे आढळून आले आहे की 69% नियोक्ते प्रभावी Communication आणि “सॉफ्ट” कौशल्ये असलेल्या लोकांना कामावर ठेवण्याचा विचार करत आहेत.

वाचनाचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे तो आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधण्यास मदत करतो.

कसे ? दररोज वाचन केल्याने आपली संभाषण कौशल्ये काही प्रकारे सुधारू शकतात. उदाहरणार्थ, वाचनामुळे तुमच्या लेखनावर प्रभाव पडू शकतो आणि तुमचा शब्दसंग्रह वाढू शकतो.

इतकेच काय, अभ्यासातून असे दिसून आले आहे की जे नियमितपणे वाचतात त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शब्दसंग्रह विकसित होतो.

थोडक्यात वाचनाचे फायदे खालीलप्रमाणे –

  • वाचनामुळे तुमचे भाषा कौशल्य सुधारते
  • वाचनामुळे आकलन सुधारते
  • वाचन तुम्हाला अधिक सहानुभूतीशील बनवते
  • वाचनामुळे तणाव आणि चिंता कमी होते
  • वाचन शब्दसंग्रह तयार करण्यास मदत करते
  • वाचन कल्पनाशक्तीला चालना देते
  • वाचनामुळे आत्मविश्वास निर्माण होतो
  • वाचन हृदय गती कमी करते आणि स्नायूंना आराम देते
  • वाचनामुळे झोपण्याच्या सवयी सुधारतात

निष्कर्ष –

आशा करतो या पोस्ट द्वारे तुम्हाला पुस्तके वाचण्याचे फायदे समजलेच असतील, कोणती पुस्तके वाचावी या साठी खालील लेख पहा

  • Best Books For Students in MArathi
  • Best Books For Business
  • Top Marathi Books

टीम ३६०मराठी

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

अध्ययन-अध्यापनप्रक्रियेत वाचन कौशल्याचे महत्त्व (The Importance of Reading Skills in the Teaching-Learning Process)

4 Pages Posted: 7 Nov 2019

Pavan Mandavkar

Indira Mahavidyalaya, Kalamb

Date Written: March 1, 2019

Marathi Abstract: जागतिकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणप्रणालीच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक मूल्यांकडे विशेषत: भाषिक मूल्यांकडे दुर्लक्ष होत असले तरी अध्ययन-अध्यापनप्रक्रियेत वाचन आणि लेखलकौशल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र आज केवळ पाठ्यपुस्तकातील उतारे वाचनाची सवय विद्यार्थ्यांना असते. विद्यार्थ्यांना अवांतर वाचन दिले तर ते त्यांना अडथळ्यांची शर्यत वाटते. मराठी आणि मराठी वाड्मय विषयाच्या विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी दिलेला मजकूर हा शब्दांची आगगाडी दौडावी तसा प्रकार होतो. वाचनकौशल्य विकसित करण्यासाठी काही महत्वाथळच्या पायऱ्या असतात. पूर्वावलोकन, पूर्वज्ञान, कल्पनाचित्रण, दृष्टिकोण, समूहवाचन, गटचर्चा व विरामचिन्हांनुसार वाचन याचा अभ्यास प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांकडून करून घेणे आवश्यक ठरते. आज विविध स्पर्धांबरोबरच पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. यात कमीत कमी शब्दांत अधिकाधिक आशय मांडावयाचा असतो. यावेळी अचूक शब्दांची निवड गरजेची असते. यासाठी भाषिक कौशल्यांचा अभ्यास असावा लागतो. आणि या सर्वांचा पाया म्हणजे वाचन होय. म्हणून वाचन कौशल्याला अभ्यासकांनी महत्त्व दिले आहे. English Abstract: Educational values, especially linguistic values, are often ignored in the wake of globalization and modern technology-based education systems, still reading and writing skills are of special importance in the teaching-learning process. Today, however, students have the habit of reading only textbook excerpts. Giving students extra reading makes them think of obstacles. The text that is given to students of Marathi and Marathi literature to read is like running a word train. There are some important steps in developing reading skills. It is imperative for the professors to conduct the study of previews, foreknowledge, visualization, approach, group reading, group discussion and punctuation from students. Today, Power Point presentation competitions are organized along with various competitions. It has to present more and more content, at least in words. Choosing the right words is required at this time. This requires the study of linguistic skills. And the foundation of all this is reading. Therefore, researchers have given importance to reading skills.

Note: Downloadable document is in Marathi.

Keywords: मूल्य शिक्षण, वाचनकौशल्य, विद्यार्थी, अध्ययन-अध्यापन, उच्चारण, लेखन

Suggested Citation: Suggested Citation

Pavan Mandavkar (Contact Author)

Indira mahavidyalaya, kalamb ( email ).

Kalamb Kalamb Yavatmal, MA Maharashtra 445001 India 9422867658 (Phone) 445001 (Fax)

HOME PAGE: http://www.indiramahavidyalaya.com

Do you have a job opening that you would like to promote on SSRN?

Paper statistics, related ejournals, pedagogy ejournal.

Subscribe to this fee journal for more curated articles on this topic

Linguistics Education, Language Teaching & Language Acquisition eJournal

शिक्षणाचे महत्व मराठी निबंध । Importance Of Education

शिक्षणाचे महत्व मराठी निबंध । Importantance Of Education

आज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जाण्याच्या एकमेव मार्ग म्हणजेच ” शिक्षण”. माणूस आपले आयुष्य जगत असताना, समाजामध्ये वावरत असताना अनेक चांगल्या- वाईट गोष्टी अनुभवतो व शिकत असतो.

माणसाच्या जगण्याचा खराखुरा अर्थ म्हणजे शिक्षण होय. शिक्षण म्हणजे शाळेतले, कॉलेजमधले शिक्षण नव्हे तर शिक्षण म्हणजे आयुष्य जगायला शिकवणारा मार्ग आहे.

शिक्षणाचे महत्व मराठी निबंध । Importantance Of Education

माणूस हा बुद्धिमान प्राणी समजला जातो. व मानवी विकास म्हणजे माणसाच्या बुद्धीचा विकास असेही म्हणता येईल. ऐतिहासिक काळापासून असे म्हणतात माणूस हा सुरुवातीला अज्ञानी होता कशाचे शिक्षण नसलेला.

अंगावर कपडे नको ना खायला नीट अन्न नको. पण जसं- जसं बुद्धी विकसित झाली, माणूस पुढे येत गेला म्हणजेच नव- नवीन गोष्टीचे शिक्षण घेत गेला.

शिक्षणाचे महत्व मराठी निबंध

शिक्षणाचे महत्त्व अपार आहे. माणूस स्वतःच्या विकासासोबत आपल्या समाजाचा कुटुंबांचा, नातेवाईकांचा विकासही करू शकतो.

शिक्षण आपल्या उज्वल भविष्यासाठी व पुढच्या पिढीच्या हितासाठी एक महत्त्वाचे साधन आहे. शिक्षणाच्या मदतीने आयुष्यात काही उत्तम व उच्च दर्जाचे साध्य करण्याची ताकद शिक्षणामध्ये आहे.

शिक्षणामुळे मोठ्या सामाजिक, कौटुंबिक सोबतच राष्ट्रीय पातळीवरील समस्या, अडचणी, योग्य मार्ग निवडण्याची क्षमता प्रदान करते. समाजातील नकारात्मक विचारांवर मत देण्याचे साधन आहे. असहे ” शिक्षणाला ” दर्जा दिला जातो.

आयुष्यात आपल्याला जे काही बनवायचे आहे जसे की डॉक्टर, शिक्षक, वकील, इंजिनीयर बनवण्यास सक्षम करते म्हणजेच शिक्षण. तसेच ज्ञान, कौशल्य वाढविण्यासाठी समाचार वाचणे, टीव्हीवर चांगले ज्ञानदायी कार्यक्रम पाहणे, पुस्तके वाचणे हे सर्व काही शिक्षणासाठी उपयुक्त ठरते.

शिक्षणामुळे जीवनाचे निश्चित ध्येय निश्चित होऊन ते साकारण्याचे ध्येय प्राप्त होते. समाजातील जाती धर्म, धर्मनिरपेक्षता नष्ट करण्यासाठी शिक्षण उपयुक्त ठरते.

शिक्षणाची परंपरा प्राचीन काळापासून आलेली आहे. वेगवेगळ्या कलेसाठी वेगवेगळे शिक्षण घेतले जाते. आजच्या आधुनिक जगात शिक्षणाचे स्वरूप बदलत चालले आहे.

देश विकासाच्या दिशेने प्रगती करत आहे. त्यामुळे शिक्षणाला अत्यंत उच्च दर्जा प्राप्त झाला आहे. लहान वयामध्ये मुला- मुलींना शिक्षणाचे महत्त्व शिकवले जात आहे.

पहिलं समाजामध्ये शिक्षणाला पाहिजे तेवढे महत्त्व नाही होते, लोक अज्ञानी होते, चांगल्या- वाईट गोष्टीचे प्रशिक्षण नसल्याने, जात- धर्म यामध्ये फूट असल्याने आपला मानव समाज मागे राहिला होता, याच कारणामुळे कित्येक वर्षे आपल्याला भारत देशावर इंग्रजांनी राज्य केले व आपल्या देशातील संपत्ती लुटून घेतली.

सुरुवातीच्या काळामध्ये तर शिक्षणाला अतिशय कमी दर्जा होता तसेच मुलींना तर शालेय शिक्षणाचा अधिकार ही दिलेला नाही होता. मुलींच्या शिक्षणासाठी ” ज्योतिबा फुले” व ” सावित्रीबाई फुले” यांनी मुली शिक्षण घ्यावे यासाठी स्वतःच्या जीवनाचा विचारही केलेला नाही. स्त्री शिक्षण हे आपल्या समाजासाठी किती महत्त्वाचे आहे यासाठी त्यांनी लढा दिला. व ३ जुलै १८५१ रोजी मुलींसाठी पहिला शाळा काढण्यात आली.

शिक्षण हे आपण सभोवतालच्या गोष्टींना बघून ही शिकू शकतो. शिक्षण हे आपल्याला कोणतीही वस्तू किंवा परिस्थिती सहजपणे समजून घेण्यास मदत करते.

शिक्षण हा माणसाचा पहिला महत्वाचा हक्क समजला जातो. शिक्षणाशिवाय माणूस पूर्ण होत नाही व जीवन व्यर्थ आहे असे समजले जाते. शिक्षणामुळे ज्ञान, कौशल्य, आत्मविश्वास सुधारण्यास मदत होते.

आपल्या देशातील शिक्षण हे प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण या तीन विभागांमध्ये विभागले गेलेले आहे.

देशामध्ये लहान मुलांना शाळा, तरुणांसाठी महाविद्यालयांचे स्थापना करून देशाच्या गुणवत्तेत व विकासात वाढ करण्यास हात भार लावण्याचे काम करत आहे.

कारण आपला देश विकासाच्या मार्गावर चालत आहे व तरुण मुले- मुलीच आपल्या देशाला योग्य त्या वाटेवर घेऊन जातील त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयां मार्फतही शिक्षणाचे महत्त्व सांगितले जाते.

शिक्षण घेणे म्हणजेच फक्त पुस्तकी शिक्षण हवे. किंवा शाळेमध्ये दिली जाणाऱ्या शिक्षणासोबतच आपल्या सभोवताली, घरामध्ये, समाजांमध्ये व परिसरामध्ये आपण कसे वावरतो वागतो ही एक प्रकारचे शिक्षण आहे.

शिक्षणामुळे आपण मन, व्यक्तिमत्व ज्ञान, आचार विचार सर्व बदलण्यास भाग पाडतो. सकारात्मक विचारांना चालना देण्याचे काम हे शिक्षणच करते.

शिक्षण आपल्या सर्वांच्या भविष्याला व जीवनासाठी एक अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. आणि हे साधन वापरून आपण जीवनामध्ये काहीही चांगले साध्य करू शकतो. शिक्षणाचा दर्जा हा उत्तम असेल तर माणसाच्या आयुष्यात कौटुंबिक व सामाजिक आदर मिळवण्यास मदत करते.

शिक्षण ही माणसाला मजबूत बनविते म्हणजेच सकारात्मक विचारांना चालना देऊन मनातील नकारात्मक विचारांचा नाश करते. शिक्षणामुळे ज्ञानामध्ये भर पडून विकासाच्या दिशेने जाण्याची वाट याच शिक्षणामुळे प्राप्त होते.

शिक्षण हे विविध प्रकारे दिले जाते व घेतले ही जाते. एका व्यक्तीचा अनुभव हा दुसऱ्या व्यक्तीला नवीन काहीतरी शिकण्यासाठी उपयुक्त ठरतो व त्या व्यक्तीचा विकास होतो.

विकास म्हणजे बुद्धीचा विकास असे ही संबोधता येईल. पूर्वीच्या माणसामध्ये विकास होऊनच आजचा हा नवीन माणूस जन्माला आलेला आहे.

शिक्षण ही एक अशी प्रक्रिया आहे जी आपण आपल्याला सभोवतालच्या गोष्टींना बघूनही शिकू शकतो. कोणतेही वस्तू अथवा परिस्थितींना सहजपणे समजून घेण्याची मनस्थिती प्राप्त करते.

शिक्षण प्रत्येकाला पुढे जाण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी आणि जीवनात आव्हाने जिंकण्याची क्षमता देते. हा एकमेव असा मार्ग आहे जो कोणत्याही क्षेत्रात आवश्यकतेनुसार ज्ञान संपादन करते.

जीवनात यश, सन्मान आणि ओळख मिळवण्यासाठी, सर्वांसाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे.

शिक्षण हे नवनवीन गोष्टी शिकण्यास मदत करते. संशोधन नवीन शोध व आधुनिक जीवनासाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाचा शोध घेण्यास मदत करते.

आजचे जग आधुनिक संशोधनाकडे व विज्ञानाकडे जाताना दिसत आहे. ते याच शिक्षणामुळे व डिजिटल वर्ल्ड म्हणून जगाची नवी ओळखही आजच शिक्षणामुळे झालेली दिसत आहे.

म्हणून, शिक्षण ही सर्वात महत्त्वाची यंत्रणा आहे जी वैयक्तिक विकासासोबत देशाचा व जगाचा विकास ही करण्याची भूमिका बजावते.

भारत सरकारने शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेता ५ वर्षे ते १५ वर्षे वयाच्या सर्व मुलांना अनिवार्य शिक्षण पद्धती चालू केलेली आहे.

प्रत्येकाने सकारात्मक विचाराने समस्यांना तोंड देण्याचे धाडस प्राप्त करावे या हेतूने मागासलेल्या भागात राहणाऱ्या लोकांना चांगले शिक्षणाचे फायदे व्हावे त्यासाठी अनेक सोयी केलेल्या आहेत.

प्रत्येक नागरिकाचा शिक्षण हा मूलभूत हक्क आहे व बाजवला पाहिजे. समाजामध्ये शिक्षणाशिवाय जीवन कठीण होते म्हणून प्रत्येकाने शिक्षण हा आपला पहिला हक्क बजावला पाहिजे सावित्रीबाई फुले म्हणतात की,

” विद्येविना गती गेली

गती विना मती गेली,

मती विना शुद्ध खचले

इतके अनर्थ एका अविद्येने केले”.

याचाच अर्थ असा आहे की माणसाचे जीवन हे विद्येशिवाय शून्य आहे, व्यर्थ आहे. विद्या म्हणजेच शिक्षण. जर शिक्षण नसेल तर माणूस अज्ञानी राहतो. तो प्रगती पासून वंचित राहतो.

आणि जर व्यक्तीची प्रगती होत नसेल तो नवीन गोष्टींचा विचारही करत नसेल तर त्याच्या बुद्धीचा हे विकास होत नाही. म्हणून अज्ञानाला दूर करून ज्ञाना कडे जायचे असेल तर आपल्याला शिक्षण घ्यावाच लागतो. जरी ” शिक्षणाचे मूळ कडू असू शकतात पण त्यावर, येणारे फळे हे गोडं असतात.

म्हणून शिक्षण हे अवघड आहे त्याचा फायदा आपल्याला होणार नाही असा नकारात्मक विचार न करता, शिक्षण माणसाला हुशार बनवते आणि माणसातील चांगल्या गुणांना बाहेर काढण्यास मदत करते सकारात्मक विचार करून शिक्षण घेतलेच पाहिजे. शिक्षणाचे महत्त्व जाणून अमेरिकेचे विचारक जॉन डेव्ही म्हणतात की, ” शिक्षण जीवनाची सुरुवात नसून शिक्षणात जीवन आहे.”

याचा अर्थ असा की जीवनात शिक्षण नसेल तर ते जीवन अर्थहीन आहे. त्यात जीवन जगण्याचा काही उपयोग नाही. म्हणून चांगली जीवन जगायचे असेल तर प्रत्येकाने शिक्षण हे घेतलेच पाहिजे.

ये देखील अवश्य वाचा :-

  • माझा आवडता खेळ मराठी निबंध
  • पाणी वाचावा जीवन वाचवा 
  • भारता मधले खेळांची माहिती
  • साथीचे रोग यावर माहिती

धन्यवाद माझ्या मराठी मित्रांनो !

वृत्तपत्राचे महत्व मराठी निबंध Importance of Newspaper Essay in Marathi

Importance of Newspaper Essay in Marathi वृत्तपत्राचे महत्व मराठी निबंध आज आपण या लेखामध्ये वर्तमान पत्र किंवा वृत्त पत्राचे चे महत्व या विषयावर निबंध लिहिणार आहोत. वर्तमान पत्र किंवा वृत्त पत्र हे एक सध्याच्या काळातील अशी गोष्ट आहे, ज्यामुळे आपल्याला जगामध्ये, देशामध्ये आणि आपल्या भागामध्ये घडणाऱ्या अनेक गोष्टी अगदी सविस्तर पणे समजतात आणि त्या चांगल्या असोत किंवा मग वाईट.वर्तमान पत्र किंवा वृत्त पत्रा मुळे आपल्याला अनेक चांगल्या किंवा वाईट बातम्या कळतात तेच वर्तमान पत्रामध्ये अनेक वेगवेगळ्या विषयांच्यावर मजकूर असतात.

वर्तमान पत्रामध्ये राजकीय बातम्या, वेगवेगळ्या प्रकारचे शोध, राष्ट्राचे परस्पर संबध, दंगली, अपघात, वैज्ञानिक अविष्कार या प्रकारच्या बातम्या किंवा मुद्दे येतात आणि ह्या बातम्या सामाजिक प्रश्न, आरोग्य, घटना, खेळ, अंतराष्ट्रीय बातम्या, शिक्षन, संशोधन आणि विज्ञान, तंत्रज्ञान याविषया वर असतात. अनेक लोकांना सकाळी सकाळी वर्तमान वाचण्याची आणि आपल्या जगामध्ये, देशामध्ये किंवा आपल्या भागामध्ये काय घडत आहे. याबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते आणि म्हणून अनेक लोकांची सकाळी लवकर आवरून पेपर वाचणे हि एक रोजची सवय झाली आहे.

कारण त्यांना पेपर वाचल्याशिवाय गमत नाही आणि जर एक दिवस काही कारणास्तव पेपर आला नाही तर ते बाहेरून जाऊन घेवून येतात आणि वाचतात कारण वर्तमान पत्रामुळे किंवा वृत्त पत्रामुळे अनेक प्रकारची सध्या घडत असणाऱ्या विषयांच्याबद्दल माहिती मिळते. वर्तमान पत्र किंवा वृत्त पत्राला अनेक लोकांच्या मते खूप महत्व आहे आणि वर्तमान पत्र वाचणे हि लोकांची रोजची दिनचर्या झालेली आहे आणि हे अनेक लोकांच्या मते खूप महत्वाचे देखील आहे.

वृत्तपत्राचे महत्व मराठी निबंध – Importance of Newspaper Essay in Marathi

वर्तमानपत्राविषयी निबंध – essay on newspaper in marathi.

वर्तमान पत्र हि प्रत्येक भागावर अवलंबून छापलेली असतात आणि काही वर्तमान पत्रामध्ये देशातील महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या असतात म्हणजेच देशातील राजकीय घडामोडी, सामाजिक घडामोडी, तसेच आंतरदेशीय संबध, देशाच्या सीमाभागावर झालेल्या युद्धाच्या चकमकी, आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेले खेळ यासारख्या अनेक बातम्या वर्तमान पत्रामध्ये येतात तसेच काही वर्तमान पत्र हि लोकल असतात म्हणजेच यामध्ये जास्तीत जास्त बातम्या ह्या लोकल घटनांच्यार असतात म्हणजेच लोकल भागामध्ये घडलेल्या राजकीय घडामोडी, दंगली, अपघात, शिक्षण विषयक बातम्या असतात आणि त्यामध्ये थोड्याच प्रमाणात देशातील बातम्या देखील असतात.

आपण टीव्ही मध्ये बातम्या जरी पहिल्या तर आपल्याला इतकी सविस्तर बातमी मिळत नाही जितकी आपल्याला वर्तमानपत्र वाचल्यानंतर मिळते कारण वर्तमान पत्रामध्ये कोणत्याही बातमीचा जो मजकूर येतो तो खूप सविस्तरपणे आलेला असतो. आपल्या भारतामध्ये पूर्वीच्या काळी म्हणजेचज्यावेळी इंग्रजांचे राज्य आपल्या भारतावर नव्हते त्यावेळी आपल्या देशामध्ये वर्तमान पत्र नव्हते कारण ते इंग्रजांची सत्ता ज्यावेळी भारतावर होतो त्या काळामध्ये भारतामध्ये पहिले वर्तमान पत्र आले होते आणि तो काळ म्हणजे इ.स १७८० आणि या वर्तमान पत्राचे नाव बंगाल दि बंगाल गॅजेट असे होते आणि या वर्तमान पत्राचे संपादक जेम्स हिक्की हे होते.

अश्या प्रकारे भारतामध्ये वर्तमान पत्र वापरण्यास सुरुवात झाली आणि सध्या अनेक माहिती आणि बातम्या जाणून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक वर्तमान पत्र घेतात आणि रोज वाचतात आणि रोजच्या चाललेल्या घडामोडी माहिती करून घेतात. पूर्वी म्हणजेच इ.स १७८० या काळापासून वर्तमान पत्रामध्ये फक्त बातम्या सविस्तरपणे येत होत्या इतर कोणतीही माहिती वर्तमान पत्रामध्ये येत नव्हती परंतु सध्याचे वर्तमान पत्र पहिले तर आजच्या काळातील वर्तमान पत्रामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टींच्या विषयी आलेली माहिती आपल्याला पाहायला मिळते.

म्हणजेच वर्तमान पत्रामध्ये राजकीय विषयांच्यावर, देशातील वेगवेगळ्या घटनांच्यावर, सामाजिक घडामोडी, खेळातील घडामोडी आणि माहिती, चित्रपटातील घडामोडी आणि माहिती, विज्ञान आणि संशोधन विषयी माहिती आणि घडामोडी, खाद्यपदार्थांच्या विषयी माहिती, पर्यटन स्थळे या विषयी माहिती, मनोरंजक गोष्टी यासारखे अनेक विषय आजकाल आपल्याला पेपरमध्ये पाहायला मिळते.

वर्तमान पत्र हे वेगवेगळ्या भाषेमध्ये आपल्याला पाहायला मिळते जसे कि इंग्लिश, मराठी, हिंदी, कन्नड, गुजराती अश्या वेगवेगळ्या भाष्यामध्ये असते आणि वर्तमान पत्र हे प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या भाषेमध्ये म्हणजेच राज्याच्या अधिकृत भाषेमध्ये येत असते म्हणजे कर्नाटक मध्ये कन्नड, महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी, गुजरात मध्ये गुजराती भाषेमध्ये अश्या प्रकारे वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या भाषेमध्ये वर्तमानपत्र प्रकाशित होतात.

त्याचबरोबर राज्यामध्ये इतर भाषेमध्ये देखील वर्तमान पत्र असतात कारण अनेक राज्यामध्ये इतर भाषा बोलणारे लोक राहतात जसे किं महाराष्ट्र राज्यामध्ये हिंदी, गुजराती भाषा बोलणारे लोक राहतात. वर्तमान पत्र हे अनेक लोकांच्या वाचनाचा एक आवडीचा विषय आहे कारण वर्तमान पत्र किंवा वृत्त पत्र हे असे आहे ज्यामुळे आपल्या वेगवेगळ्या प्रकारची आणि वेगवेगळ्या क्षेत्रामधील माहिती मिळते तसेच आपल्याला जसे इतर गोष्टी वाचण्यासाठी कंटाळवाण्या वाटतात तसे वर्तमान पत्र वाटत नाही कारण वर्तमानपत्रा मध्ये वेगवेगळे विषय असतात.

वर्तमान पत्राचे फायदे पहायाले गेले तर वर्तमान पत्रामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कानाकोपऱ्यातील बातम्या समजतात तसेच वर्तमान पत्रामुळेच जगातील किंवा देशातील बातम्या कानाकोपऱ्यामध्ये पोहचतात. तसेच वर्तमान पत्रामध्ये ज्या बातम्या असतात त्या सविस्तर पाने असतात त्यामुळे आपल्या त्या चांगल्या प्रकारे समजतात. तसेच वर्तमान पत्रामुळे वाचनाची आवड देखील झोपासली जाते.

त्याचबरोबर वर्तमान पत्रामुळे आपले रोजचे वाचन होते अश्या प्रकारे वर्तमान पत्राचे वेगवेगळ्या प्रकारे फायदे होतात परंतु काही वेळेला वर्तमान पत्रामध्ये खोट्या बातम्या देखील छापुन येतात त्यामुळे लोकांची दिशाभूल देखील होऊ शकते.

अश्या प्रकारे वर्तमान पत्राचे कार्य असते तसेच काही लोकांच्यासाठी वर्तमान पत्र हे खूप महत्वाचे असते कारण त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती असते.

आम्ही दिलेल्या importance of newspaper essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर वृत्तपत्राचे महत्व मराठी निबंध  बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on newspaper in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on importance of newspaper in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये importance of newspaper essay in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

A good essay on importance of reading in marathi language?

User Avatar

The Maharashtra are the native people who speak Marathi. If there are reading lessons in Marathi language, it means that there are native people who can be educated without having to know much about common world languages.

Anonymous ∙

Add your answer:

imp

Top Categories

Answers Logo

Marathi Read

पाण्याचे महत्व मराठी निबंध लेखन । Importance of Water in Marathi । Panyache Mahatva in Marathi

पाण्याचे महत्व मराठी निबंध लेखन । Importance of Water in Marathi । Panyache Mahatva in Marathi

पाण्याचे महत्व मराठी निबंध लेखन । Importance of Water in Marathi

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या लेखाच्या मार्फत आम्ही तुमच्या साठी पाण्याचे महत्व मराठी निबंध घेऊन आलोत.

मित्रानो प्रत्येक सजीवाच्या जीवनामध्ये पाण्याला खूप महत्त्वाचे स्थान आहे. पाणी हा पाडवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे पाण्याशिवाय आपली सजीव सृष्टी आणि या सृष्टी मध्ये जीवन जगणारे जीव जिवंत राहू शकत नाहीत.

मानवी शरीर हे 70 टक्के पाण्याने बनलेले असते केवळ मानवी शरीरात च नाही तर आपल्या पृथ्वीचा 71 टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये पाण्याला खूप महत्व आहे. म्हणुनच म्हणतात ना “ पाणी हेच जीवन “

चला तर मग पाहूया, पाण्याचे महत्व मराठी निबंध लेखन । Importance of Water in Marathi । Panyache Mahatva in Marathi

Table of Contents

मित्रांनो निसर्गाकडून आपल्याला अनेक गोष्टी मिळाले आहेत , यातली सर्वात महत्त्वाची देणगी म्हणजे पाणी होय.

मित्रांनो पाण्याशिवाय या पृथ्वीतलावरील एकही सजीव आपले जीवन जगू शकत नाही. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे उपयोगाला पडते. मनुष्याप्रमाणे प्राणी आणि वनस्पतींना देखील जगण्यासाठी पाणी खूप आवशक्य आहे.

मित्रांनो अन्न वस्त्र निवारा या आपल्या मूलभूत गरजा असल्या तरीदेखील आपण पाण्याशिवाय जगू शकत नाही. अन्नाशिवाय आपण एक आठवडा पर्यंत जगू शकतो परंतु पाण्याशिवाय तीन दिवस जगणे देखील शक्य नाही.

आपल्या पृथ्वीचा एकाता टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला असला तरीदेखील त्यातील तीन टक्के भाग केवळ पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध आहे त्यामुळे पाणी संवर्धन आणि पाणी बचत ही आजच्या काळाची मूलभूत गरज बनली आहे.

पाण्याचा एकमेव स्त्रोत आहे तो म्हणजे पाऊस परंतु अलीकडच्या काळामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्याने , मनुष्याला पिण्यायोग्य पाण्याचे प्रमाण खूप कमी झाल्याने शासन सर्वांनाच पिण्याचे पाणी उपलब्ध करून देऊ शकणार हे शक्य नाही. त्यामुळे प्रत्येक मनुष्याला पाणी संवर्धन करणे आणि पाण्याची बचत करणे आवश्यक आहे.

पृथ्वीवरील प्रत्येक सजीव यासाठी पाणी खूप महत्त्वपूर्ण आहे लहान कीटकापासून ते मोठ्या सर्व प्राणी आणि पक्षांत पर्यंत पाण्याची गरज आहे. चांगल्या आरोग्यासाठी आपल्याला दररोज सहा ते सात लिटर शुद्ध पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी हा मानवी शरीराचा मुख्य घटक आहे. सर्व सजीवांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पाणी खूप महत्त्वाची भूमिका बजावतो.

पाण्याचे महत्व :

सजीवांच्या अस्तित्वासाठी पाण्याचे खूप महत्त्व आहे. या पृथ्वीतलावर मनुष्य , प्राणी आणि वनस्पती या तिघांचेही अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर सर्वप्रथम आवश्यकता भासते ती म्हणजे पाण्याची होते त्यामुळे पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाण्याचा विविध प्रकारे उपयोग केला जातो. पाणि हे फक्त पिण्यासाठीच वापरले न जाता कपडे धुण्यासाठी, भांडी घासण्यासाठी, साफ-सफाई करण्यासाठी आणि इतर कामासाठी वापरले जाते. त्याप्रमाणे चे पाणी औद्योगिक क्षेत्रांमध्ये सुद्धा वापरले जाते. एवढेच नसून पाण्यापासून ऊर्जा निर्मिती सुद्धा केली जाते.

पाण्याचा सर्वात महत्वाचा वापर म्हणजे शेतीसाठी केला जातो. आपण जे अन्न खातो ते शेतीतून पिकवले जाते व या शेतीमध्ये पिकवण्यासाठी आवश्यकता भासते ती म्हणजे पाण्याची. त्यामुळे पाण्याला खूप महत्त्वाचे स्थान दिले जाते आपल्या भारत देशातील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्याने बऱ्याच शेत जमिनी पडीक पडल्या आहेत.

पाण्याचे विविध महत्त्व आहेत त्यातील काही पुढीलप्रमाणे :

  • मनुष्यासाठी पाण्याचे महत्व :

पाण्याची सर्वात जास्त गरज भासते ती म्हणजे मनुष्याला. मनुष्याला प्रत्येक काम करण्यासाठी पाण्याची गरज भासते. लहानात लहान काम जरी करायचे म्हटले तरी आपल्याला पाणी लागते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनुष्याला पिण्यासाठी आणि स्वतःची तहान भागवण्यासाठी पाणी लागते. त्यानंतर घरातील लहान लहान कामे करण्यासाठी, भांडी घासण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, साफसफाई करण्यासाठी ,भाजीपाला धुण्यासाठी अशा लहान लहान कामासाठी सुद्धा आपल्याला पाण्याची आवश्यकता असते.

  • शेतीसाठी पाण्याचे महत्व :

शेती हा असा व्यवसाय आहे जो पूर्णता पाण्यावर अवलंबून आहे. जर पाणी नसेल तर शेतामध्ये पीक घेणे शक्यच नाही त्यामुळे शेतीसाठी पाणी खूप महत्त्वाची भूमिका बजावतो.

  • वनस्पती साठी पाण्याचे महत्व :

ज्याप्रमाणे मनुष्याला जगण्यासाठी पाण्याची आवशक्यता असते त्याप्रमाणेच वनस्पतींना देखील जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. वनस्पती या केवळ सूर्यप्रकाश आणि पाण्याच्या आधारावर जगत असतात.

वनस्पतीला योग्य पाणी मिळाले नाही तर वनस्पती जळून जातात किंवा योग्य येत नाही. त्यामुळे वनस्पती साठी पाण्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. झाडे मुळाच्या साह्याने जमिनीतील पाणी शोषण घेतात आणि झाडाच्या इतर शाखांना पोहोचवतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे झाडांच्या वाढीसाठी गरज असते ती म्हणजे पाण्याची.

  • प्राणी आणि पक्षांसाठी पाण्याचे महत्व :

मित्रांनो ज्याप्रमाणे मनुष्याला आणि वनस्पतीला पाण्याची आवश्यकता असते त्याचप्रमाणे या पृथ्वीतलावरील सर्व प्राणी आणि पक्षांना देखील पाण्याची आवश्यकता असते.

पाण्याशिवाय या पृथ्वीतलावरील एकही प्राणी आणि पक्षी जिवंत राहू शकत नाही. वरचे प्राणी आणि पक्षी हे तर असे आहेत ज्यांचे पूर्णता आयुष्य हे पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे प्राणी आणि पक्षांच्या अस्तित्वासाठी पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

  • औद्योगिकीकरणामुळे साठी पाण्याचे महत्व :

मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये औद्योगिकरण या क्षेत्राने अतोनात प्रगती केलेली आहे. विविध व्यवसाय आणि उद्योग धंदे हे आपल्या देशाला विकसित करण्यासाठी महत्त्वाचे ठरत आहेत परंतु बहुतांश व्यवसायांना आणि विविध उद्योग धंद्यांनन देखील पाण्याची आवश्यकता भासते.

पाणी संवर्धन उपाय :

मित्रांनो पाणी हा आपल्या सर्व सजीवांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. सजीवांचे अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर आपल्याला आणि संवर्धन करणे खूप गरजेचे आहे.

पाणी हे अमूल्य संसाधन आहे याचा वापर जितका काटकसरीने कराल तितके त्याचे फायदे भविष्यामध्ये होते आपल्या येणाऱ्या पिढीला देखील पाणी मिळावे यासाठी आपल्याला आजच्या म्हणजेच वर्तमान काळामध्ये पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक य आहे.

प्रत्येक मनुष्याने पाण्याचा काटकसरीने वापर गरजेचे आहे पाण्याला उगीच व्यर्थ जाऊ देऊ नये. त्यासाठी त्याचा उपयोग आवश्यक तेथे साठी आणि गरजेसाठी करावा.

आपल्या अवती भोवती पाण्याचे विविध स्त्रोत आहेत जसे की, नदी-नाले, तलाव, विहिरी आणि समुद्र. परंतु हे सर्व स्त्रोत अवलंबून आहे तो ते म्हणजे केवळ पावसाळ्यात जेव्हा पाऊस पडतो तेव्हा कधी नाले विहिरी यांच्यामध्ये पाणी येते.

परंतु अलीकडच्या काळामध्ये वाढत्या प्रदूषणामुळे पावसाचे प्रमाण देखील कमी झाल्याने मनुष्याला पाण्याची कमतरता भासत आहे.

तसेच वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे देखील पावसाचे प्रमाण कमी झाले आहेत यासाठी मनुष्याने वृक्षतोडं थांबून वृक्षारोपण करावे जेणेकरून प्रदूषणही कमी होईल आणि पावसाचे प्रमाण देखील वाढेल.

तसेच मनुष्याने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाण्याचा वापर काटकसरीने करावा. आवश्‍यकतेनुसार पाण्याचा वापर करणे सर्वांसाठी फायद्याचे ठरेल. तसेच पावसाचे पाणी टाकी किंवा खड्ड्यांमध्ये साठवून ठेवावे. तसेच आपल्या आसपासच्या परिसरातील नदी, नाले यांमध्ये दूषित पाणी सोडले जाणारे किंवा तेथील पाणी दूषित केले जाऊ नये याकडे लक्ष दिले पाहिजे.

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये पाण्याचा एक थेंब अत्यंत महत्वाचा आहे. त्यासाठी पाणी हे जपून वापरले पाहिजे, पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. पाण्याशिवाय कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाही यामुळेच म्हणतात, “पाणी हेच जीवन”

पाण्याचे महत्व मराठी निबंध लेखन । Importance of Water in Marathi । Panyache Mahatva in Marathi  हे निबंध कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…

हे पण अवश्य वाचा =

  • माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध मराठी । Maza Avadta Rutu Pavsala Nibandh
  • फुलांची आत्मकथा निबंध मराठी । Fulanchi Atmakatha in Marathi
  • माझा आवडता प्राणी निबंध मराठी । My Favourite Animal Essay in Marathi
  • मी पक्षी झालो तर निबंध मराठी । Mi Pakshi Zalo Tar Nibandh in Marathi
  • रहदारीचे नियम वर मराठी निबंध । Essay on Traffic Rules in Marathi

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

The state of AI in early 2024: Gen AI adoption spikes and starts to generate value

If 2023 was the year the world discovered generative AI (gen AI) , 2024 is the year organizations truly began using—and deriving business value from—this new technology. In the latest McKinsey Global Survey  on AI, 65 percent of respondents report that their organizations are regularly using gen AI, nearly double the percentage from our previous survey just ten months ago. Respondents’ expectations for gen AI’s impact remain as high as they were last year , with three-quarters predicting that gen AI will lead to significant or disruptive change in their industries in the years ahead.

About the authors

This article is a collaborative effort by Alex Singla , Alexander Sukharevsky , Lareina Yee , and Michael Chui , with Bryce Hall , representing views from QuantumBlack, AI by McKinsey, and McKinsey Digital.

Organizations are already seeing material benefits from gen AI use, reporting both cost decreases and revenue jumps in the business units deploying the technology. The survey also provides insights into the kinds of risks presented by gen AI—most notably, inaccuracy—as well as the emerging practices of top performers to mitigate those challenges and capture value.

AI adoption surges

Interest in generative AI has also brightened the spotlight on a broader set of AI capabilities. For the past six years, AI adoption by respondents’ organizations has hovered at about 50 percent. This year, the survey finds that adoption has jumped to 72 percent (Exhibit 1). And the interest is truly global in scope. Our 2023 survey found that AI adoption did not reach 66 percent in any region; however, this year more than two-thirds of respondents in nearly every region say their organizations are using AI. 1 Organizations based in Central and South America are the exception, with 58 percent of respondents working for organizations based in Central and South America reporting AI adoption. Looking by industry, the biggest increase in adoption can be found in professional services. 2 Includes respondents working for organizations focused on human resources, legal services, management consulting, market research, R&D, tax preparation, and training.

Also, responses suggest that companies are now using AI in more parts of the business. Half of respondents say their organizations have adopted AI in two or more business functions, up from less than a third of respondents in 2023 (Exhibit 2).

Gen AI adoption is most common in the functions where it can create the most value

Most respondents now report that their organizations—and they as individuals—are using gen AI. Sixty-five percent of respondents say their organizations are regularly using gen AI in at least one business function, up from one-third last year. The average organization using gen AI is doing so in two functions, most often in marketing and sales and in product and service development—two functions in which previous research  determined that gen AI adoption could generate the most value 3 “ The economic potential of generative AI: The next productivity frontier ,” McKinsey, June 14, 2023. —as well as in IT (Exhibit 3). The biggest increase from 2023 is found in marketing and sales, where reported adoption has more than doubled. Yet across functions, only two use cases, both within marketing and sales, are reported by 15 percent or more of respondents.

Gen AI also is weaving its way into respondents’ personal lives. Compared with 2023, respondents are much more likely to be using gen AI at work and even more likely to be using gen AI both at work and in their personal lives (Exhibit 4). The survey finds upticks in gen AI use across all regions, with the largest increases in Asia–Pacific and Greater China. Respondents at the highest seniority levels, meanwhile, show larger jumps in the use of gen Al tools for work and outside of work compared with their midlevel-management peers. Looking at specific industries, respondents working in energy and materials and in professional services report the largest increase in gen AI use.

Investments in gen AI and analytical AI are beginning to create value

The latest survey also shows how different industries are budgeting for gen AI. Responses suggest that, in many industries, organizations are about equally as likely to be investing more than 5 percent of their digital budgets in gen AI as they are in nongenerative, analytical-AI solutions (Exhibit 5). Yet in most industries, larger shares of respondents report that their organizations spend more than 20 percent on analytical AI than on gen AI. Looking ahead, most respondents—67 percent—expect their organizations to invest more in AI over the next three years.

Where are those investments paying off? For the first time, our latest survey explored the value created by gen AI use by business function. The function in which the largest share of respondents report seeing cost decreases is human resources. Respondents most commonly report meaningful revenue increases (of more than 5 percent) in supply chain and inventory management (Exhibit 6). For analytical AI, respondents most often report seeing cost benefits in service operations—in line with what we found last year —as well as meaningful revenue increases from AI use in marketing and sales.

Inaccuracy: The most recognized and experienced risk of gen AI use

As businesses begin to see the benefits of gen AI, they’re also recognizing the diverse risks associated with the technology. These can range from data management risks such as data privacy, bias, or intellectual property (IP) infringement to model management risks, which tend to focus on inaccurate output or lack of explainability. A third big risk category is security and incorrect use.

Respondents to the latest survey are more likely than they were last year to say their organizations consider inaccuracy and IP infringement to be relevant to their use of gen AI, and about half continue to view cybersecurity as a risk (Exhibit 7).

Conversely, respondents are less likely than they were last year to say their organizations consider workforce and labor displacement to be relevant risks and are not increasing efforts to mitigate them.

In fact, inaccuracy— which can affect use cases across the gen AI value chain , ranging from customer journeys and summarization to coding and creative content—is the only risk that respondents are significantly more likely than last year to say their organizations are actively working to mitigate.

Some organizations have already experienced negative consequences from the use of gen AI, with 44 percent of respondents saying their organizations have experienced at least one consequence (Exhibit 8). Respondents most often report inaccuracy as a risk that has affected their organizations, followed by cybersecurity and explainability.

Our previous research has found that there are several elements of governance that can help in scaling gen AI use responsibly, yet few respondents report having these risk-related practices in place. 4 “ Implementing generative AI with speed and safety ,” McKinsey Quarterly , March 13, 2024. For example, just 18 percent say their organizations have an enterprise-wide council or board with the authority to make decisions involving responsible AI governance, and only one-third say gen AI risk awareness and risk mitigation controls are required skill sets for technical talent.

Bringing gen AI capabilities to bear

The latest survey also sought to understand how, and how quickly, organizations are deploying these new gen AI tools. We have found three archetypes for implementing gen AI solutions : takers use off-the-shelf, publicly available solutions; shapers customize those tools with proprietary data and systems; and makers develop their own foundation models from scratch. 5 “ Technology’s generational moment with generative AI: A CIO and CTO guide ,” McKinsey, July 11, 2023. Across most industries, the survey results suggest that organizations are finding off-the-shelf offerings applicable to their business needs—though many are pursuing opportunities to customize models or even develop their own (Exhibit 9). About half of reported gen AI uses within respondents’ business functions are utilizing off-the-shelf, publicly available models or tools, with little or no customization. Respondents in energy and materials, technology, and media and telecommunications are more likely to report significant customization or tuning of publicly available models or developing their own proprietary models to address specific business needs.

Respondents most often report that their organizations required one to four months from the start of a project to put gen AI into production, though the time it takes varies by business function (Exhibit 10). It also depends upon the approach for acquiring those capabilities. Not surprisingly, reported uses of highly customized or proprietary models are 1.5 times more likely than off-the-shelf, publicly available models to take five months or more to implement.

Gen AI high performers are excelling despite facing challenges

Gen AI is a new technology, and organizations are still early in the journey of pursuing its opportunities and scaling it across functions. So it’s little surprise that only a small subset of respondents (46 out of 876) report that a meaningful share of their organizations’ EBIT can be attributed to their deployment of gen AI. Still, these gen AI leaders are worth examining closely. These, after all, are the early movers, who already attribute more than 10 percent of their organizations’ EBIT to their use of gen AI. Forty-two percent of these high performers say more than 20 percent of their EBIT is attributable to their use of nongenerative, analytical AI, and they span industries and regions—though most are at organizations with less than $1 billion in annual revenue. The AI-related practices at these organizations can offer guidance to those looking to create value from gen AI adoption at their own organizations.

To start, gen AI high performers are using gen AI in more business functions—an average of three functions, while others average two. They, like other organizations, are most likely to use gen AI in marketing and sales and product or service development, but they’re much more likely than others to use gen AI solutions in risk, legal, and compliance; in strategy and corporate finance; and in supply chain and inventory management. They’re more than three times as likely as others to be using gen AI in activities ranging from processing of accounting documents and risk assessment to R&D testing and pricing and promotions. While, overall, about half of reported gen AI applications within business functions are utilizing publicly available models or tools, gen AI high performers are less likely to use those off-the-shelf options than to either implement significantly customized versions of those tools or to develop their own proprietary foundation models.

What else are these high performers doing differently? For one thing, they are paying more attention to gen-AI-related risks. Perhaps because they are further along on their journeys, they are more likely than others to say their organizations have experienced every negative consequence from gen AI we asked about, from cybersecurity and personal privacy to explainability and IP infringement. Given that, they are more likely than others to report that their organizations consider those risks, as well as regulatory compliance, environmental impacts, and political stability, to be relevant to their gen AI use, and they say they take steps to mitigate more risks than others do.

Gen AI high performers are also much more likely to say their organizations follow a set of risk-related best practices (Exhibit 11). For example, they are nearly twice as likely as others to involve the legal function and embed risk reviews early on in the development of gen AI solutions—that is, to “ shift left .” They’re also much more likely than others to employ a wide range of other best practices, from strategy-related practices to those related to scaling.

In addition to experiencing the risks of gen AI adoption, high performers have encountered other challenges that can serve as warnings to others (Exhibit 12). Seventy percent say they have experienced difficulties with data, including defining processes for data governance, developing the ability to quickly integrate data into AI models, and an insufficient amount of training data, highlighting the essential role that data play in capturing value. High performers are also more likely than others to report experiencing challenges with their operating models, such as implementing agile ways of working and effective sprint performance management.

About the research

The online survey was in the field from February 22 to March 5, 2024, and garnered responses from 1,363 participants representing the full range of regions, industries, company sizes, functional specialties, and tenures. Of those respondents, 981 said their organizations had adopted AI in at least one business function, and 878 said their organizations were regularly using gen AI in at least one function. To adjust for differences in response rates, the data are weighted by the contribution of each respondent’s nation to global GDP.

Alex Singla and Alexander Sukharevsky  are global coleaders of QuantumBlack, AI by McKinsey, and senior partners in McKinsey’s Chicago and London offices, respectively; Lareina Yee  is a senior partner in the Bay Area office, where Michael Chui , a McKinsey Global Institute partner, is a partner; and Bryce Hall  is an associate partner in the Washington, DC, office.

They wish to thank Kaitlin Noe, Larry Kanter, Mallika Jhamb, and Shinjini Srivastava for their contributions to this work.

This article was edited by Heather Hanselman, a senior editor in McKinsey’s Atlanta office.

Explore a career with us

Related articles.

One large blue ball in mid air above many smaller blue, green, purple and white balls

Moving past gen AI’s honeymoon phase: Seven hard truths for CIOs to get from pilot to scale

A thumb and an index finger form a circular void, resembling the shape of a light bulb but without the glass component. Inside this empty space, a bright filament and the gleaming metal base of the light bulb are visible.

A generative AI reset: Rewiring to turn potential into value in 2024

High-tech bees buzz with purpose, meticulously arranging digital hexagonal cylinders into a precisely stacked formation.

Implementing generative AI with speed and safety

  • India Languages
  • Secondary School

Essay on importance of reading in Marathi language

mahadev7599

वाचन ही एक चांगली सवय आहे जी एखाद्यास जीवनात विकसित होण्याची आवश्यकता असते. चांगली पुस्तके तुम्हाला माहिती देऊ शकतात, तुम्हाला ज्ञान देऊ शकतात आणि तुम्हाला योग्य दिशेने नेतील. चांगल्या पुस्तकापेक्षा चांगला साथीदार दुसरा कोणी नाही. वाचन महत्वाचे आहे कारण ते आपल्या सर्वांगीण कल्याणसाठी चांगले आहे. एकदा आपण वाचन सुरू केले की आपल्याला संपूर्ण नवीन जगाचा अनुभव येईल. जेव्हा आपण वाचनाची सवय प्रेम करण्यास सुरूवात करता तेव्हा अखेरीस आपल्याला त्याची सवय होईल. वाचनामुळे भाषेची कौशल्ये आणि शब्दसंग्रह विकसित होते. पुस्तके वाचणे हा तणाव कमी करण्याचा आणि आराम करण्याचा एक मार्ग आहे. निरोगी कामकाजासाठी मेंदूच्या स्नायूंना ताणण्यासाठी कमीतकमी दररोज काही मिनिटांसाठी एक चांगले पुस्तक वाचणे महत्वाचे आहे.

विशेषतः विद्यार्थ्याच्या आयुष्यात वाचन खूप महत्त्वाचं असतं. यामुळे शब्दसंग्रह तर सुधारतोच, शिवाय व्यक्तीचा चमकदार वेगही वाढतो.

प्रेरणा पुस्तकाला किंवा रंजक कादंबरीला एक तास देणे सार्थक ठरते कारण अशा पुस्तकांमुळे एखाद्या व्यक्तीला अधिक चांगले जीवन जगण्याची प्रेरणा मिळते आणि आत्मचरित्रे किंवा विविध दंतकथा वाचून विद्यार्थ्यांवर प्रभाव पाडतो.

शेवटी, इंटरनेटवर ब्राऊजिंग करण्याऐवजी बोरडेममध्ये अशी पुस्तके वाचता येऊ शकतात ज्यामुळे आपल्या डोळ्यांना इजा होते.

New questions in India Languages

IMAGES

  1. Importance of Reading Essay in Marathi

    essay on importance of reading in marathi

  2. Importance Of Reading In Marathi

    essay on importance of reading in marathi

  3. Benefits of Reading in Marathi

    essay on importance of reading in marathi

  4. पुस्तकाचे महत्त्व मराठी निबंध Importance of Books Essay in Marathi इनमराठी

    essay on importance of reading in marathi

  5. पुस्तकांवरील सर्वोत्तम अमूल्य विचार

    essay on importance of reading in marathi

  6. गीता-अध्ययनाचे लाभ आणि दु:खनाशाचे उपाय: The Benefits of Reading Gita

    essay on importance of reading in marathi

VIDEO

  1. Majhi Shala Essay in Marathi

  2. ALL THE IMPORTANCE FROM THE MARATHI TEXTBOOK| MARATHI STD 10th

  3. मी अनुभवलेला पाऊस निबंध मराठी भाषेत

  4. Who started Punctuations in Marathi? Incredible Marathi Episode-5

  5. पहिला पाऊस मराठी निबंध / Paus marathi essay

  6. वाचनाचे महत्व मराठी निबंध

COMMENTS

  1. [वाचनाचे महत्व] वाचाल तर वाचाल निबंध मराठी

    2) वाचनाचे महत्व निबंध | vachanache mahatva in Marathi. वाचन ही एक बहुमूल्य सवय आहे. ज्या व्यक्तीला आयुष्यात यश व आत्मसंमान प्राप्त करायचं आहे त्यांनी ...

  2. जाणून घ्या वाचनाचे महत्व, नियमित वाचन करण्याचे हे लाभ

    एकाग्रतेत वाढ होते. नियमित वाचनाचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे वाचनाने एकाग्रता वाढते. आज सोशल मिडीआयने बरबटलेल्या या जगात ...

  3. Marathi Essay on वाचनाचे महत्त्व for Class 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12

    Here in this page we have given Marathi Essay on वाचनाचे महत्त्व in handwritten format. Students who are preparing for their school Exams, they need Marathi Essay so we have given accurate and easy sentence essay on Importance of reading in Marathi. Also see - Maharashtra Board Solution Class 3 to 12 | Balbharati

  4. पुस्तकाचे महत्त्व मराठी निबंध Importance of Books Essay in Marathi

    Importance of Books Essay in Marathi पुस्तकाचे महत्त्व मराठी निबंध आज आपण या लेखामध्ये पुस्तकांचे महत्व या विषयावर निबंध लिहिणार आहोत. वेगवेगळ्या पुस्तकांचे

  5. वाचनाचे महत्व मराठी निबंध

    वाचनाचे महत्व मराठी निबंध | Vachanache mahtwa marathi nibandh | Essay On Importance Of Reading This channel is Powered by Pixel Blaze Filmworks.If you ...

  6. Importance Of Reading In Marathi

    𝐈𝐦𝐩𝐨𝐫𝐭𝐚𝐧𝐜𝐞 𝐎𝐟 𝐑𝐞𝐚𝐝𝐢𝐧𝐠 𝐈𝐧 𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢वाचनाचे महत्व..वाचाल तर वाचाल ...

  7. पुस्तकांचे महत्व मराठी निबंध, Essay On Books in Marathi

    पुस्तकांचे महत्व मराठी निबंध, Essay On Books in Marathi पुस्तक हे माणसाचे सर्वात चांगले मित्र असल्याचे म्हटले जाते.

  8. पुस्तके वाचण्याचे फायदे

    वाचन करणे ही एक सवय आहे जी आपल्याला एक चांगली व्यक्ती बनवू शकते. वाचनामुळे आपल्याला ज्ञान आणि प्रेरणा मिळते. वाचन आपल्याला स्मार्ट बनवते.

  9. अध्ययन-अध्यापनप्रक्रियेत वाचन कौशल्याचे महत्त्व (The Importance of

    The text that is given to students of Marathi and Marathi literature to read is like running a word train. There are some important steps in developing reading skills. It is imperative for the professors to conduct the study of previews, foreknowledge, visualization, approach, group reading, group discussion and punctuation from students.

  10. शिक्षणाचे महत्त्व वर मराठी निबंध Importance Of Education Essay In Marathi

    Importance Of Education Essay In Marathi प्रत्येकाला आयुष्यात यश मिळवण्यासाठी आणि ...

  11. शिक्षणाचे महत्व मराठी निबंध । Importance Of Education

    सर्व फळांची नावे आणि माहिती मराठी । All Fruit Name in Marathi; निरोगी अन्न खाण्याचे फायदे । Importance Of Healthy Food in Marathi; एरंडेल तेलाचे : फायदे आणि नुकसान । Castor Oil in Marathi

  12. शिक्षणाचे महत्त्व वर मराठी निबंध Importance Of Education Essay In Marathi

    Importance Of Education Essay In Marathi शिक्षण हे भविष्य घडविण्याचे साधन आहे ...

  13. Short essay on importance on reading in marathi language

    Click here 👆 to get an answer to your question ️ short essay on importance on reading in marathi language. sakruthi5744 sakruthi5744 13.11.2017 India Languages Secondary School ... I have to best explain the essay with most importance with reading l my best wishes is and more essay with write. Advertisement Advertisement

  14. वृत्तपत्राचे महत्व मराठी निबंध Importance of Newspaper Essay in Marathi

    Importance of Newspaper Essay in Marathi वृत्तपत्राचे महत्व मराठी निबंध आज आपण या ...

  15. A good essay on importance of reading in marathi language?

    Best Answer. The Maharashtra are the native people who speak Marathi. If there are reading lessons in Marathi language, it means that there are native people who can be educated without having to ...

  16. पाण्याचे महत्व मराठी निबंध लेखन । Importance of Water in Marathi

    Categories मराठी निबंध Tags essay on importance of water in marathi, pani che mahatva, pani ka mahatva nibandh, pani mhanje jivan marathi nibandh, pani vishay mahiti, pani vishay mahiti marathi, pani vishay nibandh, panyache mahatva essay in marathi, panyache mahatva marathi nibandh, water importance in marathi ...

  17. Short essay on importance on reading in marathi

    In this article we will study the importance of reading classic books, modern books, and vocation books. It is best to read the classics of literature. By classics we mean those books which have become recognized for their excellence. Suppose one wants to read a novel, it is best to begin with the works of well-known and established writers.

  18. The state of AI in early 2024: Gen AI adoption spikes and starts to

    If 2023 was the year the world discovered generative AI (gen AI), 2024 is the year organizations truly began using—and deriving business value from—this new technology.In the latest McKinsey Global Survey on AI, 65 percent of respondents report that their organizations are regularly using gen AI, nearly double the percentage from our previous survey just ten months ago.

  19. The Terrible Costs of a Phone-Based Childhood

    According to "The Nation's Report Card," scores in reading and math began to decline for U.S. students after 2012, reversing decades of slow but generally steady increase.

  20. Write a essay on importance of reading in Marathi

    Click here 👆 to get an answer to your question ️ write a essay on importance of reading in Marathi

  21. What Is Artificial Intelligence? Definition, Uses, and Types

    What is artificial intelligence? Artificial intelligence (AI) is the theory and development of computer systems capable of performing tasks that historically required human intelligence, such as recognizing speech, making decisions, and identifying patterns. AI is an umbrella term that encompasses a wide variety of technologies, including machine learning, deep learning, and natural language ...

  22. Easy essay on importance of reading in Marathi

    Find an answer to your question easy essay on importance of reading in Marathi

  23. Essay on importance of reading in Marathi language

    Click here 👆 to get an answer to your question ️ Essay on importance of reading in Marathi language. sakethreddy1243 sakethreddy1243 23.03.2020 India Languages Secondary School answered Essay on importance of reading in Marathi language See answers Advertisement