भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

माझा आवडता ऋतू [उन्हाळा]। My Favourite season summer essay in Marathi

माझा आवडता ऋतू | उन्हाळा निबंध मराठी|  maza avadta rutu nibandh.

summer season essay in marathi language

1] माझा आवडता ऋतू (Summer essay in  Marathi) (200 words)

भारतात मुख्य ऋतु तीन आहेत. उन्हाळा हा त्यातीलच एक ऋतु आहे. उन्हाळा हा अतिशय गरम ऋतु असतो. पण तरीही काही लोकांना हा ऋतु खूप आवडतो. उन्हाळा 4 महिन्यासाठी असतो (मार्च, एप्रिल, मे आणि जून) पण या महिन्यापैकी मे आणि जून हे सर्वात जास्त गरम महिने असतात. उन्हाळ्यात सुर्य पृथ्वीच्या जास्त जवळ आलेला असतो. या महिन्या मध्ये दिवस मोठे व रात्र लहान असतात. 

उन्हाळ्याची सुरवात होळी च्या उत्सवानंतर व्हायला लागते. या ऋतूत उन्हामुळे जमिनीवरील पाण्याचे बाषपीभवन होऊन त्याचे आकाशात ढग बनायला लागतात व पावसाळ्यात याच ढगांमुळे पाऊस येतो. या ऋतूत शाळा कॉलजाना सुट्ट्या असतात. त्या मुळेच मुलांना मनोरंजन व आराम मिळतो. 

पण एकीकडे हा ऋतु लहान मुलांना आनंद देतो तर दुसरी कडे याचे नुकसान पण सहन करावे लागतात. उन्हाळा लोकांना खूप साऱ्या संकटात देखील टाकतो. अतिउच्च उष्णते मुळे उन्हाळ्याच्या दुपारी शरीरात पाण्याच्या कमतरतेने लोकांना लू लागल्याने आजार वाढतात. यामुळे बरेच लोक मृत्युमुखी सुद्धा पडतात. 

उन्हाळ्यात भारतातील बऱ्याच ठिकाणी लोक पाण्याच्या कमतरते मुळे दुष्काळाला सामोरे जातात. कारण या दरम्यान सर्व नद्या, नाले, तलाव व विहिरी कोरड्या पडतात. या सोबतच झाडांचे पाने सुद्धा पाण्याचे कमतरतेने गळून पडतात. चारही बाजूंना धूळ युक्त गरम हवा वाहत असते, हि हवा लोकांच्या आरोग्याला हानिकारक असते. म्हणून अश्या काळात अधिकाधिक फळ खायला हवीत. थंड पेय प्यायला हवीत व उन्हापासून स्वतःचा बचाव करायला हवा.

summer season essay in marathi language

2] माझा आवडता ऋतू उन्हाळा. (Summer marathi essay 2)   (300 words)

उन्हाळा हा वर्षातील 4 ऋतु पैकी एक आहे. वर्षातील सर्वात उष्ण ऋतु असताना देखील मुलांना हा ऋतु खूप आवडतो. कारण या ऋतूत खूप साऱ्या पद्धतींनी मुलांना आनंद मिळतो. उन्हाळ्यात सुर्य पृथ्वीच्या जास्त जवळ आलेला असतो. या महिन्या मध्ये दिवस मोठे व रात्र लहान असतात. 

उन्हाळ्याला उष्णतेचा ऋतु म्हटले जाते. यालाच ग्रीष्म ऋतु देखील म्हटले जाते. ग्रीष्म ऋतू ची सुरुवात वसंत ऋतु नंतर होते. आपण सर्व जाणून आहोत की पृथ्वी गोलाकार आहे आणि ती स्वतः भोवती फिरत असताना सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. ज्यावेळी पृथ्वीचा कोणताही एक गोलार्ध सुर्याचा जवळ पोहोचतो त्यावेळी पृथ्वीच्या त्या भागावर उष्णता निर्माण होतो. व या कालावधीला उन्हाळा म्हटले जाते. भारतात उन्हाळ्याचा काळ हा एप्रिल महिन्यांपासून सुरू होतो. 

हिवाळ्यात हवेहवेसे वाटणारे कोवळे ऊन देखील उन्हाळ्यात नकोसे होऊन जाते. कारण या काळात सुर्याचा प्रकाश खूप प्रखर असतो. परंतु मुलांना हा काळ खूप आवडतो. उन्हाळ्याच्या या काळात शाळा कॉलेजला दीर्घ सुट्टी मिळाली असते. लहान मुलांना शाळेत जाण्याचे टेन्शन राहत नाही. 

शहरी भागातील लोक जास्त प्रमाणात उष्णता सहन करू शकत नसल्याने ते सुट्टीच्या काळात आपल्या कुटुंबासह सुट्या साजऱ्या करण्यासाठी थंड स्थानांना भेट देतात. समुद्र, पहाडी क्षेत्र अश्या ठिकाणी पिकनिक स्पॉट बनवले जातात. लोकांना उन्हाळ्यात पोहणे, उन्हाळ्याचे फळ खाणे व शीतल पेय पिणे आवडते. 

काही लोकांना उन्हाळा चांगला वाटतो कारण ते थंड प्रदेशात जाऊन आनंद घेतात व स्वतःचे मनोरंजन करवून घेतात. पण ग्रामीण क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना साठी उन्हाळा सहन करण्याजोगा नसतो. उष्णतेमुळे नैसर्गिक स्रोतांचे कमी व्ह्यायाला लागते. नद्या, तलाव व विहिरी सुखल्या मुळे लोकांना पाणी टंचाई ला सामोरे जावे लागते. शेतकऱ्यासाठी हा काळ पेरणी चा असतो त्यामुळे त्याला अधिक मेहनत घ्यावी लागते. 

मुलांसाठी हा ऋतु खूप मस्त आहे कारण याच महिन्यामध्ये त्यांना उन्हाळी सुट्ट्या मिळतात. मुले परिवारासोबत मौज करतात. फिरायला जातात आणि उन्हाळ्याच्या फळांसोबत शीतल पेय व आईस क्रीम देखील खातात. सुर्य उगवण्याआधी लोक सैर सपाटा मारायला जातात. आणि इत्यादि अनेक करणे आहेत ज्यामुळे मला देखील उन्हाळा खूप आवडतो. 

3] माझा आवडता ऋतू उन्हाळा निबंध (My Favourite season summer essay in Marathi)   (400 words)

उन्हाळा हा वर्षातील तीन ऋतु पैकी एक आहे. जरी हा ऋतू वर्षातील सर्वात उष्ण ऋतु असला तरी लहान मुलांना हा ऋतु इतर ऋतूंच्या तुलनेत सर्वात जास्त आवडतो. कारण या ऋतूत शाळा कॉलेजांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिळतात. उन्हाळ्याच्या या सुट्ट्यांच्या वेगवेगळ्या पद्धतींनी आनंद उपभोगला जातो. उन्हाळा ऋतुत पृथ्वी सर्वात जास्त प्रमाणात सूर्याकडे झुकलेली असते. उन्हाळा सर्वात उष्ण आणि कोरडा ऋतू आहे. या ऋतूत दुपारी व संध्याकाळी उष्ण वारे वाहतात. 

संपूर्ण वर्षभरातून उन्हाळ्याचा कालावधी माझा आवडता काळ असतो. वार्षिक परीक्षा संपल्यानंतर आमच्या शाळेच्या उन्हाळी सुट्ट्या 60 दिवसांच्या असतात. या सुट्ट्या एप्रिल महिन्याच्या 15 तारखेपासून सुरू होऊन जून महिन्याच्या 15 तारखेपर्यंत राहतात. या सुट्यांचा उद्देश शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना आराम, मनोरंजन व इतर नवीन गोष्टी शिकण्याचा आहे. 

मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये माझे मामा, मावशी व आजीच्या घरी जातो. वेगवेगळ्या गावी जाऊन मी आनंद साजरा करतो. जवळपास 15-20 दिवस मी गावोगावी फिरतो. यानंतर आपल्या घरी परत आल्यावर दररोज खेळणे व मजा करणे सुरू होते. मला बॅडमिंटन , क्रिकेट , फुटबॉल इत्यादी खेळ खेळायला खूप आवडते. उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्ट्यामध्ये मी माझ्या मित्रांसोबत दररोज संध्याकाळी हे खेळ खेळतो. उन्हाळ्यात फक्त सकाळी वातावरण थंड असते म्हणून आम्ही सकाळीच उठून मॉर्निंग वॉक करतो.

दुपारी बाहेर उन्हाचा कडाका असल्याने बाहेर निघायची इच्छाच होत नाही. मग अश्यावेळी मी मस्त पैकी कूलर लाऊन टीव्ही वर माझे आवडते कार्टून पाहतो. थंडगार हवेत टीव्ही पाहण्याची मजाच वेगळी असते. या शिवाय उन्हाळ्यात खूप साऱ्या आनंददायी गोष्टी मी करतो. सकाळ संध्याकाळ आनंददायी नाश्ता, दुपारी आईने कापलेले थंडगार टरबूज, थंडगार लिंबू शरबत, संध्याकाळी वडिलांसोबत लस्सी आणि आईस क्रीम या सर्व गोष्टी मला खूप उत्साही करतात. सुट्ट्यांमध्ये दरवर्षी आमच्या घरात आंब्याचा रस केला जातो. आंबा माझे आवडते फळ आहे. मला आंबा व आंब्याचा रस प्यायला खूप आवडते. 

मागील उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये मी स्केटिंग शिकण्याचा विचार केला होता. स्केटिंग एक मनोरंजक खेळ आहे. माझ्या वडिलांनी मला स्केटिंग क्लास लावून दिला होता. लवकरच मी या खेळात तरबेज झालो. उन्हाळ्याच्या या सुट्टीत वेळेचा सदुपयोग म्हणून मी दरवर्षी काही न काही नवीन शिकत असतो.

उन्हाळ्याचा कालावधी आपल्या दररोज च्या कंटाळवाण्या जीवनापासून एक लांब ब्रेक देतो. या सुट्ट्या आपल्याला खूप काही शिकण्यासाठी प्रेरणा देखील देतात. आम्ही बऱ्याचदा उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी भेट देतो. समुद्र, पहाडी भाग आणि इतर थंड ठिकाणी आम्ही कॅम्प करून दिवस घालवले आहेत. पुढील वर्षासाठी माझ्या वडिलांनी सिंगापूर जाण्याची योजना देखील बनवली आहे. 

उन्हाळ्याचा सुट्ट्यांचा उद्देश विद्यार्थ्यांना आराम मिळवा म्हणून तर आहेच पण या काळात आपल्याला खूप काही शिकता देखील येऊ शकते. जे विद्यार्थी अभ्यासात कमकुवत आहेत ते या सुट्ट्यांचा सदुपयोग करून नवीन गोष्टी शिकू शकतात. या वेळेत सामान्य ज्ञान वाढवणे नवीन नवीन पुस्तके आणि कादंबरी वाचणे फार उपयुक्त ठरू शकते. उन्हाळ्याचा सुट्ट्या आपल्या सर्वांगीण विकासासाठी फार उपयोगी आहेत. म्हणूनच माझा आवडता ऋतू उन्हाळा आहे.

तर मित्रांनो हे होते माझा आवडता ऋतू उन्हाळा (maza avadta rutu nibandh) या विषयावर लिहिलेला मराठी निबंध. आमच्या या website वर तुम्हाला मराठी भाषणे व मराठी निबंध मिळतील, म्हणून जेव्हा कधी तुम्हाला निबंध किंवा भाषण तयार करायचे असेल तेव्हा भेट द्या https://www.bhashanmarathi.com/ ला

माझा आवडता ऋतू उन्हाळा  विडिओ पहा-

  • अधिक वाचा-  
  • पावसाळा मराठी निबंध।
  • हिवाळा मराठी निबंध।

टिप्पणी पोस्ट करा

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

उन्हाळा ऋतू निबंध मराठी, Essay On Summer Season in Marathi

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत उन्हाळा ऋतू निबंध मराठी, essay on summer season in Marathi हा लेख. या उन्हाळा ऋतू निबंध मराठी माहिती लेखात या विषयाची संपूर्ण माहिती देण्याचा माझा प्रयत्न असेल.

सर्व वर्गांतील विद्यार्थी मित्र मैत्रिणींना एकाच लेखात संपूर्ण माहिती देणे हाच आमचा एकमेव उद्देश आहे, जेणेकरून तुमचा सर्व वेळ वाया जाणार नाही. चला तर मग पाहूया उन्हाळा ऋतू निबंध मराठी, essay on summer season in Marathi हा लेख.

या लेखातील महत्वाचे मुद्दे

उन्हाळा हा वर्षातील सर्वात लोकप्रिय ऋतू आहे, हा ऋतू शाळकरी मुलांसाठी एक आवडीचा आणि रोमांचक असा हंगाम आहे कारण या काळात त्यांना शाळेला सुट्ट्या असतात, ते त्यांच्या मामा, मावशी, काकाच्या गावाला फिरायला जाणे, पोहणे, आईस्क्रीम, लस्सी, कोल्ड ड्रिंक्स पिणे, आवडते फळ आंबा, फणस खाणे असे अनेक काही करू शकतात. उन्हाळ्याच्या हंगामात ते शाळेच्या पूर्ण सुट्ट्यांचा आनंद घेतात.

भारतात एकामागून एक असे एकूण सहा ऋतू येतात. या सहा ऋतूंपैकी एक म्हणजे उन्हाळा. वसंत ऋतू संपला की उन्हाळा येतो.

हिवाळा संपला की उन्हाळा सुरू होतो. दक्षिण आणि उत्तर गोलार्ध विरुद्ध दिशेने आहेत, म्हणून जर एका गोलार्धात उन्हाळा असेल तर दुसऱ्या गोलार्धात हिवाळा असेल. अन्नाला विविध प्रकारचे रस आणि चव आवश्यक असतात. त्याचप्रमाणे जीवन निरोगी आणि आनंदी करण्यासाठी विविध प्रकारचे ऋतू तयार केले जातात.

उन्हाळा ऋतू

आपल्या सर्वांना माहित आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. जेव्हा पृथ्वी फिरते आणि सूर्याकडे झुकते तेव्हा उन्हाळा असतो. जेव्हा गोलार्ध सूर्याकडे असतो तेव्हा उन्हाळा असतो आणि जेव्हा गोलार्ध सूर्यापासून दूर असतो तेव्हा हिवाळा असतो.

सूर्याची किरणे इतकी तीव्र असतात की सकाळी बाहेरचा सूर्य दिसणे शक्य नसते. उन्हाळ्यात मुले खूप आनंदी असतात कारण उन्हाळ्याच्या हंगामात त्यांना शाळेला अनेक सुट्ट्या असतात.

या ऋतूत बरेच लोक प्रेक्षणीय स्थळी जातात, थंड हवेच्या ठिकाणी मुक्काम करतात. उष्णता इतकी जास्त असते की पुन्हा पुन्हा आंघोळ करावीशी वाटते. पाणी वारंवार प्यायल्याने तहान भागत नाही.

या वातावरणात दुपारी बाहेर पडणे देखील त्रासदायक आहे. अशा वातावरणात पंखे, कुलरशिवाय जगणे कठीण होऊन बसते. हे वर्षातील सर्वात मोठे दिवस आहेत.

उन्हाळ्याचे फायदे

उष्णता मानवी जीवनासाठी खूप फायदेशीर आहे. जर उष्णता चांगली असेल तर पाऊस देखील चांगला आहे. अन्न उष्णतेनेच शिजवले जाते. उन्हाळ्यातील उष्णतेमुळे विषारी जंतू नष्ट होतात. या ऋतूत अनेक फळे खायला मिळतात.

उन्हाळ्याच्या दिवसात सरबत, लस्सी, पेप्सी, थंड पाणी प्या. उन्हाळ्याच्या दिवसात ताजी कुल्फी खायला सगळ्यांनाच आवडते.

या ऋतूत गर्मी असण्याचे कारण

उन्हाळा हा सर्वात उष्ण आणि कोरडा हंगाम आहे. या हंगामात तापमान जास्त असल्याने हवामान उष्ण होते आणि त्यामुळे नदी, नाले, तलाव पाण्याअभावी कोरडे पडतात.

उष्ण हवा आणि वाढत्या तापमानामुळे हा मोसम अधिकच गरम होतो. त्यामुळे मानव आणि वन्य प्राण्यांना मोठा त्रास होतो. उन्हाळ्यात सर्वाधिक मृत्यू निर्जलीकरणामुळे होतात. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांच्या यादीनुसार, अति उष्णतेच्या लाटांमुळे अशा प्रकारचे मृत्यू होतात.

उन्हाळ्यात घ्यायची काळजी

व्यायाम करणाऱ्या लोकांनी नेहमीपेक्षा जास्त पाणी प्यावे. नासाच्या म्हणण्यानुसार, तापमान वर्षानुवर्षे वाढत आहे, ज्यामुळे ग्लोबल वार्मिंगची समस्या देखील वाढते.

प्रत्येक हंगामाची स्वतःची वैशिष्ट्ये आणि अर्थ असतो. आपण नेहमी तापमान वाढीचा विचार केला पाहिजे आणि त्याबद्दल सकारात्मक कृती केली पाहिजे.

या ऋतूत आपण नेहमी पाणी आणि विजेचा योग्य वापर केला पाहिजे. आपण कधीही वीज आणि पाणी वाया घालवू नये कारण या पृथ्वीवर स्वच्छ पाण्याची फार कमतरता आहे आणि विजेच्या अनावश्यक वापरामुळे ग्लोबल वार्मिंग वाढते.

उन्हाळा हा वर्षातील सर्वात उष्ण ऋतू असला तरी विशेषतः मुलांसाठी अतिशय मनोरंजक आणि मनोरंजक हंगाम असतो कारण त्यांना पोहणे, डोंगराळ प्रदेश, आइस्क्रीम, लस्सी, आवडती फळे इत्यादी खाण्याची संधी मिळते. उन्हाळ्याच्या मोसमात ते शाळेत सुट्टीचा आनंद घेतात. वसंत ऋतु आणि शरद ऋतूच्या दरम्यान येणार्‍या वर्षातील चार समशीतोष्ण ऋतूंपैकी हा एक आहे. अनेक लोकांचा हा आवडीचा ऋतू आहे.

आज आपण काय वाचले

तर मित्रांनो वरील लेखात आपण उन्हाळा ऋतू निबंध मराठी, essay on summer season in Marathi हि माहिती पाहिली. मला खात्री आहे कि मी उन्हाळा ऋतू निबंध मराठी माहिती या विषयावरील सर्व माहिती वरील लेखात मिळाली असेल.

तुम्हाला हा लेख कसा वाटला, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून आमच्या उन्हाळा ऋतू निबंध मराठी माहिती लेखात काही चूक असेल तर आम्ही ती लवकरात लवकर दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू शकू किंवा वरील लेखात तुमची अधिक माहिती समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू.

जाता जाता मित्रांनो, जर तुम्हाला या लेखातून उन्हाळा ऋतू निबंध मराठी, essay on summer season in Marathi या विषयावर संपूर्ण माहिती मिळाली असेल. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुम्ही हा लेख तुमच्या फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सॲप या सोशल मीडियावर नक्कीच शेअर करा.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Daily Marathi News

माझा आवडता ऋतू – उन्हाळा मराठी निबंध | Summer Season Essay In Marathi |

प्रस्तुत लेख हा माझा आवडता ऋतू – उन्हाळा (My Favourite Season Summer Essay In Marathi) या विषयावर मराठी निबंध आहे. उन्हाळा ऋतूचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये या निबंधात सांगण्यात आलेली आहेत.

उन्हाळा ऋतु मराठी निबंध | Majha Avadta Rutu – Unhala Marathi Nibandh |

भारतात एकूण सहा हंगाम आहेत तर त्यामध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तीन मुख्य ऋतु आहेत. हिवाळा ऋतू संपला की उन्हाळा ऋतू येतो. उन्हाळा हा ऋतू फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत असतो. उन्हाळा ऋतूला ग्रीष्म ऋतू असे देखील म्हटले जाते.

आपल्या सर्वांना माहित आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. जेव्हा पृथ्वी फिरत फिरत सूर्याकडे झुकते तेव्हा पृथ्वीवर उष्णता वाढते, तसेच जेव्हा गोलार्ध सूर्याच्या बाजूला असतो तेव्हा उन्हाळा ऋतु असतो आणि जेव्हा गोलार्ध सूर्यापासून दूर असतो तेव्हा हिवाळा ऋतु असतो.

उन्हाळा हा माझा आवडता ऋतू आहे कारण तो वर्षातील सर्वात जास्त उपक्रमशील काळ म्हणता येईल. शाळेतील मुलांसाठी उन्हाळा हा खूप मनोरंजक असतो कारण त्यावेळी परीक्षा असते व त्यानंतर सुट्टी असते. काही मुले उन्हाळ्याची सुट्टी परगावी जाऊन साजरी करतात तर काहीजण घरीच राहून विविध उपक्रम करत असतात.

उन्हाळ्यात आम्ही मामाच्या किंवा मावशीच्या गावी जात असतो. तेथे मला क्रिकेट खेळण्यात आणि मामाकडून गोष्टी ऐकण्यात खूप मज्जा येते. तसेच पोहायला जाणे, सायकल चालवणे, आणि आंबे चोरून खाणे असे इतर उद्योग देखील चाललेले असतात. 

उन्हाळ्यात दिवस मोठा आणि रात्र छोटी असते. उन्हाळ्यातील दिवसात बाहेर काम करण्याचा कंटाळा येत असला तरी घरात राहून मात्र अनेक कामे केली जातात. लोणचे, चटण्या, पापड आणि नाश्त्याचे विविध पदार्थ बनवले जातात तसेच शेतकरी लोक शेतीसाठी लागणारे बियाणे जमवण्याचे काम करतात.

उन्हाळयात निसर्गात सुद्धा अनेक दर्शनीय बदल पहावयास मिळतात. सर्व नदी – तलावांचे पाणी कमी झालेले असते. या काळात झाडांची पाने गळायला सुरुवात होते आणि उन्हाळा संपताना झाडांना नवीन पालवी फुटू लागते. झाडांचे असे मनमोहक रूप पाहून अत्यंत आनंद होत असतो.

उन्हाळयाच्या हंगामात सर्वजण सुट्टीचा आनंद घेत असतात. पर्वतीय भागांत, समुद्रकिनारी, आणि थंड हवेच्या ठिकाणी पर्यटनासाठी हा काळ सर्वोत्तम आहे. उन्हाळयात विहिरीवर, तलावात किंवा नदीत पोहण्याचा मनमुराद आनंद लुटता येतो.

उन्हाळयाच्या उष्णतेमुळे विषारी जंतू नष्ट होतात. जर उष्णता चांगली असेल तर पाऊस देखील चांगला पडतो. ऊन जास्त असल्याने खाण्यात थंड पदार्थांचा समावेश केला जातो. शीतपेये, रसरशीत फळे, आणि आईस्क्रीम असे पदार्थ तर आवर्जून खाल्ले जातात.

उन्हाळा ऋतु हा भयानक वाटत असला तरी माणूस मात्र निसर्गाशी जुळवून घेत अतिशय प्रसन्न मनाने या ऋतूत जीवन जगत असतो. उन्हाळ्यात निसर्गात आणि मानवी जीवनशैलीत होणारे बदल हे अतिशय आल्हाददायक असल्याने मला उन्हाळा हा ऋतु अतिशय आवडतो.

लेखन सौजन्य – सिद्धी पवार

तुम्हाला माझा आवडता ऋतू – उन्हाळा (My Favourite Season Summer Essay In Marathi) हा मराठी निबंध आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा….

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

उन्हाळी सुट्टी मराठी निबंध । Essay On Summer Holiday in Marathi

उन्हाळी सुट्टी मराठी निबंध । Essay On Summer Holiday in Marathi

आपल्या भारत देशात मुख्यतः तीन ऋतू आहेत. ते म्हणजेच उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा पण या तीन ऋतूतील सर्व शाळकरी मुलांचा आवडता ऋतू म्हणजे उन्हाळा ऋतू कारण उन्हाळा ऋतू आला की उन्हाळ्याच्या सुट्टी चालू होतात आणि शाळा, महाविद्यालयांना सर्वांना सुट्ट्या मिळतात.

तर आज आपण ” उन्हाळी सुट्ट्या” या विषयावर निबंध बघणार आहोत.

उन्हाळी सुट्ट्या ह्या सर्वच शाळकरी मुलांसाठी स्वतःच्या आणि आजूबाजूच्या वातावरणाचा अंदाज घेण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. कारण या उन्हाळ्या मध्ये शाळेला, महाविद्यालयांना सुट्टी दिली जाते. मग अभ्यासाचे टेन्शन नाही ना कुठल्या परीक्षेचा ताण नाही त्यामुळे आमचे मानसिक स्थिती ही शांत असते.

काही मुले उन्हाळी सुट्ट्या आपल्या पद्धतीने घालवितात. पण मी या वेळेस च्या उन्हाळी सुट्ट्या या माझ्या आजी-आजोबा आणि मामा सोबत घालविणार आहे. कारण वर्षभर अभ्यास, परीक्षा यांच्या ताणामुळे मला कंटाळा आल्या सारखे वाटत आहे.

उन्हाळी सुट्ट्या निबंध मराठी

आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या हीच वेळ आम्हा विद्यार्थ्यांन साठी आराम करण्याची आहे. आणि मी दरवर्षी उन्हाळ्या सुट्ट्यांमध्ये आजी-आजोबांकडे जात असतो. म्हणून कदाचित उन्हाळा ऋतु मला खूप आवडतो. उन्हाळा ऋतु मध्ये वाढलेला भयंकर तापमान आणि त्याचबरोबर येणारी उन्हाळी सुट्टी हि मला खूप आनंद दायक वाटते.

कारण उन्हाळ्याच्या सुट्टीत मी क्रिकेट, खो-खो, कॅरम यांसारखे मैदानी व बैठे खेळ खेळत असतो. कडक ऊन आणि त्यात थंड काही तर पेय किंवा आईस्क्रीम खाण्यात वेगळीच मज्जा असते. आणि उन्हाळ्याच्या दिवसात घरी कोण पाहुणा आला की, आई त्याला थंड काहीतरी पेय सरबत किंवा रसना देत असते आणि सोबत मला पण देते उन्हाळ्यातील हे थंड पेय मला खूप आवडते.

या कोल्ड्रिंक्स मुळे मी उन्हाळ्या ऋतु ची आतुरतेने वाट पाहत असतो. बाहेर कडाक्याचे ऊन आणि घरामध्ये थंड हवेत फॅन, कुलर अथवा ए.सी. खाली बसून टी.व्ही. बघण्याची मज्जा ही वेगळीच असते.

दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यां मध्ये मी माझ्या मामाच्या गावाला जातो. मामाचे गाव हे कर्नाटक राज्यात मध्ये येथे. जाण्यासाठी रेल्वे ने प्रवास करावा लागतो. आणि मला रेल्वेचा प्रवास खूप आवडतो. वर्षातून एकदा म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्यां मध्येच मी माझ्या मामाच्या गावाला जातो. तेथे गेल्याने आम्ही खूप मज्जा करीत असतो.

उन्हाळ्याच्या कडक दिवसात मी आणि माझ्या मामाची मुले घरा शेजारीच असणाऱ्या बगीच्या मध्ये जातो. बगीच्यामध्ये वेगवेगळी झाडे असल्याचे बगीचाचा परिसर हा अतिशय थंड असतो. वर्षभर अभ्यास करून कंटाळलेल्या स्थितीत काहीतरी नवीन म्हणून उन्हाळ्याच्या सुट्ट्यात आम्ही नव- नवीन गोष्टी शिकतो.

जसे की कागदा पासून वेगवेगळे आकार करणे, घरात शोभेच्या वस्तू बनविणे, घर स्वच्छ करणे, घराच्या आसपास नवीन झाडे लावणे व उन्हाळ्या मध्ये कडक उन्हामुळे नदी, तलाव मधील पाणी आटून जाते त्यामुळे पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही म्हणून आम्ही एका भांड्यात पाणी ठेवून ते भांडे झाडावर अडकवतो जेणेकरून त्यातील पाणी पक्ष्यांना पियायला मिळेल.

तसेच आम्ही सर्वजण मिळून उन्हाळ्याच्या सुट्टीत आजूबाजूच्या परिसरात फिरायला जातो. मामाच्या गावा मधून छोटीशी नदी वाहतो. पावसाळ्यात या नदीला खूप पाणी असते व जसजसा उन्हाळा चालू होतो या नदी पात्रातील पाणी आटायला लागते.

पण थोड्या फार प्रमाणात पाणी असल्याने आम्ही सकाळ सकाळी या नदी मध्ये पोहण्यासाठी जातो. मी पोहण्याचे कौशल्य उन्हाळा सुट्टी मध्येच शिकलो आहे. संध्याकाळच्या वेळेस ऊन उतरल्याने आम्ही गावामध्ये जातो. गावामध्ये विठ्ठल- रुक्मिणी चे मोठे मंदिर आहे. आम्ही त्या मंदिरात जाऊन दर्शन घेतो व जरा वेळ मंदिराच्या परिसरात बसुन मग घरी परत येतो.

उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही खूप धमाल करतो. नवीन वस्तू, कपडे यांची खरेदी करतो. फळांचा राजा म्हणून ओळखले जाणारे फळ आंबा हा उन्हाळ्या मध्येच येतो. आंब्याचा आनंद हा उन्हाळ्या मध्येच घेतात. अंबा हे माझे आवडते फळ आहे. म्हणून मला उन्हाळ्यात आंबा खूप आवडतो. तसेच कैऱ्या, चिंचा, पेरू हे सुद्धा उन्हाळ्यातच येतात आणि ते खाण्याची वेगळीच मज्जा आहे.

उन्हाळ्या ऋतूत लग्न समारंभ खूप मोठ्या प्रमाणात होत असतात. दरवर्षी आम्ही चार- पाच लग्नात तर जात असतो. माझे लहान बहिण- भाऊ भातुकलीचा खेळ खेळतात आणि मी सुद्धा त्यांच्या मध्ये लहान मुलां सारखे खेळ खेळत असतो. उन्हाळ्या सुट्टीत माझ्या आवडीची अनेक फळे बाजारात येतात.

अननस, कलिंगड, टरबूज, द्राक्षे यांसारखी मनाला तृप्त करणारी फळे उन्हाळ्या ऋतू मध्ये येतात आणि ते मला खूप आवडतात. मी या फळांचा ज्यूस करून फ्रीज मध्ये ठेवतो व भर उन्हाच्या वेळेस सर्वांसोबत पीत असतो. व सायंकाळी थोडे ऊन उतरले की मी माझ्या मामा सोबत क्रिकेट खेळतो. मामांनाही दहा दिवस उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिळतात त्या मध्ये मामा आम्हाला सिनेमा, नाटक बघायला घेऊन जातात सोबत आईस्क्रीम कोल्ड्रिंक पाजतात.

रात्री झोपण्याच्या वेळेस आजी- आजोबा आम्हाला त्यांच्या काळातील प्राचीन कथा सांगतात. व सोबतच देवाच्या पौराणिक काहण्या सोबत सांगतात. आजी- आजोबांच्या या कहाण्या ऐकत ऐकतच आम्ही झोपे जात होतो. माझ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या ह्या खूप आनंदात जातात.

हातातील मोबाईल व्हाट्सअप, फेसबुक या सर्वांतून डोके बाहेर काढून आपल्या कुटुंबाच्या सहवासात राहण्यात वेगळीच मज्जा अनुभवायला मिळते. वर्षभर दूर राहिलेल्या आजी- आजोबांना ही आम्हाला पाहून आनंद मिळतो. नव- नवीन गोष्टी बघायला आणि शिकायला मिळतात. मित्र- मैत्रिणींचा सहवास लागतो.

उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे खरच मौज, मजेची असते मौज, मजेसोबतच काहीतरी नवीन शिकायला सुद्धा मिळते. माझी मोठी बहीण उन्हाळ्या सुट्ट्यांमध्ये काही ना काही शिकत असते. या वर्षी ती स्वयंपाक म्हणजेच नव- नवीन पदार्थ आणि मेहंदी काढायला शिकत आहे. या उन्हाळ्या सुट्ट्यांचा आनंद तर मिळतोच पण सोबत नव- नवीन कौशल्य सुद्धा शिकायला मिळतात.

तसेच परीक्षाच निकाल सुद्धा या उन्हाळ्या सुट्ट्यांत लागतो. तो म्हणजेच १ मे या दिवशी मग परीक्षेत चांगल्या गुणांनी पास झाल्यास आई- बाबा आणखी लाड करतात. म्हणून माझ्यासाठी उन्हाळ्या सुट्ट्या ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. याच वर्षीच नव्हे तर अनेक वर्षेंचा म्हणजे लहानपणा पासून ते आत्ता पर्यंतच्या गोड आठवणींचा संग्रह म्हणजेच माझ्या ” उन्हाळ्या सुट्ट्या “.

म्हणून मला उन्हाळा हा ऋतू आवडतो आणि उन्हाळ्या सुट्ट्या सुद्धा. मी या सुट्टींचा नक्कीच चांगला फायदा करून घेऊन आनंदमयी आणि तणाव मुक्त उन्हाळ्या सुट्ट्या माझ्या कुटुंबा सोबत घालविण्याचा प्रयत्न करेन.

ये निबंध देखील अवश्य वाचा :-

  • संत तुकाराम विषयी संपूर्ण माहिती 
  • ग्लोबल वॉर्मिंग चे दुष्परिणाम निबंध मराठी
  • सोशल मीडिया वर निबंध मराठी
  • गाय वर मराठी निबंध
  • रक्षा बंधन माहिती मराठी

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

NibandhMarathiBhashan.ninja - निबंध, भाषणे, चरित्रे, माहिती

माझा आवडता ऋतू [उन्हाळा] (9+ सुंदर भाषणे) | My Favourite Season Summer Essay In Marathi

सावया, उन्हाळा, आणि आंबा! यासाठी हरकत असलेला वातावरण, खिळवणारं सूर्यप्रकाश, आणि ताजं फळ - अशाच उत्कृष्ट प्रतिमांची सूचना देतंय ग्रीष्म ऋतू.

आपल्या जीवनातील सगळ्यांत आनंददायक आणि अनुभवण्यास योग्य, ग्रीष्म ऋतू एक विशेष स्थान आहे.

आपल्याला तुमच्या आवडत्या ऋतूचं समर्थन कसं आहे? असा प्रश्न सामायिक करताना, आपलं नवीन लेख "माझं प्रिय ऋतू - ग्रीष्म" आपल्याला स्वागत करतंय!

या लेखात आपल्याला ग्रीष्माच्या आनंदात संपूर्णता लाभायचं कसं वाटतंय, आणि त्याचं तत्त्वज्ञान कसं तोडायचं त्याचं सारं जाणून घेऊयात.

आपलं स्वागत आहे आपल्या मनापासूनचं, सुंदर, आणि रंगबळ ग्रीष्म ऋतूच्या जगातील मधुर सफरात.

माझं प्रिय ऋतू - ग्रीष्म

प्रस्तावना.

जगात कोणतं प्रिय आहे, ते निर्धारित करणं कठीण काम आहे.

पण माझ्या मनात ग्रीष्माचं स्थान अतिशय स्पष्ट आहे.

ग्रीष्म, ज्याला हवामानाचं आवाज आणि सूर्याचं प्रेम म्हणून ओळखलं जातं, आहे माझं प्रिय ऋतू.

त्याच्या उद्यापासून मी त्यात स्वयंप्रेरित होतो.

आपल्याला याच लेखामध्ये माझ्या प्रिय ऋतू - ग्रीष्मावर चर्चा करण्याचं आहे.

ग्रीष्माचे सौंदर्य

सूर्य, ताप, आणि ताजा हवा - या संगीतांचा मिश्रण आहे ग्रीष्म.

ग्रीष्मामध्ये प्रकृतीचं सौंदर्य अपूर्व असतं.

फुलपाखरांचं खेळ, हिरवळ आणि पांढरट फुले, आणि सर्वात महत्त्वाचं - जणू फळ! अनेकांच्या मनात ग्रीष्मात आणि त्याच्या सौंदर्यात आवाजलं आहे.

फुलपाखरांचं खेळ

सर्वात सोपं आणि मनोरंजनात्मक काम फुलपाखरांचं खेळ आहे.

ग्रीष्म काळात, हिरवळ, निळा, लाल आणि पांढरट रंगीन पाखरे हरवलेल्या आकाशात खेळतात.

त्यांची संगती आणि त्यांची वाट पाहून मन उत्साहित होतं.

फुले आणि फळे

ग्रीष्म काळात देशाच्या जाडी जाडीत उबारलेल्या फुले आणि फळे दरवर्षी आपल्या डागरीला आल्याचं अद्वितीय अनुभव आहे.

त्यातील उत्तम स्वाद आणि त्याचा सुगंध प्रत्येकाला आवडतं.

मला स्वारस्य अनुभवण्याचं अत्यंत आनंद मिळतं.

ग्रीष्माचे लाभ

ग्रीष्मात विविध प्रकारच्या लाभ आहेत.

ग्रीष्म काळात सूर्याच्या किरणांमुळे आरोग्याची योग्य संवेदना होते.

ग्रीष्म अवस्थेत सर्दी, कासल, आणि संधी बांध कमी होतील.

सौंदर्य

ग्रीष्माच्या दिवसांत सौंदर्याची खूप किंमत आहे.

आकाश, प्रकाश, आणि प्राकृतिक सौंदर्य उत्कृष्ट असतो.

त्यामुळे मन चैतन्य होतं आणि आनंदात राहतं.

अवस्थेत स्वास्थ्य

ग्रीष्म अवस्थेत आपल्या शरीराला अधिक प्रवाही हवा आणि सूर्याचे प्रकाश मिळतं.

त्यामुळे शरीराचं शुद्धीकरण होतं आणि रक्त परिसंचरण सुधारतं.

सांस्कृतिक अर्थ

ग्रीष्म ऋतू विविध सांस्कृतिक आणि लोकसंस्कृतीतील विविध उत्सवांचं अवलंब करतं.

असे अनेक संस्कृती आहेत ज्या ग्रीष्मात विशेष पर्व साजरे जातात.

गुढीपाडवा

महाराष्ट्रात गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे, ज्याला ग्रीष्म ऋतूमध्ये साजरा केला जातो.

आषाढी एकादशी

आषाढी एकादशी हा हिंदू समाजातील एक महत्त्वाचं पर्व आहे, ज्याला ग्रीष्मात साजरा केला जातो.

संगीत आणि कविता

ग्रीष्माच्या सुंदरतेला वाट पाहत, एका कविता किंवा संगीताचं सामावलं केलं तर तो खूप आनंददायी अनुभव असतो.

संगीत

प्रिय ग्रीष्मात संगीत खूप आवडतं.

गाण्यांमध्ये ग्रीष्माचं सौंदर्य आणि त्याची आवाज साकारतं.

निष्कर्ष

ग्रीष्मात आपल्याला जीवनात खूप अनुभव मिळतात.

तो फुलणार्‍या पानांची शोभा, फुलवारीतील ची आणि ताजी फळांचं अभ्यास - सर्वात सुंदर अनुभव आहे.

ग्रीष्माचं सौंदर्य, आनंद, आणि लाभ आपल्या जीवनात सामावल्या जातात.

माझा आवडता ऋतू उन्हाळा निबंध 100 शब्द

माझं प्रिय ऋतू आहे ग्रीष्म.

गरम दिवस, उन्हाळ्यातलं ताप, आणि फुलपाखरांचं खेळ - ग्रीष्मात सर्वात मनोरंजक आहे.

ताजं फळ, हिरवळी फुलं, आणि उष्णतेचं अनुभव - त्यांचं सौंदर्य अद्वितीय आहे.

गरमीत सर्दी वाचणं, उन्हाळ्यातलं शीत विसरणं, आणि जलदरंगी फुलांची सृष्टी - असंख्य अनुभव आहेत ज्यामुळे ग्रीष्म माझं प्रिय ऋतू आहे.

माझा आवडता ऋतू उन्हाळा निबंध 150 शब्द

आमच्या भूमीवर ग्रीष्म हा एक अत्यंत महत्त्वाचं आणि सर्वात सुंदर ऋतू आहे.

ग्रीष्मात उष्णता, उन्हाळ्याचं चांगलं मौसम, आणि फुलपाखरांचं खेळ होतं.

ताजं फळ, हिरवळी फुलं, आणि आंबा - ग्रीष्माचं सौंदर्य अद्वितीय आहे.

ग्रीष्मात सर्दीची कमी, पाण्याचं सुद्धा अतिशय महत्त्वाचं असतं.

उन्हाळ्यातलं ग्रीष्म हा मनाला चैतन्य देतो.

ग्रीष्मात उष्णतेचं अनुभव करता उन्हाळ्याची लाज वाचणं, आणि फुलांची सुंदरता पाहणं अद्वितीय आहे.

आमच्या जीवनात ग्रीष्मात सर्वात महत्त्वाचं संघर्ष आहे, परंतु त्याला आनंदाचं अनुभव वाटतं.

ग्रीष्म एक अत्यंत विशेष ऋतू आहे ज्याने आमच्या जीवनात खूप अनुभवांना जोडलं आहे.

माझा आवडता ऋतू उन्हाळा निबंध 200 शब्द

आमच्या भूमीवर ग्रीष्म हा एक विशेष आणि प्रिय ऋतू आहे.

ग्रीष्मात, उष्णता, उन्हाळ्याचं चांगलं मौसम, आणि फुलपाखरांचं खेळ वाचणं खूप आनंददायक अनुभव आहे.

ग्रीष्मात सूर्याची ताप वाटते ज्यामुळे शरीरात संताप होतो.

परंतु, गरमीत उन्हाळ्याचं सुंदर मौसम आणि ताजं फळ खूप आनंद देतात.

ग्रीष्मात फुलपाखरांचं खेळ आणि हिरवळी फुलं एक अद्वितीय संवाद आहे.

ग्रीष्म काळात आंबा, कोकण, आणि आम्ही सर्वांचं प्रिय फळ असतो.

गरम दिवसांत आणि उष्णता स्पष्ट अनुभवावंताना मनाला स्वतःची सामर्थ्य वाटते.

माझा आवडता ऋतू उन्हाळा निबंध 300 शब्द

ग्रीष्म हा एक उत्कृष्ट आणि मनोरंजक ऋतू आहे, ज्याच्या साथीदार सूर्याचे ताप, हिरवळी फुलं, आणि ताजं फळ या सर्वांचं स्वागत केलं जातं.

ग्रीष्मात, वनस्पतींचं विकास होतं, पाण्याची साखरेची आवड, आणि फुलपाखरांचं खेळ उभं राहतं.

ग्रीष्मात उष्णता जास्त होते, परंतु ती सर्वांचं खूप मनोरंजक आहे.

ताजं फळ, आंबा, कोकण, आणि सन्न पाण्याची अनुभवांची अमूल्य अनुभवे ग्रीष्मात सर्वांना मिळतात.

ग्रीष्माचं सौंदर्य अद्वितीय आहे.

हिरवळी फुलं आणि उन्हाळ्याचं निसर्ग सर्वांचं मन भरतं.

सूर्याचे तेज, ताजं हवामान, आणि शिवाय गर्मीचा वातावरण सर्वांच्या मनाला चैतन्य देतात.

ग्रीष्माच्या उन्हाळ्यात लोकांना सर्दीचं अनुभव होतं, परंतु तो मनोरंजक असतं.

उन्हाळ्यातलं ग्रीष्म आपल्या जीवनात नवीन उत्साह आणि नवीन आनंद घेऊन येतं.

आपल्या जीवनात ग्रीष्म हा एक अत्यंत महत्त्वाचं असं जीवनाचं संतोष देणारं ऋतू आहे.

त्याला अनेक स्मृती आणि अनुभव मिळतात.

ग्रीष्माचं सौंदर्य, आनंद, आणि लाभ आपल्या जीवनात सामील होतं.

त्यामुळे, माझं प्रिय ऋतू ग्रीष्म आहे आणि तो मला खूप आनंदात राहून देतं.

माझा आवडता ऋतू उन्हाळा निबंध 500 शब्द

ग्रीष्म हा माझा प्रिय आणि आनंददायी ऋतू आहे.

ह्या काळात सूर्याचं ताप माझ्या हृदयावर चढतं, आणि उन्हाळ्याचं सुंदर मौसम मनाला आनंदाचं अनुभव करतं.

ग्रीष्म काळात निसर्गाचं अतिशय सौंदर्य दाखवतं, आणि त्यातलं स्वाभाविक सौंदर्य मनाला चैतन्य देतं.

ग्रीष्मात सर्दी नाही, पण तो माझ्या अवघडपणांवर असण्याचं निरास देतं.

ग्रीष्म काळात उष्णतेचं आणि चढावंचं अनुभव होतं, परंतु ते सर्वांना एक विशेष संवाद देतं.

हिरवळी फुले, ताजं फळ, आणि रंगांचं नाटं ग्रीष्मात सर्वांना आनंद देतात.

ग्रीष्मातलं उन्हाळं हा मनाला आनंद देतं.

उन्हाळ्याचं ताजं वारंवार आपल्या हडताळण्यांमध्ये नजर आणतं, आणि ताजं फळांचं स्वाद आपल्या जीवनात अनेक आनंदांचं साद घेतं.

ग्रीष्माचं एक अत्यंत महत्त्वाचं पर्व असतं - होतं असतं आणि येतं.

आम्ही सर्व कधीतरी ग्रीष्मात त्याच्या स्वागतासाठी तयारी करतो.

उन्हाळ्यातलं ग्रीष्म माझं हृदय भरून घेतं, माझ्या आणि माझ्या कुटुंबाचं आनंद बढवतं, आणि आपल्या आसपासच्या निसर्गाचं सौंदर्य आनंदाचं मोजं देतं.

ग्रीष्मात सर्वांना खूप आवडतं.

हिरवळी फुलं, आणि उन्हाळ्यातलं हलवणं हा सर्वांचं मन भरून देतं.

ग्रीष्माच्या दिवसांत देशाच्या जवळच्या बेटांवर चांगलं वेगानं देणारं झाडं चढतं आणि त्यांच्या तलावर सर्वांना हलवणं देतात.

ग्रीष्म ऋतूची या प्रतीकात निवडून देणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

ग्रीष्मातलं उन्हाळं वास्तवात विश्वासार्ह, प्रिय आणि सातत्याने आनंददायी आहे.

त्यामुळे, माझं प्रिय ऋतू ग्रीष्म आहे आणि त्याला आपल्या जीवनात योग्य ठरवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

त्यामुळे, ह्या ऋतूमध्ये सर्वांना सर्वात अधिक आनंद मिळतं.

माझा आवडता ऋतू उन्हाळा 5 ओळींचा मराठी निबंध

  • ग्रीष्म हा माझं प्रिय ऋतू आहे ज्यात सूर्याचं ताप, हिरवळी फुलं, आणि ताजं फळ अत्यंत आनंददायी अनुभव आहे.
  • ग्रीष्मात सर्दीचं अभाव आहे, परंतु तो मनाला उत्कृष्ट मनोरंजन देतो.
  • हिरवळी फुलं, उन्हाळ्याचं चांगलं मौसम, आणि रंगांचं संग्रह ग्रीष्माचं सौंदर्य दर्शवतात.
  • ग्रीष्मात सर्वांना फुलपाखरांचं खेळ उभं राहतं आणि ताजं फळांचं स्वाद अत्यंत साखळं असतं.
  • ग्रीष्म काळात सर्वांना अनेक आनंदाचं अनुभव वाटतं, ज्याने हा ऋतू मनाला उत्कृष्ट प्रकारे चैतन्य देतं.

माझा आवडता ऋतू उन्हाळा 10 ओळींचा मराठी निबंध

  • ग्रीष्म हा माझं प्रिय ऋतू आहे. त्यात सूर्याचं ताप, हिरवळी फुलं, आणि उन्हाळ्याचं मधुर मौसम वाटतं.
  • ग्रीष्मात सर्दीचं अभाव आहे, परंतु तो उष्णतेचं आनंद मनाला देतं.
  • हिरवळी फुलं आणि ताजं फळ ग्रीष्म काळात सर्वांना आनंदाचं साद देतात.
  • ग्रीष्मातलं उन्हाळं हा मनाला उत्साही करतं. वनस्पतींचं विकास होतं आणि प्रकृतीचं सौंदर्य दिसतं.
  • ग्रीष्म काळात सर्वांना अनेक उत्कृष्ट साहित्य, संगीत, आणि कला आवडतं.
  • ग्रीष्मातलं उन्हाळं आपल्या हृदयातलं संताप दूर करतं आणि आनंदाचं अनुभव करतं.
  • ग्रीष्म काळात सर्वांना फुलपाखरांचं खेळ उभं राहतं आणि ताजं फळांचं स्वाद अत्यंत साखळं असतं.
  • ग्रीष्मात सर्वांना आंतरिक शांतता आणि प्रसन्नता अनुभवायला साहाय्य करतं.
  • ग्रीष्म काळात सर्वांना आरोग्याचं वाटतं, उन्हाळ्याचं ताजं वायरला दूर करतं.
  • ग्रीष्मात सर्वांना उष्णतेचं अनुभव होतं, परंतु तो मनाला आनंदाचं स्वरूपात परिणत होतं.

माझा आवडता ऋतू उन्हाळा 15 ओळींचा मराठी निबंध

  • ग्रीष्म हा माझा प्रिय ऋतू आहे.त्यात सूर्याचं ताप, हिरवळी फुलं, आणि ताजं फळ अत्यंत आनंददायी अनुभव आहे.
  • ग्रीष्मात सर्दीचं अभाव आहे, परंतु तो मनाला उष्णतेचं आनंद मनाला देतं.
  • ग्रीष्मातलं उन्हाळं हा मनाला उत्साही करतं.वनस्पतींचं विकास होतं आणि प्रकृतीचं सौंदर्य दिसतं.
  • ग्रीष्म काळात उन्हाळ्याचं मधुर संगीत आणि ताजं फळ सर्वांना आनंदाचं अनुभव करण्यास साहाय्य करतं.
  • ग्रीष्मात सर्वांना विश्रांती आणि समाधानाचं वातावरण मिळतं, ज्यामुळे त्याचा ऋतू आनंदाचं अनुभव करण्यास मदत करतं.
  • ग्रीष्म काळात उन्हाळ्याचं ताजं हवामान आणि नवे रंगांचं दृश्य सर्वांना आनंदाचं अनुभव करण्यासाठी साहाय्य करतं.
  • ग्रीष्मातलं उन्हाळं सर्वांना अधिक ऊर्जा आणि प्रेरणा देतं, ज्यामुळे सर्व आकांक्षांचा साकार होता.
  • ग्रीष्मात सर्वांना नवे स्वप्न, आनंद, आणि साहस मिळतात, ज्यामुळे हा ऋतू सर्वांच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचं असतं.

माझा आवडता ऋतू उन्हाळा 20 ओळींचा मराठी निबंध

  • ग्रीष्म काळात सर्वांना नवे स्वप्न, आनंद, आणि साहस मिळतात, ज्यामुळे हा ऋतू सर्वांच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचं असतं.
  • ग्रीष्म काळात उन्हाळ्याचं रंगीबद्ध दृश्य आणि अत्यंत मनोरंजनात्मक क्रिया सर्वांना आनंदाचं अनुभव करण्यास मदत करतं.
  • ग्रीष्म काळात सर्वांना विश्रांतीचं अवसर मिळतं, ज्यामुळे ते उत्कृष्ट राजकीय, सामाजिक आणि आत्मिक विकास करण्यास मदत करतं.
  • ग्रीष्मात सर्वांना प्राणी, पक्षी आणि नदींच्या पाण्याच्या जलचर जीवांचं आत्म्यविश्वास मिळतं.
  • ग्रीष्म काळात सर्वांना आंतरिक सुख आणि संतोष मिळतं, ज्यामुळे ते आध्यात्मिक विकासास मदत करतं.
  • ग्रीष्म काळात अनेक उत्सव, समारंभ, आणि समाजिक क्रियाकलाप सर्वांना आनंदाचं अनुभव करण्यास मदत करतं.

या ब्लॉगपोस्टमध्ये आपण "माझं प्रिय ऋतू - ग्रीष्म" या विषयावर विचार केले आहे.

ग्रीष्म हा एक सुंदर ऋतू आहे ज्यात सूर्याचं ताप, हिरवळी फुलं, आणि ताजं फळ आपल्या जीवनात आनंद आणि संतोष घेतात.

ह्या ऋतूमध्ये निसर्गाचं सौंदर्य, सर्वांचं आनंद, आणि ताजं साकारात्मकता अनेक प्रकारे दिसतात.

ग्रीष्मातलं उन्हाळं सर्वांना नवीन संचरणांना उत्साही करतं आणि त्यातलं सौंदर्य आपल्या हृदयात आनंदाचं अनुभव करतं.

माझं विश्वास आहे की, ग्रीष्म अनेकांना आणि सर्वांना आनंदाचं स्वरूपात परिणामी होतं आणि आपल्या जीवनात उत्कृष्टता आणि संतोष घेतं.

आपल्या जीवनात ग्रीष्माचं महत्त्वपूर्ण स्थान आहे, आणि आपल्या आत्म्यात आनंदाचं निवास आहे.

Thanks for reading! माझा आवडता ऋतू [उन्हाळा] (9+ सुंदर भाषणे) | My Favourite Season Summer Essay In Marathi you can check out on google.

टिप्पणी पोस्ट करा

Marathi Madat

उन्हाळी सुट्टी मराठी निबंध । Marathi Essay on Summer Vacation

उन्हाळी सुट्टी मराठी निबंध Marathi Essay on Summer Vacation

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्या साठी उन्हाळी सुट्टी या विषयावर मराठी निबंध घेऊन आलो. वर्षांमध्ये तीन ऋतू असतात त्यातील सर्वात उष्ण आणि गरम ऋतू म्हणून उन्हाळा या ऋतूला ओळखले जात. उन्हाळा या ऋतूमध्ये कडाक्याचे दोन असते त्यामुळे सर्व शाळा महाविद्यालय कॉलेज तसेच ऑफिस मध्ये काम करणाऱ्या सर्व व्यक्तींना सुट्ट्या दिल्या जातात त्यामुळे लहान मुलांच्या सर्वात आवडता ऋतू देखील उन्हाळा ऋतू असतो.

या ऋतूमध्ये उन्हाळी सुट्ट्यांमध्ये सर्व लहान मुले तसेच त्यांचे पालक व फिरण्यासाठी बाहेर गावी जातात. मामाच्या गावी जातात संपूर्ण उन्हाळी सुट्टी मज्जा करत जाते.

आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला मुले उन्हाळी सुट्टीमध्ये कशाप्रकारे आनंदाने घालवतात. असेच उन्हाळ्या सुट्टीचा अनुभव आणि उन्हाळ्यामध्ये ऊना मुळे होणारा त्रास या सर्वांचा अनुभव सांगणार आहोत.

उन्हाळी सुट्टी मराठी निबंध

उन्हाळी सुट्ट्या म्हटले की सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एकच स्मितहास्य पाहायला मिळेल. कारणं हाच तो कालावधी असतो यामध्ये विद्यार्थ्यांना शाळेच्या अभ्यासापासून परीक्षेच्या त्रासापासून स्वतःला मुक्त करता येते. हाच तो दीड महिन्याचा कालावधी ज्यामध्ये मुले मनसोक्त स्वत:चे जीवन जगू शकतात. वर्षभरातील आठ महिने शाळेच्या ओझ्याखाली दडलेले विद्यार्थी, सतत अभ्यासात गुंतलेले विद्यार्थी, परीक्षेच्या आणि वेळापत्रक यांच्या दडपणाला मध्ये लपलेले विद्यार्थी अखेर या उन्हाळी सुट्टीमध्ये मुक्त होतात. म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी सुट्ट्या हा खूप आनंददायी आणि मजेचा कालावधीत असतो.

एक मे पासून एक ते 16 जून पर्यंत चा हा दीड महिन्याचा कालावधी विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी सुट्टी म्हणून दिला जातो या महिन्यामध्ये अभ्यासाची पेपरचे कशाचेही टेन्शन नसते. महिलांमध्ये विद्यार्थी हा विद्यार्थी नसून तो पालकांचा मुलगा, आजी-आजोबांचा नातू किंवा नाती, मित्रांचा मित्र, बहिणीचा भाऊ म्हणूनच जगतो.

उन्हाळी सुट्टी हा माझ्या जीवनातील सर्वात आनंदाचा काळ असतो. वर्षभरामध्ये दीड महिन्याचा काळा माझ्यासाठी जणू वर्षभराची आठवण ठेवून जातो. अभ्यासापासून मला सुटका तर मिळतेच सोबतच पूर्ण परिवारासोबत वेळ देखील घालयाला मिळतो.

उन्हाळा सुट्ट्या मध्ये सूर्याचा उणाचा पारा अगदीच चडलेला असतो बरोबर परंतु आपल्या कुटुंबासोबत घालवत असताना मला उन्हाच्या चटकांची जरादेखील जाणीव होत नाही.

मी माझ्या प्रेमळ पालक आणि भावासोबत संपूर्ण उन्हाळी सुट्टीचा आनंद घेतो. उन्हाच्या असह्य वेदनांपासून स्वतःला वाचवण्यासाठी आम्ही दरवर्षी माझ्या कोकण मध्ये राहणाऱ्या मामाच्या गावाला जातो. कोकणचा भाग हा हिरवागार सतत वाऱ्याची झुळूक त्यामुळे तेथे उणाची जराही जाणीव होत नाही. म्हणून मी माझ्या आई-बाबांसोबत आणि लहान भावासोबत दरवर्षी उन्हाळ्याची सुट्टी माझ्या आजी आजोबांच्या गावी जातो. संपूर्ण एक वर्ष ओलांडल्यानंतर आजी-आजोबांच्या गावाला जाण्याचा आनंद देखील आगळा वेगळाच असतो आणि वर्षभर आणि मला पाहण्याची आजी आणि आजोबांची उत्सुकता अगदी गगनाला भिडलेली असते.

आजीचे गाव आहे अगदी डोंगराखाली वसलेले काशी नगर नावाचे गाव अगदी निसर्गाच्या सानिध्यात मध्ये या गावाचा वास्तव्य असल्याने येथे उन्हाची जरादेखील जाणीव होत नाही.

माझ्या मामाची मुले देखील माझ्या वर्गात असल्याने आम्ही खेळा सोबत नवीन नवीन कौशल्य शिकण्याकडे विशेष भर देतो. जसे की, अभ्यासामध्ये मला अवघड जाणारा विषय मी माझ्या मामाच्या मुली कडून शिकून घेतो आणि माझ्या मामाच्या मुलीला अवघड जाणारा विषय तिला समजावून सांगतो अश्याने आम्हा दोघांचा अभ्यास होतो. सोबतच गमतीजमती देखील होतात.

उन्हाळ्याच्या सुट्ट्या मध्ये माझा नवीन उपक्रम म्हणजे रोज सकाळी लवकर उठून मामाच्या गावातूध वाहात असलेल्या नदी मध्ये जाऊन पोहायला शिकणे आणि मासे पकडणे. तसेच माझ्या मामाच्या मुलीला टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवणे फार आवडते त्यामुळे मी तिला नेहमी मदत करत असतो.

उन्हाळा सुट्टी मध्ये घरामध्ये फार गरम होत असल्याने आणि रात्रीच्या वेळी घराचा छातावर झोपतो त्यामध्ये चंद्र, ताऱ्यांचा गप्पा-गोष्टी करत कधी झोप लागते याचे भानच राहत नाही. माझ्या आजी पौराणिक कथा आणि भरलेली आहे माझ्या आजीला प्रत्येक गोष्टीवर पौराणिक कथा सांगता येतात आजी मला दर उन्हाळा सुट्टी मध्ये पौराणिक कथा सांगत असते. आतापर्यंत आजीने मला रामायण-महाभारत यातील सर्व महत्त्वपूर्ण कथा सांगितल्या आहेत. या उन्हाळा सुट्टीला आजी मला भगवद्गीता मधील काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगणार आहे.

मोठ्या शहरांमध्ये जाऊन लहानशा छोट्याशा आणि निसर्गाच्या सानिध्यात मध्ये असणाऱ्या गावांमध्ये राहण्याचा अनुभव हा शब्दांमध्ये व्यक्त करता येणार नाही एवढा आगळा वेगळा असतो. खरंच या उन्हाळा सुट्ट्यांमध्ये मला जो आनंद मिळतो तो संपूर्ण वर्षभरामध्ये कधीही मिळणार नाही एवढा मोठा असतो.

तसेच या उन्हाळा सुट्टी ची सर्वात मोठी विशेषता म्हणजे फळांचा राजा आंबा हा एवढा उन्हाळा सुट्ट्यांमध्ये च मिळतो. त्यामुळे उन्हाळा सुट्टी मला फार आवडतात कारण आंबा हा माझा आवडता फळ आहे आणि या फळाचा स्वाद मला केवळ उन्हाळी सुट्ट्यांमध्येच घेता येतो. म्हणून उन्हाळी सुट्टी मला खूप खूप आवडते!!!!

उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सूर्य खूप तापलेला असतो त्यामुळे संपूर्ण वातावरणामध्ये उष्णताचा पारा चढलेला असतो अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना विश्रांती मिळावी, उन्हाळ्याच्या असाह्य वेदनांपासून बचावासाठी विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या दिल्या जातात.

या उन्हाळ्याच्या सुट्ट्या मध्ये विद्यार्थ्यांचा कमकुवत विषयावर अधिक भर देऊन सराव करते तसेच उन्हाळ्याच्या सुट्टीचा त्यांना आनंद घेता येईल या हेतूने उन्हाळ्याच्या सुट्ट्या देण्यात येतात.

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांना नवीन ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळते, त्यांचे सामान्य ज्ञान वाढते, शालेय प्रकल्प कामासाठी वेळ मिळतो. एकूणच आपण असे म्हणू शकतो की उन्हाळ्याच्या सुट्ट्या आमच्या पूर्ण विकासासाठी अत्यंत आवश्यक आहेत.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण  ” उन्हाळी सुट्टी मराठी निबंध । Marathi Essay on Summer Vacation “  तुम्हाला कस वाटलं हे नक्की  Comment  द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

  • सकाळी नाश्ता करण्याचे फायदे, सकाळी नाश्ता मध्ये काय खावे! । Benefits of Morning Breakfast in Marathi
  • एवोकॅडो म्हणजे काय? एवोकॅडो खाण्याचे फायदे आणि नुकसान । Avocado in Marathi
  • विविध पक्षांची मराठी माहिती मध्ये । Bird Information in Marathi
  • श्री विष्णु सहस्त्रनाम स्तोत्रम । Vishnu Sahasranamam Lyrics in Marathi । Vishnu Sahasranamam
  • Frangipani म्हणजे काय? । Frangipani in Marathi

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

yugmarathi

मराठी मन, मराठी स्पंदन!

essay-on-my-favorite-season-summer-in-marathi

उन्हाळा निबंध l माझा आवडता ऋतू उन्हाळा l Essay on my favorite season summer in Marathi

नमस्कार मित्रहो, आपणा सर्वांचं yugmarathi.com वर खूप मनापासून स्वागत.आपण या लेखात उन्हाळा निबंध l माझा आवडता ऋतू उन्हाळा l Essay on my favorite season summer in Marathi बघणार आहोत.

essay-on-my-favorite-season-summer-in-marathi

सामान्यतः आपलं आयुष्य ऋतूंभोवती फिरतं. आपले आचार- विचार, रीती रिवाज, वैचारिक भूमिका काहीही असोत, आपण वयाने, शिक्षणाने काही असू,  पोटापाण्यासाठी काहीही करत असू पण ऋतूंसोबतची सर्व मनुष्य जातीची मैत्री सारखीच. आता स्थलपरत्वे त्यात काही बदल होतात एवढंच, पण नातं तेच! अर्थात प्रत्येक गोष्टीची तुलना करण्याचा मनुष्यस्वभाव इथे मागे कसा राहील? हा ऋतू छान, तो कंटाळवाणा; तो हवाहवासा हा नकोसा हे ओघानं आलंच. कोणाला हिरवागार पावसाळा आवडतो, कोणाला हुडहुडी भरवणार हिवाळा आवडतो तर काहींना उन्हाळा आवडतो(?)  म्हटलं तर प्रत्येकाचं प्रत्येक ऋतूत काही आवडीचं असतं, काही खास असतं पण त्यासोबतच काही नकोस असतं आणि ते स्वीकारावच लागतं कारण आपल्याला जे आवडतं फक्त तेच द्यायला निसर्ग म्हणजे काही आपला गुलाम नव्हे. खरं तर ऋतू हे निसर्गाने आपल्याला दिलेलं एखादं पॅकेजच असतं! त्यात जशा अनेक हव्याहव्याशा गोष्टी असतात तशाच काही नको असलेल्या गोष्टी सुद्धा येतात. पण बिचाऱ्या उन्हाळ्याला हे नकोस असणं जास्त सहन करायला लागतं. पावसाळा-हिवाळ्याच्या मानाने उन्हाळा कायम दुर्लक्षित! my favorite season summer.  

हेही वाचा: बाप l Baap l बाप निबंध मराठी l Essay on Father in Marathi

           पावसाळ्यातला नयनरम्य देखावा आपल्यासमोर आधी उभा राहतो पण रुद्रावतार धारण करून गावच्या गाव भुईसपाट करणारा पाऊस नंतर लक्षात येतो. हिवाळ्यातली हवीहवीशी धुक्याची दुलई आधी आठवते पण कडाक्याच्या थंडीने घेतलेले बळी नंतर  समोर येतात. उन्हाळ्यावर मात्र याबाबतीत अन्याय. उन्हाळा म्हटलं की आधी आठवतो अंग निथळवणारा उकाडा आणि प्रचंड ऊन. पाणी टंचाई, पाण्यासाठी चाललेली लोकांची वणवण, जंगलातील वणवे हेही आलेच. शाळेतल्या निबंधात ‘माझा आवडता ऋतू- उन्हाळ’ my favorite season summer असं देखील त्याच्या वाट्याला येत असेल असं नाही वाटत. पण खरंच उन्हाळा इतका नकोसा असतो?  

           दिनदर्शिकेत जानेवारी संपून फेब्रुवारी आला की उन्हाळा सुरु होतो. पण होळीत थंडी जळाली की खऱ्या अर्थाने उन्हाळ्याची चाहूल लागते. होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत ही चाहूल आणखी गडद होते. एकीकडे रणरणता उन्हाळा सुरु होतो तर दुसरीकडे वसंत ऋतूच्या आगमनाने निसर्गातील नवचैतन्य बहरून येते. नवी पालवी नवी उमेद घेऊन येते.  

essay-on-my-favorite-season-summer-in-marathi

         उन्हाळा म्हणजे शाळेला सुट्टी आणि मामाशी गट्टी हे समीकरण तर पक्कच! शाळांना सुट्टी पडली की मामाच्या ( मामाच शहरात असेल तर मात्र स्वतःच्याच!) गावाला जायची तयारी सुरु होते. एकदा तुम्ही गावी आलात आणि त्यातही हे गाव कोकणात असेल तर उन्हाळा म्हणजे धमाल! पहिली गोष्ट म्हणजे शहरातल्या उकाड्यातून सुटका होते आणि जरा मोकळं वाटू लागतं. एक एक कोकणी मेवा समोर येतो आणि आयुष्य हे फक्त खाण्यासाठी आहे असं म्हणत आपण त्याच्यावर तुटून पडतो. प्रत्येक गोष्टीचा पोटभर आस्वाद घेत आपली जिव्हा तृप्त होते.

essay-on-my-favorite-season-summer-in-marathi

खाण्याच्या तऱ्हा तरी किती? कधी हापूस आंबा व्यवस्थित सुरीने कापून खायचा तर कधी दोन-चार रायवळ आंब्यांचा रस चोखून रीचवायचा. पायरी, तोतापुरी, भोपळी असे तऱ्हेतऱ्हेचे आंबे अधूनमधून आहेतच. बरक्या फणसाचा घमघमाट सुटला की घरातील लहान थोरांनी फणसाभोवती जमायचे आणि काही वेळातच त्याचा फडशा पाडायचा. काप्या फणसाचं मात्र तसं नाही, त्याचे गरे काढणे हे कसबी काम. ते आई किंवा आज्जीने करायचं आणि आपण फक्त गरे गट्ट करायचे. कंटाळा आला की रानात हुंदडायला बाहेर पडायचं. ‘रान पिकणं’ म्हणजे काय हे अनुभवायचा ऋतू म्हणजे उन्हाळा! टपोरी आंबटगोड करवंद, जांभळं, काजू, अळू खात खात मनसोक्त फिरायचं. दुपारी नदीवर जाऊन तासन तास डुंबणे हा तर रोजचाच कार्यक्रम. पोहण्याची मजा अनुभवायला उन्हाळ्यासारखा ऋतू नाही. दमून भागून घरी आलो की जेवणावर आडवा हात मारायचा. आमरस पुरी, कैरीची चटणी, फणसाची भाजी, सोलकढी आणि असं बरच काही ही या उन्हाळ्याचीच खासियत. 

हेही वाचा: छत्रपती शिवाजी महाराजांनंतरची मराठेशाही l Maratheshahi After Chhatrapati Shivaji Maharaj in Marathi

लग्नसराई हा उन्हाळ्यातला सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. अलीकडे लग्न वर्षभरात केव्हाही होत असली तरी गावातील लग्न शक्यतो उन्हाळ्यातच. मग यजमानांची धावपळ, बायकांचं मिरवणं आणि छोट्यांची धमाल आलीच. लाऊड स्पिकरवरची दिवसभर चालू असणारी गाणी, नवरा नवरीची मिरवणूक, जेवणाच्या पंगती हा सगळा माहोल आणि उन्हाळा हे अतूट नातं आहे. उन्हाळ्याची आणखी एक खासियत म्हणजे साठवणुकीचे पदार्थ तयार करण्यासाठी महिलांची चाललेली लगबग. समस्त महिला वर्ग पापड, फेण्या, कुरडया, तऱ्हेतऱ्हेची लोणची करण्यात बुडून जातात. कोकमं, आंब्या-फणसाची साठं, कैरी पन्ह, तळलेले गरे यांच्या बरण्यांनी कपाटं भरायला लागतात. हे सगळं करताना एक नजर मात्र येणाऱ्या पावसाळ्यासाठी लागणाऱ्या वस्तूूंची बेगमी करण्यावर असते. शेतकऱ्यांची शेतीची पूर्वतयारी सुरू होते आणि हळूहळू पावसाळ्याचे वेध लागतात. 

            वातावरणातला उष्मा दिवसेंदिवस वाढत जातो. उन्हाच्या  झळा लागलेले पशु पक्षी पावसाच्या आगमनाकडे टक लावून बसतात. सूर्याच्या दाहक किरणांनी तप्त झालेली धरा पावसाच्या मिलनासाठी आतुर होते. उन्हाळा मावळतीकडे झुकू लागतो,  ऋतुचक्र पूर्ण झालं की पुन्हा येण्यासाठी!

हेही वाचा: इंग्लिश १ ते १०० अंकांचे मराठी प्रतिशब्द l English 1 to 100 numbers in Marathi

Leave a comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

  • Privacy Policy
  • Terms and Conditions

MARATHI18.com LOGO

उन्हाळा निबंध 10 ओळी | 10 Lines on Summer Season in Marathi

उन्हाळा निबंध 10 ओळी.

  • जेव्हा सूर्य प्रखर असतो, तेव्हा उन्हाळा असतो.
  • उन्हाळ्यात गरम हवा वहात असते.
  • उन्हाळ्यात सर्वांना खूप घाम येतो.
  • उन्हाळ्यात शाळेची सुट्टी सुरू होते.
  • मी उन्हाळ्यात डोंगरांवर फिरायला जातो.
  • उन्हाळ्यात माठातले थंड पाणी पिणे आणि आइस्क्रीम खाणे चांगले आहे.
  • उन्हाळ्यापासून संरक्षण होण्यासाठी खूप पाणी प्याले पाहिजे.
  • बाहेर जायच्यावेळी छत्री घेऊन जाण्यामुळे उन्हापासून बचाव होतो.

10 Lines on Summer Season in Marathi

उन्हाळा निबंध 10 ओळी-10 Lines on Summer Season in Marathi

अजून वाचा :

  • केशकर्तन निबंध 10 ओळी
  • गारुडी निबंध 10 ओळी
  • फेरीवाला निबंध 10 ओळी
  • मदतनीस निबंध 10 ओळी 
  • कपडे निबंध 10 ओळी
  • जोडे निबंध 10 ओळी 
  • माळीकाका निबंध 10 ओळी
  • शेतकरी निबंध 10 ओळी
  • पोस्टमन निबंध मराठी 10 ओळी
  • पोलिस निबंध 10 ओळी 
  • सैनिक निबंध 10 ओळी 
  • कावळा निबंध 10 ओळी
  • पोपट निबंध 10 ओळी
  • कोंबडा निबंध 10 ओळी
  • कोंबडा निबंध 10 ओळी 
  • कबुतर निबंध 10 ओळी
  • चि मणी पक्षी निबंध 10 ओळी
  • मोर निबंध 10 ओळी

नरेंद्र मोदी निबंध मराठी | Narendra Modi Nibandh in Marathi

माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी | maza avadta mahina shravan nibandh, माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध | maza avadta khel badminton marathi nibandh, माझा आवडता कवी गोस्वामी तुलसीदास, भारतीय समाजात स्त्रीचे स्थान मराठी निबंध | bhartiy samajat striyanche sthan marathi nibandh, मराठी साहित्यातील सुवर्ण कण मराठी निबंध | marathi shahityatil suvarn kan nibandh, मना घडवी संस्कार मराठी निबंध, “मन हरले तर मनुष्य हरतो मन जिंकले तर मनुष्य जिंकतो”, भारतातील वनसंपत्ती मराठी निबंध | bhartatil vansanpatti essay marathi, भारतीय लोकशाही मराठी निबंध | bhartiya lokshahi marathi nibandh, leave a reply cancel reply.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

  • Privacy policy

School Companion

  • शैक्षणिक घडामोडी
  • _शैक्षणिक बातम्या
  • _शैक्षणिक वाचनीय लेख
  • _नवीन शै.धोरण २०२०
  • शासन निर्णय व परिपत्रके
  • _शासन निर्णय
  • _परिपत्रके
  • पुस्तकांना भेटूया
  • _शैक्षणिक वाचनीय पुस्तके
  • _अवांतर वाचनीय पुस्तके
  • शैक्षणिक व्हिडिओ
  • _शालेय ऑनलाईन कामकाज
  • _बालदिन-चाचा नेहरू
  • _छत्रपती शिवाजी महाराज
  • आमचा अभ्यास
  • _इयत्ता पहिली
  • _इयत्ता दुसरी
  • _इयत्ता तिसरी
  • _इयत्ता चौथी
  • _इयत्ता पाचवी
  • मराठी निबंध
  • वर्णनात्मक निबंध
  • FLN (पायभूत साक्षरता व संख्याज्ञान )

माझी उन्हाळ्याची सुट्टी मराठी निबंध | mazi unhalyachi sutti marathi nibandh | my summer vacation essay |

             by: school companion team, शिक्षणाशी जोडलेले राहण्यासाठी आम्हाला फॉलो करा :   फेसबुक |  व्हॉट्सॲप  | टेलिग्राम  | शेअरचॅट  | ट्विटर  , ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तुम्हां मुलांना शाळेत नेहमी 'माझी उन्हाळ्याची सुट्टी मराठी निबंध' लिहायला सांगितला जातो.खरंतर हा निबंध अतिशय सोपा असतो. my summer vacation essay मध्ये आपण आपली उन्हाळ्याची सुट्टी कशी गेली, आपण उन्हाळ्याच्या सुट्टीत काय काय केले, कोणत्या नवीन गोष्टी केल्या, कोणत्या नवीन ठिकाणी तुम्ही भेट दिली का, तेथील गमतीजमती, कोणते खेळ खेळले, एखादा नवीन अनुभव तुम्हांला आला का इत्यादी मुद्यांचा समावेश करू शकतो.आणि म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी 'माझी उन्हाळ्याची सुट्टी मराठी निबंध' (mazi unhalyachi sutti marathi nibandh) सादर करत आहोत., खरंतर,एप्रिल महिना सुरू होतो तेव्हाच मला उन्हाळ्याच्या सुट्टीचे  वेध लागलेले असतात. यावर्षीही असेच घडले. एप्रिल महिना सुरू झाला. आमच्या शाळेत परीक्षेचे वारे वाहू लागले.मी सुध्दा अभ्यासात गढून गेलो होतो.खूप अभ्यास केला आणि सर्व पेपर अगदी सोपे गेले तरच आपल्याला उन्हाळ्याची सुट्टी आनंदात घालवता येईल असे मनाला कुठेतरी वाटत होते. एकामागोमाग एक पेपर देत शेवटी तो शेवटचा पेपर दिला, आणि मी आनंदाने उडी मारली. आम्हांला उन्हाळ्याची सुट्टी लागली होती , मला, आठवतंय मी त्यादिवशी अगदी आनंदातच घरी आलो होतो. घरी आल्यावर मी सर्वात प्रथम माझी डायरी घेतली. या उन्हाळ्याची सुट्टी कशी घालवायची, काय काय करायचे, कोणत्या नवीन गोष्टी शिकायच्या, कुठे कुठे जायचं   या साऱ्या गोष्टींचे नियोजन मी माझ्या डायरीत सविस्तर लिहून काढले.मग, मी माझी डायरी बाबांना दाखवली. बाबांनी डायरी वाचून मला 'खूपच छान' असे म्हणत शाबासकी दिली., दर, सुट्टीत माझे लक्ष जास्तकरून वेगवेगळे खेळ खेळण्याकडेच असते. या सुट्टीत काहीतरी वेगळे करण्याचे मी ठरवले. आमच्या घराच्या शेजारी अनेक घरे आहेत. त्यापैकी काही घरात आजी-आजोबाही होते. तशी, त्यांची आणि माझी थोडी ओळख होतीच. मी या आजी-आजोबांना मदत करायची ठरवले , मी एका दिवशी एका आजी- आजोबांना भेटायला जायचो. त्यांच्याशी खूप साऱ्या गप्पा मारायचो. त्यांना दुकानातून काही आणायचे असेल तर ते मी आणून द्यायचो. त्यांना कोणकोणत्या अडचणी येतात हे मी जाणून घेतले.बऱ्याच आजी-आजोबांनी आम्हांला खूप एकटे-एकटे वाटते असे सांगितले. या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी त्यांची भेट घेतल्याने त्यांना खूप बरे वाटले असे त्यांनी सांगितले.पुन्हा काही मदत लागल्यास मला नक्की सांगा, असे सांगून मी त्यांचा निरोप घेत असे., त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट मी ठरवली होती ती म्हणजे, 'रोजनिशी लिहायची' ही आमच्या सरांनी खूप दिवसांपूर्वीच आम्हाला रोजनिशी लिहायला सांगितले होते. ती कशी लिहायची हेही सांगितले होते. काही कारणाने माझ्याकडून ही गोष्ट राहून जात होती. या उन्हाळ्याच्या सुट्टीत मात्र मी रोजनिशीचे अगदी ठरवून उद्घाटन केले दिवसभरात जे जे काही होईल, जे काही आपल्याला अनुभव येतील, ते मी डायरीत लिहू लागलो. 'माझी उन्हाळ्याची सुट्टी' (my summer vacation) असं शीर्षक देऊन त्याखाली या उन्हाळ्यातील गमतीजमती लिहिल्या.आता रोजनिशी लिहायची सवय लागल्याने मला खूप फायदा होत आहे. रोजनिशी लिहिताना माझे मन अगदी शांत होते. दिवसभरात घडणाऱ्या गोष्टींकडे मी जाणीवपूर्वक पाहू लागलो. माझ्या चुकाही मला समजू लागल्या. आता, मी न चुकता दररोज रोजनिशी लिहितो., याचबरोबर, या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी माझ्या मित्रांबरोबर क्रिकेटही खेळलो. आम्ही सर्वांनी मिळून एक मातीचा किल्ला सुद्धा तयार केला. बाबांनी मला पोहायला शिकवले.उन्हाळ्याच्या सुट्टीत अशा अविस्मरणीय वेगवेगळ्या गोष्टी मी केल्या. नवीन-नवीन गोष्टी शिकायला, नवे प्रयोग करायला मिळत असल्यामुळेच मला उन्हाळ्याची सुट्टी (summer vacation) खूप आवडते. , you may like these posts, post a comment.

summer season essay in marathi language

नवीन शैक्षणिक धोरण 2020 | National Education policy 2020 |

Social plugin, popular posts.

15 ऑगस्ट मराठी भाषण | 15 august speech in marathi | independence day speech in marathi |

15 ऑगस्ट मराठी भाषण | 15 august speech in marathi | independence day speech in marathi |

अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय | learning outcomes | अध्ययन निष्पत्ती पुस्तिका |

अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय | learning outcomes | अध्ययन निष्पत्ती पुस्तिका |

निपुण भारत मिशन | मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान  अभियान | NIPUN BHARAT MISSION IN MARATHI |

निपुण भारत मिशन | मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान | NIPUN BHARAT MISSION IN MARATHI |

छत्रपती शाहू महाराज मराठी निबंध | Chhatrapati Shahu Maharaj Marathi Nibandh |

छत्रपती शाहू महाराज मराठी निबंध | Chhatrapati Shahu Maharaj Marathi Nibandh |

दिवाळी अभ्यास | दिवाळी अभ्यास pdf | Diwali Abhyas Pdf |

दिवाळी अभ्यास | दिवाळी अभ्यास pdf | Diwali Abhyas Pdf |

आकारिक चाचणी क्रमांक 2 प्रश्नपत्रिका | इयत्ता पहिली ते आठवी आकारिक मूल्यमापन चाचणी 2 प्रश्नपत्रिका |

आकारिक चाचणी क्रमांक 2 प्रश्नपत्रिका | इयत्ता पहिली ते आठवी आकारिक मूल्यमापन चाचणी 2 प्रश्नपत्रिका |

Recent posts.

  • अवांतर वाचनीय पुस्तके 8
  • छत्रपती शिवाजी महाराज 1
  • पुस्तकांना भेटूया 8
  • बालदिन 3
  • भारतीय खेळणी जत्रा 2021 सहभाग 1
  • शासन निर्णय 3
  • शैक्षणिक बातम्या 12
  • शैक्षणिक वाचनीय पुस्तके 1
  • शैक्षणिक वाचनीय लेख 5

Menu Footer Widget

मराठी खबर – ताज्या बातम्यांचा अचूक वेध घेणारं मराठी संकेतस्थळ

माझा आवडता ऋतू (पावसाळा) मराठी निबंध | My Favorite Season Essay in Marathi

मराठी खबर | ऑगस्ट 13, 2023 जुलै 3, 2023 | शिक्षण

या लेखात आपण माझा आवडता ऋतू (My Favorite Season Essay in Marathi) या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत. प्रत्येकाचा आवडता ऋतू वेगवेगळा असू शकतो. याठिकाणी आपण पावसाळ्यावर निबंध (Essay on Rainy Season in Marathi) लिहिला आहे. पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असे वेगवेगळ्या टप्प्यात निबंधलेखन केले आहे. शाळा सुरु झाल्यानंतर शिक्षक माझा आवडता ऋतू किंवा पावसाळ्यावर निबंध लिहायला सांगतात. त्यावेळी हि माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल.

दहा ओळींमध्ये माझा आवडता ऋतू मराठी निबंध (My Favorite Season Marathi Essay in 10 Lines)

१. पावसाळा हा ऋतू उन्हाळ्यानंतर येतो.

२. पावसाळा ऋतू जून मध्ये सुरू होऊन सप्टेंबरमध्ये संपतो.

३. उन्हाळी सुट्टीनंतर पावसाळा ऋतूमध्ये आमची शाळा सुरू होते.

४. पावसाळ्यामध्ये आकाशात निळेभोर ढग दाटून येतात, त्यामुळे सर्वत्र अंधार पडल्यासारखे वाटते.

५. या ऋतूमध्ये रस्ते आणि जमीन सगळीकडे पाणी असते त्यामुळे चिखल होतो.

६. मला पावसात भिजत-भिजत खेळायला खूप आवडते.

७. पावसामुळे आपल्याला शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी मिळते.

८. पावसाळ्यामध्ये मला माझ्या आवडीचे इंद्रधनुष्य दिसते.

९. शेतकऱ्यांसाठी पावसाळा अतिशय मेहनतीचा ऋतू असतो, या काळात शेतकरी खूप मेहनत करून आपल्या सर्वांसाठी अन्न तयार करतात.

१०. सर्व ऋतूंमध्ये पावसाळा हा माझा सर्वात आवडीचा ऋतू आहे.

आणखी वाचा : स्वातंत्र्यदिन मराठी निबंध

तीनशे शब्दांमध्ये माझा आवडता ऋतू मराठी निबंध (My Favorite Season Essay in Marathi in 300 Words)

पावसाळा हा माझा सर्वात आवडीचा ऋतू आहे, कारण यामध्ये माझा जीव की प्राण असलेला पाऊस पडतो. पावसाळ्यामध्ये जवळपास सतत पाऊसधार बरसतच असते. तसेच पाऊस पडो किंवा न पडो  आकाश नेहमी काळ्या ढगांनी दाटलेलेच असते.

पावसाळा ऋतू हा वर्षातील सर्वोत्तम आणि सर्वात आल्हाददायी हंगाम आहे. प्रदीर्घ मोठ्या कडक उन्हाळ्यानंतर तो जमीन, मानव आणि प्राण्यांसाठी खऱ्या अर्थाने सुख-समाधान घेऊन येतो. पाऊस सर्वांनाच आवडतो, निसर्ग स्वतः त्याच्या आगमनाने सुखावून जातो असे दिसते.

कोरड्या जमिनीवर पहिला पाऊस पडताच, एक कस्तुरीहूनही सुंदर मनमोहक सुवास सर्वदूर पसरतो, हवा आणि जमीन स्वच्छ आणि ताजी दिसते. कोरड्या आणि निर्जीव पडलेल्या जमिनीवर नवीन लहान-लहान झाडे आणि गवत उगवते. निसर्ग पुन्हा त्याच्या मूळ रुपात येतो.  उन्हाळ्यात मलूल पडलेले त्याचे वैभव पुन्हा नव्याने प्रकट करतो. कीटक, सरपटणारे प्राणी, उभयचर इत्यादींसह पृथ्वीवरील सर्वच प्राणी सुप्तावस्थेतून बाहेर पडतात आणि दीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा पर्यावरणाच्या समतोलात स्वतःला झोकून देतात.

आणखी वाचा : माझी सहल मराठी निबंध

पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणावर अनेक पिके अवलंबून असल्याने पावसाळा शेतकऱ्यांसाठी सुद्धा वरदानच ठरतो. मान्सूनच्या आगमनानंतर पेरलेल्या पिकांना खरीप पिके म्हणतात आणि त्यात तांदूळ, मका, कडधान्ये, बाजरी इ. यांचा समावेश होतो. या पिकांना ठराविक प्रमाणात पाणी लागते, जे केवळ पावसाने मिळू शकते. भारत, बांगलादेश आणि यांसारखे अनेक विकसनशील देश पिकांच्या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून असतात.

मला पावसाळा हा ऋतू त्यामध्ये चाखायला मिळणाऱ्या विविध फळांमुळे सुद्धा फार आवडतो. पावसाळ्याच्या तोंडापर्यंत आपल्याला फळांचा राजा असणाऱ्या आंब्याचा आस्वाद घेता येतो. तसेच पावसाळ्यातील सर्वात जास्त पसंतीचे फळ म्हणजे जांभूळ किंवा जामुन होय. मी जांभूळ फळ खाण्यासाठी म्हणून पावसाळ्याची अगदी चातकासारखी वाट बघत असतो. याशिवाय मनुका, लिची, पीच, डाळिंब, सफरचंद इत्यादी फळांचे उत्पादन सुद्धा पावसाळ्यात होते.

पावसाळा हा वर्षातील सर्वोत्तम ऋतू आहे यात कुठलीही शंका नाही. हिवाळा आणि उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यातील हवामान आरामदायक आणि अतिशय आनंददायी आहे. असे असले तरी, आर्थिक दृष्टिकोनातून बघतानासुद्धा शेतकरी आणि कृषी व्यापारी यांच्यासाठी हा ऋतू खूप महत्त्वाचा ठरतो. 

आणखी वाचा : वेळेचे महत्व मराठी निबंध

पाचशे शब्दांमध्ये माझा आवडता ऋतू मराठी निबंध (My Favorite Season Marathi Essay in 500 Words)

मित्रानो, अनेक लोकांना पावसाळा आवडतो. लहानपणापासून पाऊस सुरू झाला की माझ्याही अंगात एक वेगळाच आनंद संचारतो. नवीन शाळेची सुरुवात, नव्या वह्यापुस्तकांचा छान वास जोडीला मातीचा सुगंध, निसर्गाचा ताजेपणा, शेतीची कामे करताना शेतकऱ्यांची उडालेली  धांदल आणि वरून बरसणारा वरुणराजा हे दृश्य बघणं अगदी मनोहर असते. आम्हा विद्यार्थ्यांना पावसाचे महत्त्व सांगणाऱ्या कविता आणि पावसाची प्रक्रिया आणि त्याची वेळ शिकवणारे भूगोल आणि विज्ञानातील धडे अभ्यासाची अनावर गोडी लावतात.

पावसाचे कितीही सुंदर वर्णन केले तरी ते कमीच पडते. कधी कधी असं वाटतं की निसर्ग आपले संपूर्ण सौंदर्य फक्त पावसातच व्यक्त करत असेल. कविता आपल्या शब्दात अनेक प्रकारे पाऊस साठवते. पावसाचे पाणी, त्याचा आवाज, मातीचा सुगंध, संपूर्ण जंगल आणि हिरवाईने नटलेलं शेत पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करते.

पाऊस सुरू होण्यापूर्वी अनेक गूढ घडामोडी सुरू होतात. पक्षी, प्राणी, वनस्पती सजग होतात. ढगांची शंखासारखी गर्जना सुरू होते, आणि मग हळूहळू पावसाचे थेंब जमिनीवर पडतात. 

त्यांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होते. पावसाळा हा ऋतू जून ते सप्टेंबर पर्यंत असतो. शाळा सुरू होणे आणि पावसाचे आगमन एकाच वेळी होत असते. शाळेचा नवा वर्ग आणि पावसाची रिमझिम एकाच वेळी सुरू होते. त्यामुळे पावसाचे अन माझे नाते फार जुने आहे.

आणखी वाचा : झाडांचे महत्त्व मराठी निबंध

२१ वे शतक अनेक बदलांचे साक्षीदार बनले आहे. हे बदल प्रामुख्याने राहणीमानाबाबतचे बदल आहेत. त्यामुळे भारत हा कृषीप्रधान देश असूनही शहरी भागात आता पावसात फारसा रस उरलेला दिसत नाही. असे असले तरीही ग्रामीण आणि निमशहरी भागात मात्र पावसाची सुरुवात ही नव्या जीवनाची सुरुवात झाल्यासारखे वाटते.

निसर्गाचे चक्र नेहमी एका विशिष्ट पद्धतीने चालू असते. हिवाळा आणि उन्हाळा हे ऋतू वेगवेगळ्या पद्धतीने पृथ्वीच्या सर्व परिस्थितीची काळजी घेतात तर पावसाळा पृथ्वीला पाण्याचे दान देतो. उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन होऊन वातावरणातील बदलामुळे ढग तयार होतात आणि चार महिन्यांच्या कालावधीत पाण्याच्या रूपात जमिनीवर पुन्हा बरसतात. याला जलचक्र असे देखील म्हणले जाते, कारण हे चक्र दरवर्षी पुन्हा पुन्हा घडत असते.

मला पावसाळा हा ऋतू आवडण्याचे मुख्य कारण म्हणजे विश्वातील प्रत्येक गोष्ट सजीव रूपात कार्यरत असते. हवा, पाणी आणि झाडं आपल्या आयुष्यात नवे रंग भरतात, आपल्या मनाला नवी उभारी देतात.  मस्त गारवा आणि सुगंधी, हिरवागार, आल्हादादयक निसर्ग  या दृश्यामुळे मला पाऊस खूप आवडतो. दरवर्षी पहिल्या पावसात भिजणे हे माझे जणू नित्य कर्तव्यच झाले आहे.

पावसाळ्यात पक्षी सुद्धा आनंदून जातात कोकिळ पक्षी तल्लीन होऊन गाणे गातो तर पोपट आणि मोर पावसात बेभान होऊन नाच करण्याचा आनंद लुटतात. पावसात नाचणारा मोर हे एक आकर्षक आणि मनमोहक सौंदर्याचे उदाहरण आहे. शेतीची सर्व कामे पावसाळ्यात केली जातात. शेतकरी उभ्या जगाच्या वर्षभराच्या अन्नाची सोय करण्यासाठी पावसाळ्यात धान्याचे उत्पादन घेतो. त्यामुळे वर्षभरातील पाळीव प्राणी आणि माणसांचे जनजीवन सुखकर होण्यास मदत मिळते, तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेतही भर पडते.

मित्रानो आपण पावसाचे कितीही मोठे चाहते असलो तरी सध्या मात्र पाऊस अनियमित होऊ लागला आहे. प्रदूषण, वाढती लोकसंख्या, नैसर्गिक साधनसंपत्तीचा प्रचंड प्रमाणात झालेला ऱ्हास यामुळे निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. जंगलतोड हा देखील एक पावसाच्या अनियमित होण्यास कारणीभूत असलेला घटक आहे. वृक्षतोड व बेसुमार जंगलतोड यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्याचे चित्र दिसते. शिवाय, पावसामुळे शहरातील पिण्याच्या पाण्यात कपात केली जाते, त्यामुळे शहरी लोक केवळ न पडणाऱ्या पावसाचा तिरस्कार करतात, मात्र पाऊस न पडण्यात कारणीभूत असणाऱ्या वृक्षतोड आणि प्रदूषणासारख्या गोष्टींवर आळा घालताना दिसत नाहीत.

आपण आपली जाणीव आणि निसर्गाविषयी असणारी संवेदनशीलता कुठेतरी वाढवली पाहिजे. पाऊस आपल्यासाठी जीवन आहे. निसर्ग काहीही न मागता आपल्या खाण्यापिण्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करतो. त्यामुळे मानवाला पावसाचे खूप उपकार आहेत असे म्हणता येईल.

आणखी वाचा : माझी आई मराठी निबंध

एक हजार शब्दांमध्ये माझा आवडता ऋतू- पावसाळा मराठी निबंध (My Favorite Season- Rainy Season Marathi Essay in 1000 Words)

पावसाचे आघात झेलूनच

माती बनते सुगंधी…

तिचा गोडवा पसरताच 

वातावरण होते आनंदी…

मित्रहो, आपल्या भारत देशात वर्षभरात तीन ऋतू बघायला मिळतात.  ज्यामध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा ह्या ऋतूंचा समावेश होतो. मात्र उप-ऋतू विचारात घेतल्यास आपल्या देशात उन्हाळा, पाऊस, हिवाळा, हिवाळापूर्व, शरद आणि वसंत ऋतु असे एकूण सहा ऋतू पडतात जे दर दोन महिन्यांनी बदलतात.

ऋतूंच्या नावानुसार पृथ्वीचे वातावरण सुद्धा बदलते, त्यातील एक म्हणजे पावसाळा, जो संपूर्ण वर्षभरातील सर्वात आल्हाददायक ऋतू आहे.

पावसाळ्यात, खूप जोरदार आणि मुसळधार पाऊस पडतो, अनेक वेळा आठवडे-आठवडे सतत पाऊस पडतो.  जुलैमध्ये सुरू होणारा पाऊस ऑगस्टमध्ये थांबतो.

पावसाळ्याचे आगमन झाले की, सगळीकडे आनंद आणि हिरवळ यांना उधाण येते, उकाड्याने आणि उष्माघाताने त्रासलेले जनजीवन पावसाने काहीसे सुखावते.

पावसाळ्यात लहान मुले खूप खेळतात आणि पावसाच्या पाण्यात त्यांच्या कागदी होड्या सोडतात,  त्याचप्रमाणे शेतकरी देखील त्याचे पीक बहरत असल्याने खूप आनंदी होतो. 

जंगलातील वाळलेल्या  झाडांची नवीन अंकुरलेली फुटवे पावसाळ्यात पुन्हा उगवली जातात. कोरड्या, काळ्या, उजाड टेकड्यांवर हिरवाईची चादर पसरलेली आहे, सगळीकडे रंगीबेरंगी फुले दिसत आहेत असे दृश्य केवळ पावसाळ्यातच बघायला मिळते.

आणखी वाचा : राष्ट्रीय एकात्मता मराठी निबंध

नद्या, तलाव, सरोवरे, बंधारे आदी सर्वच पाण्याने तुडुंब भरले जातात, संपूर्ण वातावरण थंडगार आणि आल्हाददायक होऊन जाते. प्राणी हिरवे गवत आणि लहान सहान झुडपे खाण्याचा मनमुराद आनंद लुटतात. असा पावसाळा सर्वांनाच आवडतो यात काही नवल नसावे. पावसाळ्याचे आगमन ही पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी जणू आनंदाची गुरुकिल्लीच आहे.

पावसाळा हा सर्व ऋतूंमध्ये सर्वोत्तम ऋतू मानला जातो, जेव्हा जेव्हा पाऊस येतो तेव्हा तेव्हा पृथ्वीचा कण अन कण आवेशाने अगदी फुलून जातो.

उन्हाळ्यानंतर पृथ्वीवर जेव्हा मान्सूनचा पहिला पाऊस पडतो, तेव्हा जमिनीतून एक मंद असा सुवासिक वास येतो, ज्याच्या पुढे जगातील सर्वात महाग सुवासिक अत्तर देखील फिके पडते.

आपला देश उष्ण कटिबंधीय क्षेत्रात येतो, त्यामुळे आपल्याकडे उष्णता अधिक असते, तसेच नद्यांमध्ये सुद्धा पाण्याची बारा महिने उपलब्धता नसते, त्यामुळे आपल्याकडे पाण्याची कमतरता असते. ह्याच कारणामुळे आपल्या देशात पावसाळ्याचे महत्त्व अधिकच वाढते, पावसाळा आला की सर्वांच्याच मनाला आनंद होतो.

पाऊस चांगल्या प्रमाणात झाला की, देशाच्या प्रत्येक भागातील पिके चहूबाजूंनी हिरवाईने नटतात जणू पृथ्वीने हिरवी शालच पांघरली आहे.

पावसाळ्यात सर्व नदी नाले आणि तलाव पाण्याने काठोकाठ भरले जातात, त्यामुळे पृथ्वीवरील सर्व सजीवांना पिण्याचे गोड पाणी मिळते.

पावसामुळे पृथ्वीच्या भूजल पातळीतही वाढ होते त्यामुळे उष्णतेचा त्रास कमी होतो आणि थंडगार वारे सगळीकडे फिरत वातावरणाला अगदी प्रफुल्लित करतात. पाऊस चांगला झाला तर देशाची प्रगतीही वेगाने होते.  बहुतांश पाणीटंचाई मान्सूनच्या पावसाने पूर्ण होत असल्याने पावसाचे महत्त्व आपल्या जीवनात अतुलनीय आहे.

पावसाळ्याचा लाभ संपूर्ण पर्यावरणाला मिळतो.

शेतकऱ्यांसाठी पावसाळा हा एखाद्या वरदानापेक्षा कमी नसतो कारण पावसाळ्यापूर्वी शेतकरी आपल्या शेतात मशागत करून व खत टाकून शेत तयार करतात.

कडाक्याच्या उन्हात शेतकरी दिवसभर काबाडकष्ट करतो आणि मग ढग कधी दाटून येतात आणि पाऊस कधी पडतो हे पाहण्यासाठी आकाशाकडे टक लावून बसतो.

 आपल्या देशातील बहुतांश शेतकरी मान्सूनवर आधारित पावसावरच आपली पिके पेरतात. 

आणखी वाचा : स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध

आपल्या पृथ्वीच्या पर्यावरणाचे चक्र सुरळीतपणे चालवण्यासाठी पावसाळ्याचे खूप महत्त्व आहे, जर पाऊसच अस्तित्वात नसेल तर संपूर्ण पर्यावरण व्यवस्था बिघडेल.

सर्वत्र पाण्यासाठी मारामार होईल, मग पृथ्वीवर जीवन जगणे कठीण होऊन जाईल.कारण पाऊस आला की जनावरांसाठी चारा आणि इतर पिकांनाही पाणी उपलब्ध होते तसेच संपूर्ण जीवसृष्टी साठी पिण्याच्या पाण्याची सोय होते.

पृथ्वीचे जन-जीवन पुन्हा एकदा पूर्वपदावर येते. म्हणूनच असा हा आपल्या पर्यावरणासाठी अतिशय महत्त्वाचा असणारा पावसाळा मला मनापासून आवडतो.

कडक उन्हामुळे सर्व झाडे, झुडपे, गवत सुकून जाते, तसेच पाण्याचे तळे, नद्या कोरड्या पडतात, त्यामुळे जनावरांना सुद्धा खायला काहीच मिळत नाही आणि पिण्यासाठी पाणीही उरत नाही. मात्र पावसाळा आला की पुन्हा पाणी आणि अन्नाची टंचाई दूर होते, त्यामुळे पावसाळा जनावरांसाठी सुद्धा अमृतसारखं काम करतो.

उष्णतेमुळे आणि अति तापमानामुळे पृथ्वीवरील पाणी वाफ होऊन उडून जाते आणि मानवाकडून भूजलाच्या अतिशोषणामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होते त्यामुळे पृथ्वी तापते परिणामी आपल्याला शुद्ध पाणीही प्यायला मिळत नाही.

पावसाळा आला की पावसामुळे भूजल पातळी वाढते, त्यामुळे पृथ्वीचे तापमानही कमी होते आणि आपल्याला शुद्ध पाण्याची उपलब्धता पुन्हा होते.

आपला भारत हा कृषिप्रधान देश आहे, त्यामुळे येथील बहुतांश उत्पन्न हे शेतीतूनच येते, त्यामुळे ज्या वर्षी चांगला पाऊस पडत नाही, त्या वर्षी सर्व वस्तूंचे भाव वाढतात आणि व्यवसाय संथ गतीने चालतो. मात्र पाऊस जर चांगला झाला तर शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते आणि ते बाजारात येऊन नवीन वस्तू खरेदी करतात, त्यामुळे व्यवसायात झपाट्याने वाढ होते.

आजही आपल्या देशाच्या उत्पन्नापैकी 70% पेक्षा जास्त उत्पन्न हे शेतीतून होते, त्यामुळे आपल्या देशातील बहुतांश लोक अजूनही शेतकरी आहेत.

त्यामुळे जेव्हा जेव्हा जास्त पाऊस पडतो आणि पीक चांगले येते तेव्हा शेतीसह प्रत्येक प्रकारच्या व्यवसायात तेजी येते.

मित्रहो, ज्यापद्धतीने पावसाळ्याचे फायदे आहेत त्याचप्रमाणे पावसाळ्यामुळे काही प्रमाणात नुकसान सुद्धा होते, मात्र हे नुकसान बऱ्याचदा मानवनिर्मित कारणांमुळे असल्याचे दिसून येते. 

आणखी वाचा : माझी शाळा मराठी निबंध

अतिवृष्टीमुळे किंवा नदी-नाल्यांमध्ये पावसाचे पाणी सामावू न शकल्याने पूरपरिस्थिती निर्माण होते ज्यामुळे पीके,  सार्वजनिक संपत्ती, जनावरे, घरे इत्यादीचे मोठे नुकसान होते. हा पूर देखील मानवाने केलेल्या चुकांमुळेच येतो, कारण मानवाने जंगले कापली आहेत, गटारांमध्ये कचरा टाकून त्यांना अडवले ज्यामुळे पाणी पारंपरिक जलप्रवाहांमध्ये बसत नाही, आणि हे पाणी मानव-वसाहतींमध्ये शिरून पूर निर्माण होण्यास कारणीभूत ठरते.

पुरामुळे होणाऱ्या जीवितहानिस मानवच कारणीभूत आहे, कारण मानवाने नद्यांच्या जवळ आपले राहण्याचे ठिकाण बनविले आहे आणि त्यांचे प्रवाह अडवले आहेत त्यामुळे पूर परिस्थिती उद्भवली जाते.

मानवाने आपल्या मर्यादेत राहिल्यास पूरपरिस्थिती एवढे भयंकर स्वरूप धारण करू शकत नाही.

पावसाळ्यात कॉलरा, मलेरिया, त्वचारोग, खोकला, सर्दी इत्यादी मोसमी आजारांचे प्रमाण खूप जास्त असते, परंतु यातील बहुतांश आजार हे मानवाकडून होणाऱ्या प्रदूषणामुळे होतात हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे.

मानवाने पर्यावरणाची काळजी घेतली तर पावसाळ्यात कोणतेही आजार होणार नाहीत.

अतिवृष्टीमुळे जमिनीची धूप सुरू होते, ज्यामुळे बारीक, सुपीक माती वाहून जाते. जे पर्यावरण आणि पिकांसाठी चांगले नसते.

जमिनीची धूप होण्याची परिस्थिती सध्या खूप दिसून येत आहे कारण मानवाकडून जास्त प्रमाणात झाडे कापली जात आहेत, म्हणूनच जमिनीची धूप होत आहे, त्यामुळे आपल्याला अधिकाधिक झाडे लावावी लागतील आणि धूप थांबवावी लागेल.

मला पावसाळा ऋतू आवडण्याचे आणखी एक कारण म्हणजे पावसाळ्याच्या आगमनानंतर भारतात सणांची रेलचेल सुरू होते, भारतात पावसामुळे आणि त्यात येणाऱ्या सणांमुळे सर्वांना दुहेरी आनंद मिळतो आणि संपूर्ण वातावरण थंड, चैतन्यमय आणि मंत्रमुग्ध होऊन जाते.

पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर साजरे होणारे महत्वाच्या सणांमध्ये तीज, रक्षाबंधन आणि दिवाळी यांचा समावेश होतो.

पावसाळ्यामुळे, लोकांच्या संपूर्ण आयुष्यात आनंदाची लाट आलेली असते, म्हणून पावसाळा हा पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या जीवनासाठी जणू अमृत म्हणूनच काम करतो.

पावसाळ्यात शेतात वाढणाऱ्या हिरव्यागार पिकाचे सुंदर दृश्य अतिशय आल्हाददायक असते, आजूबाजूला हिरवळ पाहून प्रत्येकालाच मनःशांती मिळत असते.

प्राणी, पक्षी आपली मरगळ झटकून नवी सुरुवात करतात आणि पावसाळ्यामुळे सर्व प्राणीमात्रांना मिळणारा उष्णतेपासूनचा दिलासा याची काही कल्पनाच करता येत नाही.

पावसाळ्यात सर्व प्राणीमात्रांना आनंदी करण्याची ताकत आहे पण पावसाळ्याला सुद्धा आपण आनंदी करायला हवे, कसे? दुसरे काही केलं नाही तरी चालेल फक्त पावसाळ्यात पाणी साठवून तर इतर ऋतूमध्ये पाणी वाचवून आपण पावसाळ्याचा सन्मान केला पाहिजे.

आणखी वाचा : राजमाता जिजाऊ मराठी निबंध

मित्रांनो आजच्या लेखामधील विविध प्रकारातील पावसाळा या ऋतू वरील निबंध ( Essay on Rainy Season in marathi ) तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला कळविण्यास विसरू नका,  तसेच आपल्या पाल्यांना, किंवा इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून हे निबंध जरूर शेअर करा.

स्वातंत्र्यदिन मराठी निबंध । Independence Day Essay in Marathi

मराठी महिन्यांची नावे | marathi months name, leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

माझा आवडता ऋतू मराठी निबंध My Favourite Season Essay in Marathi

My Favourite Season Essay in Marathi माझा आवडता ऋतू मराठी निबंध आज आपण या लेखामध्ये माझा आवडता ऋतू या विषयावर निबंध लिहिणार आहोत. आपल्या सर्वांचाच कोणता ना कोणता आवडता ऋतू असतो आणि ऋतू हे दरवर्षी बदलत असतात आणि दरवर्षी उन्हाळा , पावसाळा आणि हिवाळा येतो आणि हे तीन ऋतूंचे प्रकार आहेत. आपल्यामधील प्रत्येकाला कोणता ना कोणता तरी ऋतू आवडत असती आणि आपण तो ऋतू येण्याची आतुरतेने वाट पाहत असतो. अनेकांना जरी पावसाळा किंवा थंडी हा ऋतू आवडत असला तरी मला उन्हाळा हा ऋतू खूप आवडतो कारण मला असे वाटते कि उन्हाळ्या सारखा कोणताच ऋतू नाही, कारण उन्हाळा म्हंटले कि आनंदायी वातावरण आणि याच ऋतू मध्ये आपल्याला मजा मस्ती देखील करायला मिळते.

my favourite season essay in marathi

माझा आवडता ऋतू मराठी निबंध – My Favourite Season Essay in Marathi

माझा आवडता ऋतू उन्हाळा निबंध – essay on summer season in marathi.

उन्हाळा हा असा ऋतू आहे ज्यामध्ये वातावरण हे स्वच्छ असते आणि परंतु थोडे उन्हाळ्यामध्ये गरम जास्त होते परंतु त्याचा आपल्याला त्रास होत नाही. उन्हाळा हा ऋतू स्त्तीचा ऋतू म्हणून देखील ओळखला जातो कारण बहुतेक शाळेमध्ये किंवा कॉलेज मध्ये मार्च महिन्यामध्ये वार्षिक परीक्षा होतात आणि मुलांना एप्रिल आणि मे महिन्यामध्ये सुट्टी पडते त्यामुळे उन्हाळा हा सुट्टीचा ऋतू म्हणून ओळखला जातो.

आणि उन्हाळ्यामध्ये मुले सर्व वार्षिक अभ्यास संपल्यामुळे निवांत असतात आणि तसेच जास्तीत जास्त लोक उन्हाळ्यामध्ये निवांत असतात. तसेच उन्हाळ्यामध्ये मुलांना सुट्टी असल्यामुळे घरातील महिलांची सुध्दा जास्त धावपळ होता नाही. अश्या प्रकारे सर्व बाजूंनी उन्हाळा हा ऋतू खूप फायदेशीर आहे.

उन्हाळा या ऋतूमध्ये जास्त प्रमाणात उष्णता असल्यामुळे ह्या ऋतूमध्ये लोक शक्यतो गार पदार्थ खातात आणि गार पेय पितात जसे कि वेगवेगळ्या फळांचा रस, दही, ताक, नाचण्याची आंबील, लस्सी यासारखे गार पेय पिण्यावर आपण जास्त भर टाकतो कारण उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात उष्ण हवामान असते आणि त्यावेळी आपल्याला शरीरामध्ये गार पणा राखण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे गार पदार्थ प्यावे लागतात तसेच आपण उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आईसस्क्रीम , स्मुदी, ब्राऊनी यासारखे अनेक पदार्थ देखील खातो आणि एक कारण आहे.

ज्यामुळे मला उन्हाळा हा ऋतू खूप आवडतो. उन्हाळ्यामध्ये आपण सफरचंद , संत्री , पेरू , मोसंबी , चिक्कू आणि कलिंगड यासारखी फळे खायला खूप छान लागतात आणि कलिंगड तर खायला सुरुवात केले कि खरा उन्हाळा सुरु झाला असे वाटते. तसेच उन्हाळ्यामध्ये आमच्या घरी काकडीची कोशिंबीर , टोमॅटो किंवा दही कांदा बनवतात जेणे करून आपले पोट शांत राहील.

अश्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य पदार्थ बनवून आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. उन्हाळा ऋतू मला खाण्याचेवेगवेगळे पदार्थ खायला मिळतात म्हणून फक्त आवडत नाही तर उन्हाळा हा ऋतू मला शाळेला सुट्टी असते म्हणून देखील आवडायचा कारण उन्हाळ्यामध्ये फेब्रुवारी – मार्च महिन्यामध्ये शक्यतो सर्वांच्या वार्षिक परीक्षा आटपून सर्वांना सुट्टी पडलेली असायची.

आणि आम्हाला देखील सुट्टी असायची त्यामुळे आम्ही काही दिवसासाठी तरी शाळेतील वेगवेगळ्या गोष्टींच्यापासून मोकळे झालेलो असायचो कारण वार्षिक परीक्षा झाल्यामुळे अभ्यासाचे कोणतेच टेन्शन असायचे नाही. त्यामुळे निवांत दिवसभर खेळता यायचे तसेच मित्रांच्या सोबत मज्जा – मस्ती करायला मिळायची.

खेडे गावामध्ये पहिले तर उन्हाळ्यामध्ये मुलांचे नदीला किंवा विहिरीला पोहायला जाणे हे ठरलेले असते आणि खेडे गावातील मुले हि सकाळी आणि संध्याकाळी अशी दोन वेळा अंघोळ करण्यासाठी जातात तसेच शहरातील मुले देखील स्विमिंग टँक मध्ये जाऊन पोहण्याची मजा घेतात. अश्या प्रकारे उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपण अनादी राहू शकतो.

उन्हाळ्यातील एक महत्वाचा भाग म्हणजे फिरायला जाने, असे अनेक लोक आहेत जे उन्हाळा सुट्टी मध्ये फिरायला कोठे ना कोठे तरी फिरायला जातात. फिरायला जाणे हा उन्हाळयामधील आमचा आवडता उपक्रम आहे कारण कोणत्याही ठिकाणी गेले कि तेथील माहिती मिळते आणि आपल्याला वेगळ्या ठिकाणी गेल्याचा फील येतो आणि कोठे तरी प्रेक्षणीय स्थळी फिरायला शक्यतो लोक उन्हाळ्यामध्ये जातात

कारण उन्हाळ्यामध्ये वातावरण खूप स्वच्छ असते आणि तसेच उन्हाळ्यामध्ये लोक निवांत असतात तसेच मुलांना देखील सुट्ट्या असतात त्यामुळे घरातील सगळी मंडळी मिळून फिरायला जाण्यासाठी हा एक उत्तम ऋतू आहे. उन्हाळ्यामध्ये लोक अश्या वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात जसे कि समुद्र किनारा, वॉटर पार्क, नैसर्गिक ठिकाणे, धबधबे अश्या गार वाटणाऱ्या ठिकाणी फिरायला जातात.

उन्हाळा हा ऋतू बघायला गेला तर सगळ्या दृष्टीने तसा चांगला आहे. ग्रामीण भागामध्ये उन्हाळ्यामध्ये स्त्रियांची खूप धावपळ चालू असते कारण ग्रामीण भागातील नाहुतेक स्त्रिया उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सांडगे, पापड, लोणचे बनवून ठेवतात जेणेकरून ते थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये खाता यावे.

उन्हाळ्यामध्ये आपण अनेक वेगवेगळ्या गोष्टी शिकू शकतो तसेच शाळेपासून २ महिने सुट्टी असल्यामुळे आपण आपले वेगेगले छंद जोपासू शकतो. उन्हाळा हा जास्त उष्ण असल्यामुळे गरम होते आणि म्हणून लोक उन्हाळ्यामध्ये शक्यतो सुती कपडे, पातळ कपडेच परिधान करतात तसेच उन्हाळ्यामध्ये थंड हवेच्या प्रेक्षणीय स्थळांच्या ठिकाणी खूप गर्दी असते. म

ला उन्हाळा आवडण्याचे मुख्य कारण म्हणजे उन्हाळा या ऋतूमध्ये आंबे लागायला सुरुवात होते आणि मला हापूस आंबा खूप आवडतो आणि हा हापूस आंबा मार्च नंतर बाजारामध्ये यायला सुरुवात होते आणि हापूस आंबा खूप आवडत असल्यामुळे आम्ही घरातील सर्व व्यक्ती आंब्याच्या सिजनमध्ये हापूस आंबे मनसोक्त खातो.

तसेच उन्हाळ्यामध्ये कच्चे आंबे लागतात आणि त्यापासून बनवलेला आंब्याचा करम, पन्हे आणि इतर पदार्थ देखील खूप आवडतात. त्याचबरोबर उन्हाळा ऋतूमध्ये कोकण भाग हा देखील खूप चांगल्या प्रकारे बहरलेला असतो आणि कोकणामध्ये सगळीकडे हिरवीगार झाडी असते तसेच करवंद, काजू यासारखी फळे देखील उन्हाळ्यामध्ये खायला मिळतात म्हणजेच या प्रकारचा कोकण मेवा आपल्याला उन्हाळ्यामध्ये खायला मिळतो.

तसेच कोकण भाग हा गार झाडांच्या गर्दीने भरलेला असतो आणि कोकणामध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळे असल्यामुळे कोकण भागामध्ये पर्यटकांची देखील खूप गर्दी पाहायला मिळते. अश्या प्रकारे एकूणचा उन्हाळा हा महिना सगळ्याच गोस्तीन्च्यासाठी फायदेशीर असतो तसेच उन्हाळ्यामध्ये आपल्याला अनेक गोष्टींचा आनंद घेता येतो आणि उन्हाळा हा असा ऋतू आहे जो आपल्याला मनोरंजक वाटतो.

आम्ही दिलेल्या my favourite season essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माझा आवडता ऋतू मराठी निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या my favourite season in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि summer essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

Marathi Essay Topics

मराठी निबंध क्र.4

माझी उन्हाळातील सुट्टी summer vacation essay marathi, माझी उन्हाळातील सुट्टी ची मजा.

माझी उन्हाळातील सुट्टी

My Summer Vacation Essay Marathi 500 words

माझी उन्हाळातील सुट्टी | उन्हाळातील सुट्टी | उन्हाळातील सुट्टीतील धमाल | निबंध 200 शब्द 400 शब्द 500, 800 शब्द

माझी उन्हाळातील सुट्टी ची मजा : गावाची मजा

माझी उन्हाळातील सुट्टी ची मजा: My Summer Vacation Essay Marathi :दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही माझे एप्रिल महिन्यातील पेपर झाले व सुट्टी लागली ह्या सुट्टीमध्ये मी खूप धमाल केले, मामाच्या गावाला गेलो, परराज्यात फिरायला गेलो, देशाची राजधानी पहिली आणि खूप मज्जा केली.

शाळेला सुट्टी लागल्याची मजाच फार वेगळी असते, कधी सुट्टी लागनार आणि कधी मी फिरायला जाणार हे विचार परीक्षेच्या वेळी अभ्यास करतांनाही मनात येत असता. ह्या वर्षी सुट्टी लागली आणि मी मामच्या गावाला फिरायला गेलो, माझ्या सोबतच माझी आई आणि माझा लहान भाऊ हेही होते.

माझे मामाचे गाव मला खूप आवडते, गावच्या बाजूने नदी वाहते, तेथे जवळच मामांची शेती आहे, शेती मध्ये विहीर सुद्धा आहे. गावला गेल्यावर तिथे पाळीव प्राणीही पहावयास मिळते.

तसे पहिले तर एप्रिल महिना व मे महिना हे प्रचंड उष्म असतात, ह्या दिवसात गरम फार जास्तच होते, परंतु ह्या प्रचंड गरमीतही सुट्टीची मज्जाच फार वेगळी असते.  माझी उन्हाळातील सुट्टी ची मजा हि तशी निराळीच होती.

माझी उन्हाळातील सुट्टी ची मजा : वाढते तापमान

ह्या वर्षी तापमान जरा जास्तच होते, आह्मी ह्या दिवसात पाणी जास्त पिणे हा नियमच बनविला होता, व शक्य नसेल तर दुपारच्या वेळी घराच्या बाहेर न जाणे हेच आह्मी पसंत करत होतो मग घरात बसून सर्वांनी मिळून खेळ खेळणे, चित्रपट पाहणे इत्यादी क्रिया करीत होतो.

ह्या सुट्ट्यांमध्ये आह्मी आपल्या देशाची राजधानी “दिल्ली” येथे फिरयलाही गेलेलो होतो, तेथे आह्मी लाल किल्ला पहिला, अतिशय छान वाटले आह्मी एक दिवस दिल्ली येथे मुक्काम करून बाकीचेही प्रेक्षणीय स्थळ पहिले व नंतर तिथून परत मामच्या गावाला परत आलो. एकंदरीत दिल्लीतील तापमानही फार जास्तच होते. मनात विचारहि आला कि तापमान वाढ होण्यामागे कारणे काय आहेत? ह्या सर्व गोष्टीना माणूसच जबाबदार आहे का? तापमानवाढीवर काही पर्याय आहेत का? आपण सर्वांनी मिळून काय केले तर तापमानात होणारा हा प्रचंड बदल आपण कमी करू शकतो? आपल्याला ह्या सर्व विषयांचे चिंतन करणे फार महत्वाचे आहे.

रात्री मी जेवण करून झाल्यावर घरचा आभ्यासही करायचो, गणिताचे फोरमुले समजावून घेणे, मराठीचे निबंध लिहणे आणि वर्तमानपत्र वाचणे हे सर्वहि मी केले त्यामुळे दिवस कसा गेला हेही मला समजायचे नाही.

माझी उन्हाळातील सुट्टी ची मजा : सुट्टीचा उपयोग

ह्या सुट्टीमध्ये मी एका चित्रकला कार्यशाळेत प्रवेश घेतला जिथे मी नवीन माहिती शिकलो आणि माझ्या कलात्मक कौशल्यांचा यात विकास झाला. चित्रकलेच्या कृतीने मला स्वतःला दैनंदिन जीवनातील तणावातून उपचारात्मक सुटका मिळाली. प्रत्येक ब्रश स्ट्रोक माझ्या अंतःकरणातील विचार आणि भावनांचा एक पुरावा होता आणि कलाकृतीचे अंतिम तुकडे माझ्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी तयार केलेल्या आठवणींचे स्मरण म्हणून काम करत होते. माझी उन्हाळातील सुट्टी ची मजा मध्ये मी अशी माझी सुट्टीत मज्जा केली.

सर्व उत्साहाच्या दरम्यान, मी विश्रांती आणि स्वत: ची काळजी घेण्यासाठीसुद्धा वेळ काढला. नदीकिनारी आरामात घालवलेले आळशी दिवस, विहिरीत मारलेल्या उद्या, उंच झाडांच्या सावलीत कादंबऱ्या वाचणे यातच गुंतल्याने माझे मन, शरीर आणि आत्मा पुन्हा टवटवीत झाला.

माझी उन्हाळी सुट्टी जवळ आल्यावर, मी नवीन उर्जा आणि उद्देशाने घरी परतलो. मला आलेले अनुभव आणि मला भेटलेल्या लोकांनी माझे जीवन अशा प्रकारे समृद्ध केले ज्याची मी कल्पनाही केली नव्हती. मग ते निसर्गाचे चमत्कार शोधणे असो, मित्रांसोबत जोडले जाणे असो,माझी उन्हाळी सुट्टी हा वाढीचा, शोधाचा आणि अविस्मरणीय क्षणांचा काळ होता

माझी उन्हाळातील सुट्टी ची मजा : निष्कर्ष

summer vacation essay in marathi

Follow on Pinterest

माझी शाळा निबंध मराठी

माझी आई निबंध मराठी

1 मे महाराष्ट्र दिन माहिती मराठी

माझी उन्हाळातील सुट्टीची मजा

जल हेच जीवन निबंध मराठी

माझा आवडता ऋतू मराठी निबंध Essay on My Favourite Season in Marathi

माझा आवडता ऋतू मराठी निबंध Essay on My Favourite Season in Marathi: भारत हा वेगवेगळ्या ऋतूंचा देश आहे. आपल्या देशात वसंत , ग्रीष्म, वर्षा , शरद, हेमंत आणि शिशिर या सहा ऋतूंचा सुंदर अनुक्रम आहे जो इतरत्र खूप कमी आढळतो. प्रत्येक ऋतूंचे स्वतःचे आकर्षण असते, पण या सर्व ऋतूंमध्ये मला वसंत ऋतू सर्वात जास्त आवडतो.

माझा आवडता ऋतू मराठी निबंध Essay on My Favourite Season in Marathi

प्रिय ऋतूची ओळख

खरंच, वसंत ऋतूतील निसर्ग  फार दुर्मिळ आहे. शिशिर संपताच वसंत ऋतूची चाहूल लागते. बागांमध्ये, निसर्ग त्याचे स्वागत करण्यास तयार असतो. कळ्या उमलण्यास सुरुवात होते, फुले त्यांचा सुगंध पसरवतात आणि फुलपाखरे त्यांच्या ज्वलंत रंगांनी वसंताचे स्वागत करण्यास सज्ज असतात. पृथ्वीच्या प्रत्येक कणात नवीन आनंद, नवीन उत्साह, नवीन संगीत, नवीन जीवन दिसू लागते.

प्रिय असण्याचे कारण

जेव्हा वसंत ऋतूमध्ये संपूर्ण निसर्ग जागृत होतो, तेव्हा माझे हृदय देखील नृत्य करते. खरोखर, वसंतचे सौंदर्य माझ्या मनात भरते. एकीकडे थंड, निस्तेज, सुवासिक वाऱ्याचा गोड प्रवाह मनाला धुंद करतो, दुसरीकडे फुलवारीचे तारुण्यही वृद्धांना तरुण बनवते. बहरलेल्या कळ्या मनाला उत्साह मिळतो. या काळात उन्हाची अस्वस्थता किंवा हिवाळ्यातील शीतलता नसते. एका बाजूला निसर्गाचा रंग आणि वरून रंगीबेरंगी होळी! मला हा इतका आनंददायक वसंत का आवडणार नाही?

इतर ऋतूंची तुलना

काही लोकांना वसंत ऋतूपेक्षा पाऊस आवडतो. पण कुठे पावसाची कीच पीच आणि कुठे वसंताचा बहर! घरांचा नाश करणारे, पिकांवर पाणी ओतणारे, नद्यांना वेडे बनविणारे आणि गावातील गावे स्वच्छ करणारा तो पाऊस कसा सुखदायक असेल? तसेच वसंतश्रीसमोर शरदचे सौंदर्यही क्षीण होत जाते. वसंत म्हणजे अक्षरशः ऋतूराजा. इतर ऋतू तिच्या राण्या किंवा दासी असू शकतात.

माझा आवडता ऋतू आणि माझे जीवन

मी तर वसंताला आयुष्याचा ऋतू मानतो. तो येताच मी आनंदाने मोहित होऊन जातो. तो येताच माझे मन रंगीबेरंगी इंद्रधनुष्य बनते आणि माझी कल्पनाशक्ती रेशमी बनते. माझे डोळे निसर्गाच्या आकर्षणाकडे आकर्षित होतात आणि माझ्या हृदयात आनंदांचा सूर्योदय होतो. कोकिळेची गाणी मला कविता लिहिण्यासाठी प्रेरणा देतात. फुले मनाला उमलण्यास शिकवतात आणि ओठांना हसायला शिकवतात. फुलपाखरे फुलं प्रेम करण्यास शिकवतात.

असा अनोखा आणि आनंददायी, माझ्या प्रिय वसंत ऋतू! मी वर्षभर त्याची वाट पाहतो.

हे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-

  • माझे आवडते फूल गुलाब मराठी निबंध | Maze Avadte Ful Gulab Marathi Nibandh | My Favorite…
  • Saksharta che mahatva Essay | Saksharta che mahatva Nibandh | साक्षरतेचे महत्व निबंध मराठी.
  • My Favorite Fruit Essay Mango: The King of Fruits | माझे आवडते फळ आंबा मराठी निबंध
  • Maze avadte thikan Essay In Marathi | My favorite tourist spot | माझे आवडते पर्यटन स्थळ निबंध मराठी

Marathi Essay

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!

Nibandh shala

माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi

माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi :- भारत देश हा अनेक निसर्ग सौंदर्याने नटलेला देश आहे. तसेच भारताला “ ऋतूंचा देश ” असे देखील संबोधले जाते. कारण भारत देशामध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा ही तिन्ही ऋतू आढळतात. इतर अनेक देशामध्ये केवळ एक किंवा दोन ऋतू असतात. पण या तीनही ऋतूमध्ये पावसाळा हा ऋतू सर्वांचाच आवडीचा असतो.

आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi या विषयावर निबंध लिहून दिलेला आहे. यात वेगवेगळ्या शब्दात दोन तीन निबंध लिहिलेले आहेत. हे सर्व निबंध तुम्हाला नक्कीच आवडतील.

Table of Contents

माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi (१०० शब्दात)

Essay on rainy season in marathi

भारत देशामध्ये तीन ऋतू असतात उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. पण या तीनही ऋतूमध्ये पावसाळा हा ऋतू जवळपास सर्वांनाच आवडतो. मलाही पावसाळा हा ऋतू खूप आवडतो.

या ऋतूमध्ये दिवसभर खूप पाऊस पडत असतो. त्यामुळे संपूर्ण वातावरण अगदी थंड आणि आल्हादायक असते. आकाशात काळे ढग थैमान घालून असतात आणि ते सतत गर्जत असतात. या दिवसातील पाऊस सर्वानाच हवा हवासा असतो.

प्रत्येकजण आपापल्या परीने पडणाऱ्या पहिल्या पावसाचा आनंद घेत असतात. यात केवळ बालकेच नव्हे तर अगदी वृध्द देखील आपला आनंद व्यक्त करण्यात कमी पडत नाहीत. पशु – पक्षी, झाडे झुडपे सर्वजण या पावसात न्हावून निगतात. सगळीकडेच खूप आनंदाचे वातावरण असते.

माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi (२०० शब्दात)

मला सर्व ऋतूमध्ये पावसाळा हा ऋतू खूप आवडतो. याचे कारण म्हणजे मला पावसामध्ये भिजायला खूप आनंद मिळतो. त्यामुळे पावसाळ्यात पडणाऱ्या पावसात मी सतत भिजत उड्या मारून माझा आनंद व्यक्त करत असतो.

पण यामुळे मला कित्येक वेळा सर्धी देखील होते. पण मला याची काहीच फिकीर नसते. मी तरीसुद्धा पावसाळ्यात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटत असतो.

पावसाळ्याच्या पूर्वी उन्हाळा हा ऋतू असतो. त्यामुळे सर्वत्र उन असते आणि प्रत्येक ठिकाणी खूप गर्मी देखील होत असते. या दिवसात तापमान पन्नासी गाठते. वातावरण खूप तापलेले असते. जीवाची अगदी लाही लाही होत असते. शिवाय सर्वत्र पाणी टंचाई ही देखील एक मुख्य समस्या असते.

त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला वाटते लवकर पाऊस पढावा आणि वातावरणातील गर्मी निघून जावी. वातावरण अगदी थंड होऊन जावे. पिण्याच्या पाण्याची समस्या सुटावी. यासाठी प्रत्येक मनुष्य पावसाची आत्मत्तेणे वाट पाहत असतो.

केवळ मनुष्यच नव्हे अगदी पशू पक्षी देखील या गर्मीला त्रासलेले असतात. ते देखील पाऊस पडावा यासाठी प्रार्थना करत असतात. कोकिळा त्याच्या मंजुळ आवाजात पाऊस पडावा यासाठी गायन करत असतो. शिवाय त्याच्या संगतीला सुंदर मयुरनृत्य करणारा मोर देखील साथ देत असतोच की.

भारत देशात जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाच्या सरी कोसळतात. यात संपूर्ण धरती नहावून निघते. वातावरणात बदल होतो. वातावरणातील गर्मी निघून जाते आणि वातावरण थंड आणि आल्हादायक बनते. त्यामुळे सर्वांच्याच चेहऱ्यावर एक स्मित हास्य असते.

माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi (३०० शब्दात)

भारत देशात पावसाळा हा ऋतू जून महिन्यात चालू होतो आणि तो सप्टेंबर महिन्याच्या शेवटी संपतो. हा ऋतू उन्हाळा ऋतूच्या नंतर येणारा ऋतू आहे. उन्हाळा ऋतूमध्ये उन आणि गरमी यामुळे लोकांची खूप तगमग होते. त्यामुळे प्रत्येक जण या गरमी पासून सुटका करण्यासाठी पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो.

पावसाळा ऋतू सुरू होण्याच्या आधी पासूनच लोकांची पावसाळा ऋतुसाठी तयारी सुरू होते. बाजारात रंगीबेरंगी छत्र्या, रेनकोट विकत घेण्यासाठी लोकांची तोबा गर्दी होते. रंगीबेरंगी छत्र्यांचे, रेनकोट चे बाजारात मोठेमोठे स्टॉल लागतात.

मी देखील माझ्या बाबसोबत बाजारात छत्री आणि रेनकोट घेण्यासाठी जातो. आम्ही घरातील सर्व सदस्यासाठी रंगीबेरंगी छत्र्या आणि रेनकोट विकत घेतो. मला पिवळा रंग खूप आवडतो त्यामुळे मी नेहमी पिवळ्या रंगाची छत्री माझ्यासाठी विकत घेतो.

मिर्गाचा पहिला पाऊस पडला की सर्वांचीच तहान भागते, सर्वांच्याच पाण्याचा प्रश्न मिटतो. संपूर्ण धरणी पहिल्या पावसात भिजून निघते. असे म्हणतात की चातक हा पक्षी केवळ पावसाचेच पाणी पिवून जगतो. त्यामुळे चातकाची तहान भागते. रानावनात मोर नाचताना दिसून येतात.

पावसाळा ऋतूमध्ये पहिला पाऊस पडला की सर्वांनाच खूप आनंद होतो. प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने आनंद व्यक्त करू लागतात. लहान मुले पावसाच्या पहिल्या सरी बरसत असताना पाण्यात उड्या मारतात, नाचतात. आई वडील ओरडले तरी ते ऐकत नाहीत. ते आपल्याच धुंदीत असतात.

पहिल्या पावसाचा आनंद केवळ लहान मुलेच घेत नाहीत तर यात प्रौढ व्यक्तींचा देखील समावेश असतात. पशु पक्षी, झाडे देखील आपापल्या परीने आनंद व्यक्त करतात.

भारतातील अनेक राज्यांमध्ये पहिल्या पावसाच्या स्वागतासाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, सण उत्सव पार पाडतात. लोक या सणातून मेघराजाची पूजा करतात, त्याला खूप खूप धन्यवाद देतात आणि संपूर्ण पावसाळा असाच बरसत राहा अशी त्याला विनंती देखील करतात.

पावसाळा ऋतुमधिल वातावरण खूपच प्रसन्न असते शिवाय अनेक लोकांना पावसात भिजायला आवडते. त्यामुळे खूप लोकांना पावसाळा ऋतू आवडतो. मी देखील पहिल्या पावसाची अगदी चातकासारखी वाट पाहत असतो.

पावसाळा ऋतू जेवढा आनंद घेऊन येतो तेवढाच तो कधी दुःख देखील आणतो. या ऋतूमध्ये कधी पाऊस इतका जास्त पडतो की अगदी नद्यांना पुर येतो, पाणी गाव शहरात शिरते, शेतातील पिके वाव्हून जातात, घरे बुडतात, रस्ते बंद पडतात, वाहतूक ठप्प पडते, यात अनेक माणसे, पशू पक्षी आपला जीव देखील गमावतात.

हे पावसाचे रुद्र रूप खूपच भयानक असते. अशा वेळेस खूप मोठ्या प्रमाणत वित्त हनी तर होतेच शिवाय काही प्रमाणात जीवित हनी देखील होते. याच कारणामुळे कित्येक लोकांना हा ऋतू नावडता देखील आहे.

पण निसर्ग नेहमीच असे रुद्र रूप धारण करत नाही. निसर्ग जेंव्हा कोप करतो तेंव्हा त्याचे असे रुद्र रूप पाहायला मिळते. मला मात्र लहानणापासूनच हा ऋतू खूप आवडतो, या ऋतूमध्ये बरसणाऱ्या पहिल्या पावसाच्या सरित आपला आनंद व्यक्त करावासा वाटतो. त्यामुळे मी दरवर्षी पहिल्या पावसात मनसोक्त भिजतो.

माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi (५०० शब्दात)

भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. या देशातील जास्तीत जास्त लोक शेती या व्यवसायावर अवलंबून आहेत. शेतीसाठी पाणी हे अत्यंत उपयुक्त असते. शेतीसाठी पाण्याचा मुख्य स्रोत म्हणजे पाऊस आहे. नदी, तलाव, धरणे ही जरी शेतीला वापरण्यात येणारी पर्यायी स्रोत असली तरी ते संपूर्ण वर्षभर उपलब्ध नसतात. उन्हाळ्यात यातील देखील पाणी आटते.

त्यामुळे उन्हाळा ऋतूमध्ये शेतकऱ्याला फार पाणी टंचाई जाणवते. पाण्यावाचून शेतातील पिके कोलमडून पडतात. अशा वेळेस जगाचा अन्नदाता असणारा शेतकरी राजा पावसाची फार आतुरतेने वाट पाहत असतो. तो आकाशाकडे डोळे लावूनच असतो, कधी पाऊस पडेल याची वाट पाहत?

केवळ शेतकरीच नव्हे तर इतर लोक, पशू पक्षी, झाडे वनस्पती, नद्या, नाले, तलाव देखील पाण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. कारण उन्हाळ्याच्या दिवसात सर्वांनच पाणी टंचाई जाणवत असते. सगळीकडेच पिण्याच्या पाण्याची समस्या असते.

अशा वेळेस सगळ्यांसाठी नवीन आशा, स्वप्न घेऊन मिर्गाच्या तोंडाला म्हणजेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाच्या सरी कोसळतात. हा पहिला पाऊस पाहण्यासाठी सर्वांचीच उत्सुकता असते. यामध्ये संपूर्ण धरती माय न्हावुन निघते.

वातावरणातील उष्णता नष्ट होऊन वातावरण थंड होऊन जाते. नद्या नाले तुंभ भरून वाहू लागतात.झाडे झुडपे, वेली वनस्पती सर्वजण या पावसात मनसोक्त भिजतात. सगळीकडेच आनंद पसरतो.

पहिल्या पावसाची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मातीचा सुंदर वास सुटतो. हा मातीचा वास मला खूप आवडतो. कोकिळा, चातक यासारख्या पक्ष्यांची तहान भागते. मोर पक्षी हर्षाने टेकडीवर जाऊन मयुर्नृत्य करायला लागतात. या दिवसात मोरांचा हा नाच पाहणे म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारा प्रसंग असतो.

पावसाळा (essay on rainy season in marathi) ऋतुमधील पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी राजा कामाला लागतो. त्याची पेरणीची लगबग चालू होते. या दिवसांमध्ये आकाश निळेभोर असते, सतत काळेकुट्ट ढग आकाशात जमा व्हायला लागतात. कधी पावसाच्या सरी रिमझिम बरस्तात तर कधी हाच पाऊस धो धो करून बरसू लागतो.

पावसाळा ऋतूमध्ये कधी कधी पाऊस दोन चार दिवसाची सारखी हजेरी च लावतो. अशा वेळेस बहुदा शाळा, कॉलेजांना सुट्टीच मिळते. त्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांना आनंदच होतो. आम्ही देवाला प्रार्थना करू लागतो, देवा असाच पाऊस पडू दे आणि आमच्या शाळेला दोन तीन दिवस आणखी सुट्टी मिळू दे.

त्यावेळेस मात्र हे गाणे नक्कीच आठवते –

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ?

शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय…

पावसाळा ऋतूमध्ये सतत पाऊस बरसत असतो. नद्या नाल्या तुडुंब भरून वाहतात. रस्त्यावरील खळग्यात पाणी साचते. त्यामुळे अशा वातावरणात छत्री, रेनकोट घालून चालू पावसातून शाळेत जाण्यात खूप मज्जा येते. आम्ही साचलेल्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडून त्यांची शर्यत लावत असत. हा खेळ खेळण्यात मला खूप मज्जा वाटत असे.

पावसाळा ऋतूमध्ये पाऊस सुरू झाला की थंड वातावरणात गरम गरम भजे खाण्यात एक वेगळीच मजा असते. त्यामुळे पाऊस चालू असला की आई आमच्यासाठी गरम गरम कांदाभजी बनवते. मला थंड वातावरणात कांदाभजी खायला खूप आवडते.

पावसाळा हा ऋतू खूप प्रसन्न वातावरणाचा असतो. सगळीकडे थंडगार वारे वाहू लागते , उन्हाळा ऋतूमध्ये सुकलेली झाडे झुडपे पुन्हा हिरवीगार होऊ लागतात. सर्वत्र पाणीच पाणी होते. या ऋतूमध्ये खूप आनंद मिळतो. मला हा पावसाळा ऋतू खूप खूप आवडतो.

टीप: मित्रांनो या पोस्टमध्ये मी तुम्हाला माझा आवडता ऋतू पावसाळा essay on rainy season in marathi या विषयावर चार निबंध लिहून दिलेले आहेत. हे सर्व निबंध पहिली पासून ते बारावी पर्यंत खूप उपयुक्त आहेत.

माझा आवडता ऋतू पावसाळा essay on rainy season in marathi हा निबंध मी खूप सुंदर शब्दात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तुम्हाला तो नक्कीच आवडेल अशी माझी आशा आहे. तुम्हाला इतर कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर मला कमेंट करून सांगा, मी त्या विषयावर पुढील पोस्टमध्ये नक्की निबंध लिहितो.

हे निबंध देखील अवश्य वाचा :

  • माझा आवडता पक्षी – मोर
  • माझा आवडता पक्षी – पोपट
  • माझे आवडते शिक्षक मराठी निबंध
  • माझे आवडत पर्यटन स्थळ – ताज महल (आग्रा)

1 thought on “माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi”

Leave a comment cancel reply.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

IMAGES

  1. essay on summer season in Marathi। Marathi essay on summer season। summer season in Marathi

    summer season essay in marathi language

  2. माझा आवडता ऋतू उन्हाळा निबंध मराठी भाषेत

    summer season essay in marathi language

  3. माझा आवडता ऋतू [उन्हाळा]। My Favourite season summer essay in Marathi

    summer season essay in marathi language

  4. माझा आवडता ऋतू उन्हाळा निबंध/Majha avadta rutu Unhala/Summer season Essay in Marathi/उन्हाळा निबंध

    summer season essay in marathi language

  5. उन्हाळा ऋतू मराठी निबंध, Essay on Summer Season in Marathi

    summer season essay in marathi language

  6. माझा आवडता ऋतू

    summer season essay in marathi language

COMMENTS

  1. उन्हाळा ऋतू मराठी निबंध, Essay on Summer Season in Marathi

    उन्हाळा ऋतु वर मराठी निबंध ५०० शब्द (Summer season essay in Marathi 500 words) एका वर्षात चार हंगाम असतात आणि या चार हंगामात उन्हाळा सर्वात तीव्र असतो.

  2. माझा आवडता ऋतू [उन्हाळा]। My Favourite season summer essay in Marathi

    1] माझा आवडता ऋतू (Summer essay in Marathi) (200 words) भारतात मुख्य ऋतु तीन आहेत. उन्हाळा हा त्यातीलच एक ऋतु आहे. उन्हाळा हा अतिशय गरम ऋतु असतो. पण तरीही काही ...

  3. माझी उन्हाळ्याची सुट्टी निबंध मराठी Summer Vacation Essay in Marathi

    Summer Vacation Essay in Marathi माझी उन्हाळ्याची सुट्टी निबंध मराठी एका ...

  4. उन्हाळा ऋतू वर मराठी निबंध Essay On Summer Season In Marathi

    उन्हाळा ऋतू वर मराठी निबंध Essay On Summer Season In Marathi. वर्षाच्या या काळामध्ये दिवस अधिक मोठे आणि जास्त गरम असतात आणि रात्र लहान होत असते.

  5. उन्हाळा ऋतू निबंध मराठी, Essay On Summer Season in Marathi

    Essay on summer season in Marathi: उन्हाळा ऋतू निबंध मराठी माहिती, unhala rutu nibandh Marathi या विषयावर माहिती हवी असेल तर हा लेख उपयोगी आहे.

  6. माझा आवडता ऋतू उन्हाळा निबंध मराठी

    Set 4: माझा आवडता ऋतू उन्हाळा निबंध मराठी - Summer Season Essay In Marathi. उन्हाळा म्हणजे उकाडा. उन्हाळा म्हणजेच आग ओकणारा सूर्य. उन्हाळा म्हणजे घामाचा ...

  7. माझा आवडता ऋतू

    प्रस्तुत लेख हा माझा आवडता ऋतू - उन्हाळा (My Favourite Season Summer Essay In Marathi) या विषयावर मराठी निबंध आहे. उन्हाळा ऋतूचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये या निबंधात सांगण्यात ...

  8. उन्हाळा ऋतू माहिती Summer Season Information in Marathi

    Summer Season Information in Marathi उन्हाळा ऋतू माहिती मराठी बाहेर कडकडीत उन पडलेलं असतं आणि आपण सावलीत उभे राहून मस्त थंड गार आईस्क्रीम किंवा सरबत पित असतो तेंव्हा जी ...

  9. उन्हाळी सुट्टी मराठी निबंध । Essay On Summer Holiday in Marathi

    नमस्कार मित्रांनो ! आज आपण उन्हाळी सुट्टी मराठी निबंध । Essay On Summer Holiday in Marathi बघणार आहोत. आपल्या भारत देशात मुख्यतः तीन ऋतू आहेत. ते

  10. माझा आवडता ऋतू [उन्हाळा] (9+ सुंदर भाषणे)

    सावया, उन्हाळा, आणि आंबा! यासाठी हरकत असलेला वातावरण, खिळवणारं ...

  11. उन्हाळी सुट्टी मराठी निबंध । Marathi Essay on Summer Vacation

    May 25, 2022 by Marathi Madat. उन्हाळी सुट्टी मराठी निबंध Marathi Essay on Summer Vacation. नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्या साठी उन्हाळी सुट्टी या ...

  12. आवडता ऋतू उन्हाळा l Essay on my favorite season summer in Marathi

    उन्हाळा निबंध l माझा आवडता ऋतू उन्हाळा l Essay on my favorite season summer in Marathi 7 November 2023 9 September 2023 by yugmarathi.com

  13. उन्हाळा निबंध 10 ओळी

    उन्हाळा निबंध 10 ओळी, 10 Lines on Summer Season in Marathi, जेव्हा सूर्य प्रखर असतो, तेव्हा उन्हाळा असतो. उन्हाळ्यात गरम हवा वहात असते. उन्हाळ्यात सर्वांना खूप घाम येतो.

  14. माझा आवडता ऋतू मराठी निबंध

    थोडे नवीन जरा जुने. माझा आवडता ऋतू मराठी निबंध, वसंत ऋतू मराठी निबंध, वसंत ऋतू, ऋतूंची नावे my favorite season essay in marathi - मराठी निबंध दाखवा.

  15. माझी उन्हाळ्याची सुट्टी मराठी निबंध

    मुलांना शाळेत नेहमी 'माझी उन्हाळ्याची सुट्टी मराठी निबंध ...

  16. माझा आवडता ऋतू (पावसाळा) मराठी निबंध

    मित्रांनो आजच्या लेखामधील विविध प्रकारातील पावसाळा या ऋतू वरील निबंध (Essay on Rainy Season in marathi) तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला कळविण्यास विसरू ...

  17. माझा आवडता ऋतू मराठी निबंध My Favourite Season Essay in Marathi

    My Favourite Season Essay in Marathi माझा आवडता ऋतू मराठी निबंध आज आपण या लेखामध्ये माझा आवडता ऋतू या विषयावर निबंध लिहिणार आहोत. आपल्या सर्वांचाच कोणता ना

  18. Summer Vacation Essay Marathi माझी उन्हाळातील सुट्टी 800word

    माझी उन्हाळातील सुट्टी : ह्या वर्षी तापमान जरा जास्तच होते आह्मी ह्या दिवसात Summer Vacation Essay Marathi 800 words

  19. माझी उन्हाळ्याची सुट्टी निबंध मराठी

    माझी उन्हाळ्याची सुट्टी निबंध मराठी | My Summer Vacation Essay in MarathiYour Queries:-माझी ...

  20. माझा आवडता ऋतू मराठी निबंध My Favorite Season Essay In Marathi

    My Favorite Season Essay In Marathi माझा आवडता ऋतू या विषयावर आज मी निबंध लिहित आहोत. सर्वात आवडता ऋतू म्हणजे हिवाळा. लोकांना हिवाळा आवडतो कारण त्यांना थंडपणा

  21. I need an essay for summer season in marathi language

    229 people found it helpful. poojan. report flag outlined. मुलांसाठी, उन्हाळ्यात आवडत्या हंगाम आहे. ते या हंगामात करा की सुटी कारण. या सुट्टीवर ते सुट्ट्या त्यांच्या ...

  22. माझा आवडता ऋतू मराठी निबंध Essay on My Favourite Season in Marathi

    माझा आवडता ऋतू मराठी निबंध Essay on My Favourite Season in Marathi: भारत हा वेगवेगळ्या ऋतूंचा देश आहे. आपल्या देशात वसंत , ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर या सहा ऋतूंचा ...

  23. माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi

    माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi:- भारत देश हा अनेक निसर्ग सौंदर्याने नटलेला देश आहे.तसेच भारताला "ऋतूंचा देश" असे देखील संबोधले जाते.